भारतीय संस्कृतीत स्त्रियांना पूजनीय स्थान... ’नारी तू नारायणी’ यावर विश्वास असणारी भारतीयांची पुरातन संस्कृती. अशा या संस्कृतीत राष्ट्ररक्षेबरोबरच स्त्रीसुरक्षाही तितकीच महत्त्वाची. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. त्यानिमित्ताने महिला सुरक्षाविषयक उपाययोजनांविषयी केलेले हे अवलोकन...
Read More
राज्यात पाच महिन्यांत २९ हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे, २०२३ पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी ६८.९३ टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी ६३.१० टक्के महिला परत मिळाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेने दिली आहे.
राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. तसेच, यासंदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार यास जबाबदार असणाऱ्या गृहपालाच्या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पुण्यातील दर्शना पवारचे हत्या प्रकरण असो किंवा सदाशिव पेठेत विद्यार्थिनीवर झालेला जीवघेणा कोयत्याचा हल्ला, यामुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यानिमित्ताने पुण्यात विशेषकरुन बाहेरच्या गावाशहरांतून शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेल्या तरुणींनी घ्यावयाची खबरदारी आणि पोलिसांची महिला सुरक्षेची जबाबदारी यांचा आढावा घेणारा हा लेख...
भाजपच्या १२ महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार, महिलांवरील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे ती राजस्थानमध्ये. त्याच राजस्थानमध्ये जिथे आज अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री महोदयच खुद्द गृहमंत्री म्हणून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी जबाबदारही आहेत. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी राजस्थानमध्ये देशातील सर्वाधिक म्हणजे ५,३१० बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या.
एक ठिणगीदेखील राजवाडा भस्मसात करू शकते. ज्यांच्याशी लढायचे आहे, ते कोण आहेत? त्यांची व्यूहरचना काय आहे? ते काय करू इच्छितात? याबद्दल त्यांची योजना कोणती? इत्यादी प्रश्नांचा थंड डोक्याने विचार करण्याची गरज असते. अशी काही योजना आहे का? तिचा विचार केला जातो का? विचार करणारी ‘थिंक टँक’ कोणती? हे प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे माहीत नाहीत.
‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरू