पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जीएसटी’ सुधारणांवर भाष्य करताना, वर्षाला अडीच लाख कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ही बचत थेट बाजारपेठेत वळेल, परिणामी क्रयशक्ती वाढेल, लघुउद्योगांना प्राधान्य मिळेल आणि रोजगारनिर्मितीला गती मिळेल, अशी अपेक्षा.
Read More
भारताची जैव अर्थव्यवस्था ही आज देशाच्या सर्वांत वेगाने वाढणार्या क्षेत्रांपैकी एक ठरली आहे. अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत दहा अब्ज डॉलर्सवरून तब्बल १६५.७ अब्ज डॉलर्सपर्यंतचा हा प्रवास भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचा, औद्योगिक सामर्थ्याचा जिवंत पुरावा आहे. या प्रगतीमुळे भारत संपूर्ण जगाच्या आरोग्य सुरक्षेच्या केंद्रस्थानी येतो आहे. जैव अर्थव्यवस्थेमध्ये केवळ औषधनिर्मिती उद्योग नाही, तर संशोधन, कृषी, औद्योगिक तसेच पर्यावरणीय तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो.
अमेरिकेच्या वाढीव आयातशुल्काचा भारतातील विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम जाणवणार असून, मत्स्यउत्पादन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या वाढीव शुल्कामुळे कोळंबी निर्यात उद्योगदेखील संकटाच्या छायेत आहे. त्यामुळे भारताने नवनवीन बाजारपेठांचा शोधही सुरु केलेला दिसतो. त्यानिमित्ताने मत्स्यउत्पादन क्षेत्रात भारताने आजवर राबविलेल्या प्रमुख धोरणात्मक विकास योजना आणि रोजगाराच्या संधींचा आढावा घेणारा हा लेख...
" चित्रपटसृष्टीचंजे वैभव आज आपल्याला बघायला मिळत आहे, ते एका मराठी माणसाच्या कार्यामुळे मोठे झाले. आज्या हिरक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मी सर्व कलावंतांना अश्वस्त करू इच्छितो की मराठी चित्रपट सृष्टीच्या मागे आणि सदैव उभे राहू " अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत असून उद्योगांना सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजे. उद्योगधंद्यांना सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे, यासाठी मैत्री पोर्टल एकिकृत करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात, आहे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि अध्यात्माची शाल पांघरलेल्या नाशिकमध्ये औद्योगिकीकरणाचा सुरेख मिलाफ झालेला दिसतो. तिथे विसावलेल्या प्रत्येक सत्ताकाळातील पाऊलखुणा पावलापावलावर ठळकपणे उमटलेल्या सहज दिसून येतील. वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता येथे वास्तव्यास राहिले, तर दुसरीकडे नाशिकमध्ये वास्तव्याला आलेल्या आनंदीबाई जोशी यांनी नवसाला पावल्याने नवश्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिकडे चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी रेणुकामातेचे मंदिर आणि रंगमहाल बांधत वास्तुकलेचा अद्भुत
जागतिक रेल्वे उद्योग सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. रेल्वे क्षेत्रासमोर प्रवाशांच्या अपेक्षांचा डोंगर वाढतो आहे आणि तांत्रिक एकात्मतेची तीव्र गरज निर्माण होताना दिसते. रेल्वे ऑपरेशन्सचे स्वरूप बदलण्यात आणि प्रवाशांच्या अनुभवांमध्ये वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी), सेन्सर तंत्रज्ञान आणि ‘बिग डेटा’ यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान रेल्वे क्षेत्रात क्रांती घडवू शकते. रेल्वे उद्योग जुन्या पायाभूत सुविधा, वाढत्या मागणी आणि सुरक्षामानकांशी झुंजत असताना, या तंत्रज्ञान
सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या उद्योजकांच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित ‘अर्बन चॅलेंज समिट अँड अर्बन इनोव्हेशन्स अवॉर्ड्स २०२५’ या पुरस्कार सोहळ्यात गुरुवार,दि.२४ रोजी नवी दिल्ली येथे महावितरणचा सन्मान करण्यात आला. महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) संदीप पाटील यांनी कंपनीतर्फे हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
भारत आणि अमेरिकेमधील महत्त्वपूर्ण द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा पुढे नेण्यासाठी भारताच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसी येथे दाखल झाले आहे.
