जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
Read More
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून काँग्रेससह विरोधकांनी टीकेची झोड उठविली. ‘लाडकी बहीण योजने’मुळे सरकारने विकासकामांना कात्री लावल्याचाही आरोप करण्यात आला. पण, नुकत्याच सादर झालेल्या काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशमधील सुक्खू सरकारच्या अर्थसंकल्पाने तर तेथील विकासालाच गोठवल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे, सुक्खू सरकारच्या रेवड्यांमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजाचा वाढता हिमालय! अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार, हिमाचल प्रदेशचे कर्ज १ लाख, ०४ हजार, ७२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
( Sukhwinder Singh kharoor ) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘ईडी’ने ३ हजार ५५८ कोटी रुपये कथित घोटाळ्याचा मास्टरमाईंड सुखविंदर सिंग खरूर आणि डिंपल खरूर यांना अटक केली आहे. हे दोघेही देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ‘लुक आऊट’ नोटिसीमुळे विमानतळावरच दोघांना रोखण्यात आले. ‘व्यूनाऊ मार्केटिंग सर्व्हिसेज लिमिटेड’ आणि त्याच्याशी निगडित कंपन्यांविरोधात मनी लॉण्ड्रिंगअंतर्गत तपास सुरू आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.
भारतात असलेल्या प्रतिभेच्या तुलनेत पूर्वी क्रीडाक्षेत्र काहीसे मागेच होते. मात्र, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून शालेय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भारतामधील प्रतिभा दिसून येत आहे. ‘खेलो इंडिया’मुळे देशातील युवा प्रतिभेला चालना मिळत आहे. ‘खेलो इंडिया’च्या यशाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांचे मनोगत...
Sukhbir Singh शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी बुधवारी सकाळी मुंडण केले. यावेळी दहशतवादी नारायण सिंह चौरा याने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तनखैया तपश्चर्या करत असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा खलिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनचा "पाडवा पहाट" जुहू येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ गजानन रत्नपारखी, डॉ स्मृती रत्नपारखी, डॉ प्रांजळ रत्नपारखी. डॉ ऋचा रत्नपारखी, डॉ शशांक शाह , डॉ राम चव्हाण , डॉ काटे, डॉ अशोक सिंग अणि गायक सुखविंदर सिंग यांच्या शुभ हस्ते झाले. ४०० पेक्षा जास्त डॉक्टर परिवारांनी ह्यात सहभाग घेतला. कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेत अत्यंत सुंदर आणि सामाजिक संदेश असणार्या रांगोळींना पारितोषिक दिले गेले. त्यात ६ वर्षाच्या मुलीं पासून ७५ वर्षाच्या आजींनी भाग घे
Mansukh Hiren ची झालेल्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह, सचिन वाझे हे एकच असल्याचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले. तसेच १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिले आहे.
स्थानिक महापालिकेने केलेल्या शिमला येथील बेकायदेशीर मशीद पाडण्याच्या कारवाईनंतर मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी भाष्य केले आहे. बेकायदा मशीद पाडल्यानंतर मुस्लिम समाजाकडून पैसे नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. त्यानंतर आता मशीद पाडण्यात समितीला काही अडचण येत असेल तर ते महापालिकेला पत्र लिहून मदत मागू शकतात, असे मंत्री सिंह यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज भारतीय वायुदलाच्या विमानाचे लॅन्डींग करण्यात आले. नवी मुंबई विमानतळावरील एक धावपट्टी तयार झाली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची भारतीय वायुदलाच्या विमानांसह यशस्वी चाचणी घेण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. भारतीय वायुदलाचे C-295 हे विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. यावेळी, या विमानावार पाण्याचे उंचच उंच फवारे मारत 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आले. याबरोबरच लढाऊ विमान सुखोई ३०नेही या विमानतळाच्या यशात फ्लयिंगपास करून अनोखी सलामी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता, चर्नी मार्ग येथील नियोजित मराठी भाषा भवन परिसरात करण्यात येणार होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणीसाठी जोरदार तयारी विमानतळावर सूरू आहे. ११ आॅक्टोबर म्हणजे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी प्रत्यक्ष पाहणीसाठी निवडक मान्यवर आणि पत्रकारांना बसण्यासाठी विशेष मंडपाची सोय करण्याचे काम सुरु आहे.
