भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम येथील हत्याकांडाविरोधात जोरदार प्रत्युत्तर दिलेय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे देखील घाबरल्याचे पाहायला मिलतेय. त्यांनी आपल्या भावाला, म्हणजेच सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतासोबत चर्चा करून मतभेद मिटविण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More