सध्या चीनमधील उत्पादन क्षेत्रात असलेली अपुरी मागणी, वाढता साठा, उद्योगांचे अति-निर्भरत्व आणि मूल्यवाढीऐवजी घटणार्या किमती यामुळे तेथील आर्थिक संकट तीव्र होत चालले आहे. चिनी अर्थव्यवस्थेच्या अस्थैर्याचा भारतालाही धोका आहे का, याचा आढावा म्हणूनच घ्यायला हवा.
कलाविश्वाचा झगमगाट म्हणजे यश, प्रसिद्धी आणि ‘ग्लॅमर’ असे एक समीकरण. पण, या झगमगाटामागे कित्येक कलाकारांचे मन झुंजत असते अपेक्षांच्या ओझ्याशी, इंडस्ट्रीमधील अस्थिरतेशी आणि अगदी खाऊन उठणार्या एकटेपणाशीही! मराठी कलाकार तुषार घाडीगावकर याने नुकत्याच आत्महत्येच्या उचललेल्या टोकाच्या पावलानंतर, पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील पडद्यामागचा हा अंधार उजेडात आला. तुषारने संपवलेला जीवनप्रवास ही घटना केवळ एका कलाकाराचे दुःख नाही, तर संपूर्ण सिनेसृष्टीला विचारप्रवृत्त करायला लावणारा आरसा आहे.
जगभरात ६५ दशलक्ष कंटेनर सक्रिय वापरात असून, प्रामुख्याने भाडेपट्टा कंपन्यांद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. हे कंटेनर शिपिंग उद्योगाचा आधारस्तंभ बनले आहेत. सागरी मालवाहतुकीचे प्रमाण सामान्यतः मेट्रिक टन किंवा TEUs (२० फूट समतुल्य युनिट्स) मध्ये मोजले जाते, जे २० फूट कंटेनरच्या लांबीवर आधारित असते. हे युनिट कंटेनरची क्षमता, कंटेनर जहाज किंवा टर्मिनलची क्षमता मोजण्यासाठी एक प्रमाण आहे. सागरी वाहतूक आणि साठवणुकीसाठी अनेक प्रकारचे कंटेनर वापरले जातात. प्रत्येक कंटेनर वेगवेगळ्या प्रकारच्या मालवाहतुकीसाठी डिझ
राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यातील ८ उद्योग बंद आहेत. अन्य दोनपैकी एका उद्योगात भीषण आग लागल्यामुळे तो बंद आहे, तर दुसऱ्या उद्योगाला अंतरिम नोटीस देण्यात आली असून, त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत द
प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केले होते. भारतीय सांस्कृतिकतेवर हा अन्याय असल्याची भावना लोकांमध्ये होती. प्राडाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाने केली होती.
एसटी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एसटी महामंडळाने सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत अशा पद्धतीने विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे एसटी महामंडळला उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्त्रोत होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. शनिवार,दि.२७ जून रोजी या संदर्भात बोलावलेल्या एसटी मह
मे महिन्यातच मुसळधार कोसळलेल्या पावसाने शेतातील उभी पीकं आडवी केल्याने, शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामेही पाण्यात वाहून गेली. शेतकरी खरीप हंगामाच्या ऐन तयारीत असताना अवकाळी पावसाने शेतीचे वेळापत्रकच कोलमडले. अशा या आपत्तीचा परिणाम केवळ शेतकर्यांवरच नाही, तर राज्याच्या एकूणच अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, या संकटातून शेतकर्यांना सावरण्यासाठी सरकारतर्फे पंचनामे, आर्थिक मदतीचे सोपस्कार पार पडतीलही. पण, यानिमित्ताने शेती उद्योगाकडे झालेल्या उपेक्षेचा
तामिळ अभिनेते आणि राजकीय पक्ष मक्कल निधी मय्यम (MNM) चे प्रमुख कमल हसन यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. त्यांनी नुकतेच ''कन्नड ही तामिळ भाषेपासून जन्मलेली आहे'' असे वक्तव्य चेन्नईत त्यांच्या आगामी थग लाइफ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात केले होते, ज्यामुळे कर्नाटकमध्ये मोठा वाद निर्माण झाला.
अभिनेते ते राजकारणी झालेल्या कमल हसन यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांनी म्हटले की, “कन्नड ही भाषा तमिळ भाषेपासून निर्माण झाली आहे.” त्यांच्या या विधानामुळे प्रखर कन्नड समर्थकांनी संताप व्यक्त केला असून, कर्नाटकातील अनेक राजकीय नेत्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध केला आहे.
अल्बर्ट आईनस्टाईन यांनी निसर्गातील मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले होते की, “पृथ्वीतलावरून मधमाशा नष्ट झाल्या, तर पुढील तीन-चार वर्षांत मानवजातसुद्धा शिल्लक राहणार नाही.” कारण, मधमाशा वनस्पतींच्या परागीभवनात महत्त्वपूर्ण योगदान देतात. निसर्गसाखळीतील मधमाशांची घटणारी संख्या हा आज चिंतेचा विषय असून, त्यांची वसाहत वाढविणे ही काळाची गरज आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
आदिवासी समाज हा आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी झगडत आहे. त्याचे जीवनमान स्थिर नाही. त्यासाठी त्यांना जमीनीची मोजणी करुन आणि नकाशा तयार करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच जमीन मोजण्याबाबत काही आर्थिक आणि तांत्रिक धोरण तयार करता येईल का याबाबत जमाबंदी आयुक्तांकडून माहिती घ्यावी. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
( Actor Nagarjuna presence WAVES 2025 Summit ) शिखर संमेलनात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी उपस्थित राहून या मंचाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिलं. विविध राज्यांतून आणि सर्जनशील क्षेत्रांमधून आलेल्या प्रतिनिधींनी या संमेलनात एकत्र येत भारताच्या चित्रपट आणि माध्यमसृष्टीच्या भविष्यावर विचारमंथन केलं.
(CM Devendra Fadnavis pays tribute to Veteran Actor Manoj Kumar) देशभक्तीपर चित्रपटांच्या मालिकेमुळे भारतकुमार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते - चित्रपट निर्माते मनोजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सिनेक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, समाजभान जपणार्या वनिता राजे गडदे यांची गोष्ट...
नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक रंगभूमी दिना’चे औचित्य साधत, अभिनेता सुयश टिळकशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने विशेष संवाद साधला. अभिनयाच्या प्रवासात रंगभूमीचे योगदान, आणि नाट्यसृष्टीतील स्थित्यंतरे याविषयी आणि सुयशशी केलेली ही दिलखुलास बातचीत...
टेक्सासमधील पशुपालन, शेती आणि कापूस उत्पादन यांसारख्या पारंपारिक उद्योगांबरोबरच ऊर्जाक्षेत्रांनेही भरारी घेतली आहे. यासोबतच विमान कंपन्या, प्रवास, मनोरंजन आणि तंत्रज्ञान (संगणक, अंतराळ आणि दूरसंचार) यांसारख्या अन्य उद्योगांना आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काही प्रमाणात या उद्योगांना देशातील सरकारकडून विशेषतः ‘एरोस्पेस’ उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि निधीही मिळाला. उदाहरणार्थ, ‘टेक्सास ए अॅण्ड एम विद्यापीठा’चे २०० दशलक्ष डॉलर्सचे नवीन अंतराळकेंद्र ह्यूस्टनमधील ‘नासा’च्या ‘जॉन्सन स्पेस सें
मराठी चित्रपटसृष्टी सध्या अनेकविध आव्हाने व स्थित्यंतरांतून मार्गक्रमण करीत आहे. एकीकडे नव्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद काहीसा संमिश्र असताना, अजूनही काही जुने चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. अशा या जुन्या चित्रपटांच्या हृदयस्पर्शी संवादांपासून ते थेट मनाला भिडणार्या गीतांपर्यंत, सर्व काही आजही जसेच्या तसे प्रेक्षकांच्या स्मृतिपटलावर कोरलेले आहे. त्यामुळे जुन्या मराठी चित्रपटांची जादू आजही टिकून आहेच. हे लक्षात घेता, मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी नावीन्याची कास धरण्याबरोबर
‘क्विक कॉमर्स’ची वायुवेगाने वाढ होत असून, या क्षेत्राने लाखो गिग कर्मचारी देशात निर्माण केले. वर्षाखेरीस त्यांची संख्या तब्बल पाच लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. उद्योगक्षेत्रातील ही नवी संधी लक्षात घेता, या कर्मचार्यांना सोयीसुविधा प्रदान करण्याबरोबरच, त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कौशल्यवृद्धीकडेही लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज...
मराठीचा भविष्यवेध घेताना, मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करणे हे क्रमप्राप्तच. तेव्हा, प्रेक्षकांची पावले मराठी चित्रपटांकडे वळावी, म्हणून नेमके काय करता येईल? चित्रपटांच्या संवादातून मराठी भाषा कशी जिवंत ठेवता येईल? यांसारख्या मुद्द्यांवर ऊहापोह करणारा अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांचा हा लेख...
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबाजवणीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची माहिती कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात दिली.