देशभरात नव्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ(ईएसआयसी) वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केली. पंतप्रधानांच्या येत्या ५ वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमात ७५ हजार नव्या जागांची निर्मिती या घोषणेच्या अनुषंगाने देशभरात नवीन १० ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली जाणार आहे.
सर्व गुणांचा साठा रामाच्या ठिकाणी आहे. रामकथांतून ते गुण उलगडत जातात. त्यामुळे भक्त रामकथा ऐकताना तल्लीन होऊन जातो. रामाच्या उपदेशाचा अभ्यास करताना देहभावना नाहिशी होते. ’मी देह आहे’ या कल्पनेत अडकलेल्या भक्ताची देहबुद्धी कमी होते, तेव्हा मन विस्तार पावून ते ज्ञानरूप व आनंदरूप होऊ लागते. रामासारखे शाश्वत आलंबन सापडल्याने देहभावना ही क्षूद्र, याची जाणीव होऊ लागून, भक्त खर्या सुखाचा अनुभव घेऊ लागतो.
हिमाचल प्रदेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सुखविंदर सिंह सुक्खू सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत.
हिमाचल प्रदेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सुखविंदर सिंह सुक्खू सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दि. २८ फेब्रुवारी २०२४, बुधवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"मेडटेक मित्र हे एक असे व्यासपीठ आहे जे देशातील तरुण प्रतिभावंतांना त्यांचे संशोधन, ज्ञान, तर्कशास्त्र इत्यादीं क्षेत्रात पाठबळ देत नियामक मान्यता मिळविण्यात मदत करेल", असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला.
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय, कवी, सामान्य माणूस या सर्व पैलुंचा उलगडा करणारा चित्रपट 'मैं अटल हुं' पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अटलजींच्या भूमिकेत अभिनेते पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांभाळली आहे. यात पंकज त्रिपाठी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली हे ट्रेलर वरुन दिसून येत आहेच, परंतु यात आणखी एका कलाकाराने विशेष लक्ष वेधले आहे. माजी परराष्ट्रमं
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह राज्याचे सचिवही उपस्थित होते.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत दोन मुख्य आरोपींसह तीन जणांना चंदीगड येथून ताब्यात घेतले असल्याचे दिल्ली पोलिसांनी रविवारी सांगितले.
राजस्थानमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांची पत्नी शीला हिने श्याम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे अशोक गेहलोत आणि राजस्थानचे डीजीपी यांचाही तक्रारीत उल्लेख आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, सुखदेव सिंह दोन वर्षांपासून अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सुरक्षेची मागणी करत होते, मात्र त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही.
मराठी मनोरंजनसृष्टीत प्रत्येक माध्यमांमध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळले आहेत. गिरीश ओक यांनी झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत मुख् भूमिकेत दिसले होते. त्यानंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत धमाकेदार एन्ट्री करणार आहेत.
आठ वर्षापूर्वीच्या ड्रग्ज प्रकरणात पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपाल सिंग खैरा यांना अटक करण्यात आली आहे. ते भुलत्थ मतदारसंघातून तीनदा आमदार झाले आहेत. या प्रकरणी येथील जलालबाद पोलीस ठाण्यात २०१५ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप खैरा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांना २०२१ मध्येही अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.
पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांच्या अटकेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दि. २९ सप्टेंबर रोजी विधान केले. केजरीवाल म्हणाले की, मला कळले आहे की पंजाब पोलिसांनी काल एका काँग्रेस नेत्याला अटक केली आहे. त्याचे तपशील माझ्याकडे नाहीत. पंजाब पोलीस हे सांगतील. पण आम्ही ड्रग्जच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. मी कोणत्याही वैयक्तिक बाबी किंवा व्यक्तीवर भाष्य करू इच्छित नाही. पण अंमली पदार्थांचे व्यसन संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याविरुद्धच्या लढाईत लहान असो की मोठे कोणालाही सोडले जाणार नाही.
कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनीके याची हत्या करण्यात आली. सुखा दुनीके हा मोगा जिल्ह्यातील दविंदर बंबीहा टोळीतील एक खलिस्तानी समर्थक गुन्हेगार होता. सुखावर सुमारे १५ गोळ्या झाडण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुखा २०१७ मध्ये बनावट कागदपत्रे बनवून भारतातून कॅनडाला पळून गेला होता.
‘आयुष्मान भव’ या योजनेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी शुभारंभ केला. तसेच ‘आयुष्मान आपल्या दारी’ हा उपक्रम दि. १७ सप्टेंबर रोजी एका व्यापक देशव्यापी मोहिमेच्या रुपात सुरू झाला आहे आणि तो दि. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानिमित्ताने ‘आयुष्मान भारत’ योजनेचे व्यापक यश अधोरेखित करणारा हा लेख....
सरकारी आरोग्य योजना समाजातील अखेरच्या घटकापर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालय ‘आयुष्मान भव’ कार्यक्रम सुरू करणार आहे. या योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी म्हणजे १७ सप्टेंबरपासून होईल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे.
G-20 शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीत होणार आहे. त्यावेळी सुरक्षेसाठी राफेल, सुखोई आणि इतर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. भारताने अमेरिकेला ३१ हंटर किलर ड्रोनची देण्याची विनंतीही केली आहे.
नवोदित दिग्दर्शिका सोनल जोशी दिग्दर्शित 'सुखी' चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. बहुचर्चित शेरनी, छोरी आणि जलसा, टी-सीरीज आणि अबंडंटिया एंटरटेनमेंटच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एअरलिफ्ट, शेरनी, छोरी आणि जलसा यांसारख्या ब्लॉकबस्टर्सवरील यशस्वी सहकार्यानंतर, टी-सिरीझ आणि Abundantia Entertainment मजेदार मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले असून 'सुखी' हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा त्यांनी केली.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे २१४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि पुरामुळे हजारो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचबरोबर हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. देशभर उत्साहाचं वातावरण आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंग्याला सलामी देत देशातील नागरिकांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० व्यांदा लाल किल्ल्यावरुन ध्वाजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधानांनी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. हा कालखंड देशाला पुढे घेऊन जाईल. असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
पीएलआय (प्रोडक्शन लिंक इन्सेंटीव्ह) योजनेच्या माध्यमातून भारताने ३८ अॅक्टिव फार्मास्युटिकल इनग्रिडियंटस भारतात तयार केले गेले आहे.गेल्या दीड वर्षात परदेशी उत्पादन आयात न करता या वस्तू बनवल्या आहेत.असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत लाहोर कटाचा खटला खूप गाजला. दि. ८ एप्रिल १९२९ हा दिवस फार खळबळजनक ठरला. त्यादिवशी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना सभागृहात चक्क बॉम्ब फेकला. साहजिकपणे मोठी धरपकड झाली. ’हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’चे सर्व नेते गजाआड गेले. लाहोर कटाचा तसेच इतरही काही खटले उभे राहिले.
नवी दिल्ली : देशभरातील अनेक भागात कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेतला. बैठकीस निति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ राजीव बहल आणि भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) अधिकारी आणि इतर तज्ञ उपस्थित होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान – हार्डवेअर क्षेत्रासाठी १७ हजार कोटी रुपयांची पीएलआय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुमारे २ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय आरोग्य, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
धनसंपन्न असूनही दिवस असो वा रात्र, फोन आला की रूग्णवाहिका घेऊन निघायचं. आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. जाणून घेऊया संजय मनसुखलाल कोठारी यांच्याविषयी...
