(Leadership Development Study Class at Mhalgi Prabodhini) देशाच्या सर्वंकष विकासासाठी महानगरांसोबतच छोटी शहरे व ग्रामीण भागाचाही विकास आवश्यक असतो. त्यात तरुण व महिलांची शाश्वत प्रगती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. क्षमता विकास व प्रशिक्षण ही उद्दिष्टे समोर ठेवून गेले दोन दिवस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने संभाजीनगरच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळचे विश्वस्थ, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांसाठी ‘नेतृत्व विकास अभ्यास वर्ग’ आयोजित केला होता.
Read More
( Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. नुकतीच या अभ्यासगटाची पहिली बैठक वांद्रे येथे पार पडली होती. आता उद्या गुरुवार, ०८ मे रोजी दुपारी ३ वाजता या अभ्यासगटाची दुसरी बैठक सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd
पालक म्हणून आपल्या मुलांना परीक्षेची तयारी करताना पाहणे, ही काहीजणांसाठी कदाचित एक तणावपूर्ण गोष्टही असू शकते. कारण, आजच्या स्पर्धात्मक युगात चांगले गुण मिळवण्याचा दबाव फक्त विद्यार्थ्यांवरच नाही, तर तो पालकांवरही असतो. पण, या कठीण काळात आपण आपल्या मुलांना सर्वोत्तम साहाय्य कसे करू शकतो? अभ्यासयोग्य वातावरण निर्माण करण्यापासून सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यापर्यंत पालक म्हणून आपण आपल्या मुलांना परीक्षेदरम्यान चांगली कामगिरी करण्यास मदत करू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही उपयुक्त ‘टिप्स’ आणि उपाय सां
आजपासून इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा! एव्हाना सर्व विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारीही पूर्ण झाली असेल. तेव्हा, एकूणच या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी काय करावे, पालकांची भूमिका काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख...
देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येचे स्वरूप बदलत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबई शहरातील लोकसंख्येच्या रचनेवर खोलवर परिणाम करणारे बदल नमूद केले आहेत. हिंदू लोकसंख्येमधील लक्षणीय घट आणि मुस्लिम लोकसंख्येतील लक्षणीय वाढ ही चिंताजनक बाब असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
होम क्रेडिट इंडिया (एचसीआयएन) ही जागतिक कन्झ्युमर फायनान्स प्रदात्याची स्थानिक शाखा आहे. त्यांनी द ग्रेट इंडियन वॉलेट स्टडीः मुख्य आर्थिक बाबींबद्दल ग्राहकांचे वर्तन – हे त्यांचे इन-हाऊस वार्षिक ग्राहक सर्वेक्षण प्रकाशित केले.
भारत हा मंदिरांचा देश. या मंदिरांना केवळ धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व नाही, तर ही मंदिरे आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, तरीही व्यवस्थापनाच्या बाबतीत ही मंदिरे काहीशी दुर्लक्षितच. तेव्हा या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू अध्यासन केंद्र यांच्या पुढाकारातून साकार होत असलेला हा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि त्याचे शैक्षणिक पटलावर काय परिणाम होतील, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘सेंटर फॉर हिंदू फिलोसॉफिकल स्टड
आंतरराष्ट्रीय शिक्षणातील विशेषज्ज्ञ असलेल्या व ५० हून अधिक विद्यापीठांशी सहयोग असणाऱ्या स्टडी ग्रुपने यूकेमध्ये उच्च शिक्षणाच्या पर्यायाचा विचार करणाऱ्या गुणवान भारतीय विद्यार्थ्यांसाठी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. भारतीय विद्यार्थ्यांच्या बदलत्या महत्त्वाकांक्षा आणि करिअरच्या लक्ष्यांना प्रतिसाद देत स्टडी ग्रुपने संबद्ध विषयांसाठी स्कॉटलंडमध्ये नव्या इंटरनॅशऩल इयर वन कार्यक्रमांची नवी श्रेणी दाखल केली आहे – जिचे नाव इंटरनॅशनल इयर टू असे आहे. नवीन इंटरनॅशनल इयर वन कार्यक्रम सुरू करण्याबरोबरच यावर्षी स
गिरगावमधील खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्गावर मुंबई महानगरपालिकेने नवीन अभ्यासिका तयार केली आहे. ही अभ्यासिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या अभ्यासिकेचे लोकार्पण २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित 'द आरएसएस, मनू अँड आय' या कार्यक्रमाचा धसका घेऊन पोस्टर्स डाव्या विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमाचे पोस्टर्स फाडण्याचा नेहेमीचा बालिशपणा केला आहे.
समर्थ रामदासाचा यांचा सर्व विषयाचा चांगला अभ्यास होता. सर्व संतामध्ये समर्थ हे फार वेगळे होते . ते ठामपणे बोलायला कचरत नव्हते. प्रवचन, कीर्तन या माध्यमातून ते स्पष्ट बोलत होते. समर्थानी धर्मावर भर दिला आहे. आपल्याकडे संत म्हणजे भक्ती समोर येते. पण समर्थाकडे भक्ती नव्हती असे नाही. पण प्रामुख्याने भक्ती पेक्षा ही त्यांनी धर्माला प्राधन्य दिले आहे.