आगामी वर्ष हे बांधकाम उद्योगात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, शाश्वत बांधकाम पद्धती आणि बाजारपेठेतील बदलत्या ट्रेंडमुळे लक्षणीय परिवर्तन घडवून आणणारे ठरणार आहे. अशावेळी जागतिक पातळीवर बांधकाम उद्योगात, डिजिटल साधनांमधील प्रगतीपासून ते पर्यावरणीय जबाबदारीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यापर्यंत, परिस्थिती वेगाने बदलत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ग्रीन बिल्डिंग आणि शाश्वतता. आजच्या दशकात शाश्वतता ही बांधकाम उद्योगाची एक कोनशिला आहे. बांधकाम कंपन्या हरित बांधकाम साहित्य वापरून, पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करत
“मी जेव्हा घरी असतो, तेव्हा मला नेहमी वाटतं की, मी माझ्या नातवंडांमध्ये नसून, कोणत्या तरी महिलांच्या वसतिगृहात आहे. कधी कधी तर मी त्या महिला वसतिगृहाचा वॉर्डन असल्याची भावना निर्माण होते. कारण, आमचं संपूर्ण घरचं महिलांनी भरलेलं असतं. म्हणूनच किमान यावेळी तरी रामचरणला मुलगा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून आमचा वारसा पुढे चालू राहील. त्याला सुंदर मुली आहेत, पण मला भीती वाटते की, त्याला पुन्हा मुलगी होईल,” असे म्हणणारा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता चिरंजीवी! ‘ब्रह्म
औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये ( Pharmaceutical Industry ) निष्ठेने आणि कष्टाने स्वत:चे आणि त्यायोगे देशाचेही नाव उत्तुंग करणार्या, रणजित बार्शिकर यांच्या जीवनकर्तृत्वाचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
खनिज संपत्तीला ( Editorial on Critical Minerals Mission ) चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नवे धोरण आखले असून, या धोरणाद्वारे देशांतर्गत खाण उद्योगाला सुगीचे दिवस येतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी आवश्यक असणारी खनिजे देशातच कशी उपलब्ध होतील, याची सुनिश्चितता यातून होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’ला बळ देणारा असाच हा उपक्रम.
भारतीय वाहन उद्योग ( Automobile Industry ) तंत्रज्ञानात क्रांतिकारी बदल घडवत आहे. ग्राहककेंद्री बदलामुळे ग्राहकांकडूनही या बदलांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय तंत्रज्ञान आणि वाहने यांची मागणी वाढताना दिसते. या जगभरातील ग्राहकांना भूरळ पाडण्याचे काम ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’ करत आहे.
काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये ( Los Angeles ) लागलेल्या आगीमूळे, संपूर्ण जग हादरून गेले. लॉस एंजेलिस हे शहर अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियातील सगळ्यात मोठे शहर आहे. ‘जागतिक मनोरंजनाची राजधानी’ म्हणून हे शहर ओळखले जाते. लॉस एंजेलिस हे शहर तिथली संस्कृती, इतिहास आणि निसर्गसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. ‘हॉलिवूड चित्रपटसृष्टी’, ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ हा जगप्रसिद्ध रस्ता, प्रसिद्ध ‘युनिव्हर्सल स्टुडिओ हॉलिवूड’, जगभरातील कलाकार जिथे आपली कला सादर करतात, तो ‘वॉल्ट डिस्ने कॉन्सर्ट हॉल’,प्रसिद्ध ‘ग्रिफिथ ऑब्जवेटरी इमारत
नवी दिल्ली : गेल्या एका वर्षात भारतीय वाहन उद्योगात सुमारे १२ टक्के वाढ झाली आहे. "मेक इन इंडिया अँड मेक फॉर द वर्ल्ड" या मंत्रामुळे निर्यात वाढत आहे. भारतात दरवर्षी विकल्या जाणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवारी केले आहे.
नवी दिल्ली : 'द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज' या थीमसह आशियातील सर्वात मोठा एरो शो असलेल्या एरो इंडिया २०२५ - ची ( Aero India 2025 ) १५ वी आवृत्ती १० ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलाहंका येथील हवाईदलाच्या तळावर होणार आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप त्यांच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे कायम चर्चेत असतात. कश्यप यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय चित्रपटांमधून अनेक कलाकारांना चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. काही काळानंतर स्वत:च अभिनयाची सुरुवात करत त्यांनी अनेक कलाकारांना मागे टाकलं. मात्र, सध्या चित्रपटसृष्टीची अवस्था पाहता कश्यप यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
२०२४ या मावळत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना, भारतीय अर्थ आणि उद्योगविश्वासाठीही हे वर्ष काहीसे खळबळजनक ठरले. त्यातच अदानी ( Adani ) उद्योगसमूहावरील विविध आरोपांचे अल्पकालीन परिणामही शेअर बाजारावर दिसून आले. त्यानिमित्ताने या सरत्या वर्षात अदानी समूहावरील आरोप आणि त्यामागचा अर्थ-अनर्थ उलगडून सांगणारा हा लेख...
