यापूर्वीच्या लेखांतून भारतातील खगोलशास्त्र, गणितशास्त्र आणि एकूणच वैज्ञानिक प्रगतीचा आपण आढावा घेतला. पण, परकीय आक्रमणांच्या पलीकडेही भारतीय विज्ञान परंपरा विस्मृतीत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. आजच्या लेखातून या विज्ञान परंपरेच्या विस्मृतीच्या कारणांचा केलेला हा उहापोह...
Read More
भारताने प्राचीन काळातच वैज्ञानिक प्रगती केली असल्याचे असंख्य पुरावे आहेत. अध्यात्मिक असो अथवा वैज्ञानिक असो, भारताने त्यात मोलाची कामगिरी केली. मात्र, पाश्चात्य इतिहास लेखक कायमच याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. भारताच्या प्रगतीला नाकारून, उणेपणा मात्र ते ठळकपणे जगासमोर मांडतात.