पुणे : सामान्य रूग्णांसाठी आवाक्यातील खर्चात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांच्या उद्देशाने पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस रूग्णालयाच्या भूमिपूजन सोहळा शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होतो आहे. कात्रज भागातील खडी मशीन चौकात ८०० बेडचे हे रूग्णालय दोन टप्प्यात उभारले जाणार आहे. अशी माहिती बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिकचे अध्यक्ष शिरीष देशपांडे आणि कार्यवाह बद्रीनाथ मूर्ती यांनी दिली.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आसाममधील तेजपूर येथील वायुसेनेच्या तळावरून ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर (प्रमुख) असलेल्या राष्ट्रपतींनी वायुसेनेच्या तळावर परत येण्यापूर्वी हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे ३० मिनिटे हवाई सफरीचा आनंद लुटला.
विशेष प्रतिनिधी करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव - अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संवाद साधला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय योगदान देणारे क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त आज मंत्रालयात महिला व बालविकास, पर्यटन मंत्री मंगल प्रभात यांनी तिन्ही शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
त्याचे काय आहे की, अस्तित्व टिकवायचे तर दिल्ली, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, निजामशाही, मराठी, महाराष्ट्र अशा विषयांवर आज बोललेच पाहिजे. त्यामुळेच मी बोललो की ३५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर दिल्लीहून संकट आले होते. औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, निजामशाही हे ते संकट होते. तेव्हा मराठी आणि महाराष्ट्राचे म्हणून आपण त्यांच्याशी लढलो. काय म्हणता, आमच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीही दिल्लीतच असतात?
रेवडीवाटपामुळे पंजाब हे देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य ठरले. त्याच पाश्वर्र्भूमीवर तीन अर्थतज्ज्ञांनी भगवंत मान यांच्या ‘आप’ सरकारला केंद्र तसेच इतर राज्यांची मदत घेऊन, जनतेसमोर पदर पसरवित कर्जमुक्तीसाठी निधी उभारण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फुकट वाटणार्यांवर आता पै अन् पै जनतेतूनच उभी करण्याची अशी दुर्दैवी वेळ ओढवू शकते. यालाच म्हणतात नियतीचा न्याय!
एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण देण्याच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याच वर्षी खासदार चंद्रप्रकाश चौधरी यांनी ओबीसी आरक्षण प्रकरणी अवमानाचा खटला दाखल केला होता. गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. ओबीसींना आरक्षण न देता पंचायत निवडणुका घेण्यासाठी खासदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ओबीसी आरक्षण न दिल्याबद्दल खासदाराने झारखंड सरकारविरोधात जनहि
तेलंगणमधील रामागुंडम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी खत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. परंतु, आता त्यातही तेलंगण सरकारला आक्षेप. तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आमंत्रित न केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री राव यांना कार्यक्रमाला बोलावले नसल्याने तेलंगण राष्ट्र समितीने कुंभाड रचण्यास सुरुवातही केली. परंतु, यामागील सत्य काहीतरी वेगळेच आहे. निमंत्रणावरून वादंग निर्माण झाल्यानंतर प्लांटच्या ‘सीईओ’ने स्पष्टीकरण दे
हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला.
कोरोना विरुद्धच्या लढाईतील सर्वात महत्वाचा टप्पा असणाऱ्या लसीकरण मोहिमेत भारताने २०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी भारतीय वायुदल आणि भारतीय नौदलासाठी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र अस्त्र ‘एमके ख बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ आणि संलग्न उपकरणांच्या खरेदीसाठी ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ (बीडीएल) सोबत खरेदी श्रेणीअंतर्गत २,९७१ कोटी रुपये खर्चाच्या करारावर स्वाक्षरी केली.
ठाकरे सरकारच्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला आता माफीचा साक्षीदार होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बरोबरीने या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे सहआरोपी आहे
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अॅन्टेलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.