जागतिक बांधकाम क्षेत्र २०३० सालापर्यंत ४.५ ट्रिलियनने वाढून १५.२ ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. उद्योग कौशल्य आणि प्रगत डेटाच्या विश्लेषणाद्वारे बांधकाम क्षेत्रात भविष्यातील धोरणात्मक दिशा आखणे शक्य होणार आहे. भविष्यकालीन दृष्टिकोन निश्चित केल्यामुळे आज अनेक प्रगतशील आणि विकसनशील देश आपली अर्थव्यवस्था मजबूत करत असताना, बांधकाम अर्थसंकल्प आणि मुख्य पायाभूत प्रकल्पांवरील खर्चाचा विस्तार करत आहेत. यामुळे वर्षानुवर्षे केवळ चर्चेत असणारे अनेक नियोजित आणि आव्हानात्मक प्रकल्प आज मार्गी लागताना दिसतात. तथापि
दिग्दर्शकाला ‘चित्रपट दिसतो’ असे म्हणतात. पण, म्हणजे नेमके त्याला चित्रपट किंवा त्यातील प्रत्येक दृश्य व्हिज्युअली कसे दिसेल, ते समजणे म्हणजे नेमके काय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘झिरो से रिस्टार्ट’ हा चित्रपट. दिग्दर्शक विदु विनोद चोप्रा गेली ४५ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. १९७६ सालापासून त्यांनी ‘शॉर्ट फिल्म्स’ने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू केला, तो आज २०२४ सालापर्यंत अविरत सुरू आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून तुफान प्रतिसाद मिळवला. द
नवी दिल्ली : मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये महिला अभिनेत्यांनी न्यायमूर्ती हेमा समितीला दिलेल्या एफआयआरवर केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या १४ ऑक्टोबरच्या निर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) गुरुवारी सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, राज्याने गुन्हा नोंदवल्यानंतर पीडित आणि साक्षीदार तपासात सहकार्य करणार नाहीत असे कसे म्हणू शकतात, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.
आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात भारतातील जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये संशोधन प्रक्रियेने वेग घेतलेला दिसतो. त्यातच मोदी सरकारच्या ‘नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’सारख्या नव्या मोहिमेमुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. त्यानिमित्ताने भारतातील विविध क्षेत्रातील लक्षवेधी तंत्रज्ञानाधारित संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) सहकार्य वाढविण्याच्या आणि उद्योग संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ उद्योग व्यावसायिकांसह भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे यजमानपद भूषवले. भारताच्या बंदर क्षेत्राच्या प्रगतीसाठी व्यापार पायाभूत सुविधा आणि सामायिक उद्दिष्टांवर मौल्यवान चर्चेसाठी या भेटीने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
गायिका शारदा सिन्हा यांचं मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. अनेक दिग्गज मंडळींनी शारदा सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कोण होत्या या शारदा सिन्हा आणि काय आहे त्यांचं संगीत विश्वातलं स्थान जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
मुंबई : ( Apple iPhone 16 banned in Indonesia ) इंडोनेशियाने 'ॲपल'च्या आयफोन १६ च्या देशाअंतर्गत विक्रीस बंदी घातली आहे. इंडोनेशिया सरकारच्या या खळबळजनक निर्णयामुळे कंपनीला मोठा धक्का बसला आहे.
ड्रोन्सने केवळ युद्धभूमीतच नव्हे, तर कृषीपासून ते संशोधन अशा बहुतांश क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली. भारतातही आज ड्रोन्सचा सक्रिय वापर होताना दिसतो. मोदी सरकारने तर ‘ड्रोन दीदी’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण आणि महिला सक्षमीकरणाचाही हेतू साध्य केला. त्यानिमित्ताने भारतातील ड्रोन क्षेत्राच्या विकासाभिमुख प्रगतीचा घेतलेला हा आढावा...
देशात कोळसा आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५.७ टक्क्यांनी वाढून ७५.२ दशलक्ष टन झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७१.१ दशलक्ष टन इतकी वाढ नोंदविण्यात आली होती.