TRAI

मुंबईतील विकासकामे थांबवता येणार नाहीत परंतु वारसस्थळांची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं : उच्च न्यायालय

मेट्रो-३ प्रकल्पाच्या भूमिगत कामांमुळे इमारतीला नुकसान झाल्याचा आरोप करणाऱ्या जे. एन. पेटिट हेरिटेज इमारतीच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत गुरूवार, दि.११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्या.जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विकास आणि वारसा यामधील समतोल राखत म्हटले की, मुंबईसारख्या शहरात विकास थांबवता येणार नाही. परंतु भावी पिढीसाठी वारसा इमारतींचे जतन आणि देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

Read More

सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे १०० पर्यटन स्थळांवर साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योग दिन!

२१ जून २०२५ रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर ५० महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाद्वारे विशाखापट्टनम येथे साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Read More

७० हजार कोटींच्या फायद्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक दर्जा असलेल्या वास्तू विकासकांच्या घशात

“मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असतानासुद्धा ‘हेरिटेज’ श्रेणी तीनमधील वास्तू या ‘हेरिटेज कमिटी’च्या परवानगीवीना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे,” अशी माहिती देताना भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी “यातून विकासकांना ७० हजार कोटींचा फायदा करून देण्यात येत असून, ऐतिहासिक वास्तू तोडून विकासकांच्या घशात या ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत,” असा आरोप केला. आ. अ‍ॅड. आशिष शेलार मंगळवार, दि. २४ मे रोजी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साध

Read More

कांदिवली आग प्रकरणी इमारत प्रशासनाला नोटीस

फायर ऑडिटवरून प्रशासनाने ओढलेले ताशेरे

Read More

'वर्ल्ड हेरिटेज डे' निमित्त ऑनलाईन चित्रपट महोत्सवाचे आयोजन

भारतातील प्रसिद्ध वारसा स्थळे आणि स्मारकांवर आधारित सोळा माहितीपट

Read More

आंबोली महादेव मंदिर परिसर आता 'शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ'

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील महादेव मंदिर परिसर हे 'शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा मासा जगात केवळ याच परिसरात आढळत असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील हे पाचवे 'जैविक वारसा स्थळ' असून देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी काॅन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून एखाद्या माशाच्या संवर्धनासाठी संरक्षित करण्यात आला आहे.

Read More

सिंधुदुर्गातील 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुर्मीळ जंगल 'जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित

जैविक विविधता कायद्याअंतर्गत घोषणा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121