१८९७ मध्ये सावरकर पुढील शिक्षण घेण्यासाठी भगूरहून नाशिकला आले. त्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याभोवती जे विद्यार्थी जमा झाले होते, त्यात प्रमुख होते-विष्णू महादेव भट. साहजिकच ते क्रांतिकार्यात सहभागी झाले. जॅक्सनच्या वधानंतर नाशिकमध्ये मोठी धरपकड झाली. त्यात वि. म. भट देखील गजाआड झाले.
Read More