ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर आता पुर्णविराम लागला आहे. आराध्या बच्चनच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र येत आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले. याशिवाय सोबत अमितभा बच्चन आणि ऐश्वर्याच्या आईची उपस्थिती घटस्फोटांच्या चर्चा बंद करणाऱी ठरली. सध्या, बच्चन कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यापैकी आराध्याच्या शाळेत ऐश्वर्या आणि अभिषेक सोबत वृंदा राय आल्या होत्या. यावेळी आराध्या, ऐश्वर्या आणि वृंदा यांना एकत्र पाहून नेटकरी आनंदी झाले
Read More
गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बचच्न आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला आहे अशा बातम्या जोर धरत होत्या. अनेक कार्यक्रमांना ते दोघे एकत्रित उपस्थित राहात नसल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण नुकताच आराध्या अभिषेक बच्चनच्या शाळेत झालेल्या एका कार्यक्रमाला अभिषेक, ऐश्वर्य़ा आणि अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावून या चर्चांना काहीही न बोलता पुर्णविराम दिला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आणि याच इतिहासात मोलाचा वाटा उचलला तो स्वदेस या चित्रपटाने. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनित स्वदेस हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही २०२४ मध्ये चित्रपटाची कथा, गाणी कालबाह्य वाटत नाहीत. या चित्रपटातील एक गाणं आजही खुप लोकप्रिय आहे ते म्हणजे 'ये जो देस है तेरा'. याच गाण्यावर शाहरुखच्या मुलाने अबराम याने उत्तम नृत्य केले आहे. अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला तेव्हा शाहरुखची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हि
हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली काहींची मोडली. अशातच गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. अर्थात दोघांनी याबद्दल अजूनही अधिकृतरित्या काहीही जाहिर केलं नाही. मात्र, गेल्या वर्षभरात अभिषेक आणि ऐश्वर्या कोणत्याही कार्यक्रमांना एकत्र हजर न राहिल्यामुळे लोकांचा संशय आता अधिकच वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक जलसावर अमिताभ बच्चन आणि जया बचच्न यांच्यासोबत न राहात असल्याची बातमी आली होती. त्याबद्दलच अभिष
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची लग्न होणं आणि लग्न मोडणं या बातम्या सातत्याने समोर येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा असून अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. अभिषेक दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं देखील म्हटलं गेलं. या संबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. पण आता यावर
गंमत म्हणजे लहानग्या अबरामने अमिताभ यांना एक निरागस प्रश्न विचारला. या प्रश्नावर चक्क महानायकही निरुत्तर झाले.