Vedant Aggarwal

यंदा ज्ञानोबा; तुकारामाच्या जयघोषात दुमदुमणार पंढरी

कोरोनामुळं गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या सोहळ्यात खंड पडला होता. मात्र मोजक्या वारकर्‍यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण यंदा कोरोना आवाक्यात आलयामुळे शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचं वेळापत्रक सादर करण्यात आले. त्यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यं

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121