भारतातून बरेच विद्यार्थी उच्चशिक्षणासासाठी परदेशात जाणे पसंत करतात. त्यामुळे अमेरिका, लंडन, कॅनडा अशा अनेक ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांना परदेशात जाण्याकरिता खास ’स्टडी व्हिसा’देखील मिळतो. यापैकी काही विद्यार्थी असे असतात जे परदेशात शिकायला गेल्यानंतर त्याच ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. अशाच विद्यार्थ्यांसोबत कॅनडामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅनडामधील ७०० हून अधिक भारतीयांना त्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाची ऑफर लेटर, ज्याच्या आधारे ते तीन-चार वर्षां
:संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे वातावरण तयार झालेले असताना भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. २०२३ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल ७ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला आहे. याहीपलीकडे जाऊन आपण ८ टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर गाठू असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. या एवढ्या विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे
देशातील खाद्यतेलांच्या किंमती हा सर्वसामान्य भारतीयांच्या कायमच जिव्हाळ्याचा विषय असतो. तेलबिया उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नसल्याने भारताला या बाबतीत कायमच आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतातील खाद्यतेलांचे भाव कायम चढेच राहतात. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न करत आहे
मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या १८ महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या स्वीगीने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता एका नव्या योजनेची बुधवारी घोषणा केली
महागाई, पेट्रोल- डिझेल दरवाढ या सर्वच गोष्टींनी ट्रस्ट झालेल्या सर्वसामान्य भारतीयांना दिलासादायक घटना घडली आहे. भारतात आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमतीत २०० रुपयांपर्यंतची मोठी घट झाली आहे
हल्ली केवळ पगाराचे आकडे बघूनच नव्हे, तर संबंधित कंपनीतील व्यवस्थापन आणि त्याच कंपनीची ध्येय-धोरणेही कर्मचार्यांसाठी तितकीच महत्त्वाची ठरतात. तेव्हा, भारतातील एका अध्ययनात सर्वोत्तम ठरलेल्या कंपन्या आणि त्यांनी राबविलेली कार्यशैली यांची माहिती देणारा हा लेख...
आजकाल राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या वर्तन आणि कृतीने, ‘सर्वसामान्य माणसाची आम्हाला कवडीचीही किंमत नाही’ हे गेल्या अडीच वर्षांत दाखवून दिले.
जड-यम नियमांच्याही वर म्हणजे उणे असलेल्या त्या देहातीत कालावस्थेला भगवान वेदव्यास ‘काळ्या पाण्याची यमुना’ (यम+उना) म्हणतात. याच यमुनेवर (सुषुम्नेवर) भगवान गोपालकृष्ण खेळत असतात.
भारतीय जनचा पक्षाचे नेते डॉ. निशित शर्मा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी संदर्भात पत्र लिहीले असून इयत्ता अकरावीसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेत इस्लाम अभ्यासाच्या अनिवार्यतेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील स्टेशनजवळ असलेल्या जुने विष्णुनगर पोलिस ठाणे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या पोलिस ठाण्याची जागा गेल्या चार वर्षापासून पडून होती. या जागेत आता सुसज्ज अभ्यासिका उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
सर्वेक्षणातून माहिती उघड : मुले सुपरस्प्रेडर ठरणार नाहीत ना !
'वातावरण' संस्थेचा अभ्यास
’स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स २०२०’ अहवालाची माहिती
मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नगरसेवकांचा यंदाचा अभ्यास दौरा रद्द करण्यात आला आहे.
दि. ७ नोव्हेंबर, २०१९ रोजी बोईसर पूर्वमधील लोखंडीपाड्यातील स्वामी विवेकानंद सेवा केंद्रात बोईसर विभागातील अभ्यासिका विद्यार्थ्यांचे दिवाळी शिबीर अतिशय जल्लोषात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन अर्चना वाणी, महावीर सोलंकी, प्रकाश मोरे इ. मान्यवरांच्या हस्ते झाले. या शिबिरात बोईसर विभागातील सहा अभ्यासिकांचे एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी घोषवाक्य स्पर्धा, समूह गायन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा तसेच समूह नृत्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये अतिशय आवडीने आपला सहभाग नोंदव
टिळक-आगरकर यांच्यात सामाजिक प्रश्नांवरून मतभेद होते. यामुळे त्यांचे बिनसले, टिळकांना अशाच कारणांमुळे राजीनामा द्यावा लागला, हे आजवर अनेकांनी सांगितले. परिणामी, या राजीनाम्याबद्दल लोकांच्या मनात भ्रम तसाच राहिला. मूळ साधने तपासून इतिहासाचा सखोल अभ्यास केला तर हे राजीनामा प्रकरण समाजसुधारणेबद्दल असलेल्या वादाच्या फार पलीकडे गेल्याचे आढळते आणि वास्तव समोर येते. टिळक-आगरकरांची मैत्री, भांडणे, शेवटी आलेला कमालीचा कडवटपणा, याबरोबरच महाविद्यालयातील सहकार्यांची भांडणे, तात्त्विक वाद यासह अनेक घटनांचा परामर्श टिळका
मागील लेखात आपण पृथ्वीच्या इतिहासाचा एकत्रित (As a Whole) अभ्यास केला. या लेखात आपण या अफाट इतिहासाच्या एका लहानशा भागात शिरू व पृथ्वीच्या प्राकृतिक नकाशात कालपरत्त्वे काय व कसा फरक पडला याची माहिती घेऊ.
विधानभवनाच्या कामकाजाची ओळख व्हावी म्हणून आ. उन्मेश पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे विधानभवन मुंबई येथे नुकताच अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
दिवाळी शिबिराच्या निमित्ताने
केरळमध्ये वयाच्या 96व्या वर्षी एक आजीबाई इयत्ता चौथीच्या परीक्षेला फक्त बसल्याच नाही, तर त्यात पैकीच्या पैकी गुणही मिळवले.