कर्करोग हा अद्याप असाध्य रोगांपैकी एक मानला जातो. शरीराच्या जवळपास सर्वच अवयवांना कर्करोग होऊ शकतो. प्रत्येकवेळी कर्करोगाची लक्षणे ही लगेचच लक्षात येणारी नसतात. त्यामुळे बहुतांशी वेळा कर्करोग तिसर्या अथवा अखेरच्या टप्प्यात लक्षात येतो आणि त्यावेळी त्यावर उपचार तर करता येतात, मात्र तो बरा होईल याची फारशी खात्री नसते. अर्थात, कर्करोग वेळेत म्हणजे प्राथमिक अथवा पहिल्या-दुसर्या टप्प्यात लक्षात आल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता ही अधिक असते. सध्या अनेक आजारांवर लसी उपलब्ध आहेत. मात्र, कर्करोगाविषयी त्यामध्ये फा
Read More