Post-retirement financial planning and vigilance काही नोकरदार 58 वर्षे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त होतात, तर काही 60 वर्षे झाल्यानंतर. पण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर व्हावयास हवे, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. कारण, सेवानिवृत्तीनंतर आपण किमान 25 वर्षे तरी जगणार, हा विचार करून गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
निवृत्ती ही प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील न टाळता येणारी घटना असते. प्रत्येक खेळाडू निवृत्त होतच असतो. त्यानंतर पुन्हा एकदा संघाची नव्याने बांधणी होते. जुने खेळाडू निवृत्त झाल्यावर नव्या दमाचे खेळाडू त्यांची जागा घेतात. मात्र, योग्य खेळाडू मिळणे यासाठी फार महत्त्वाचे असते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघासमोरही असेच काही प्रश्न उभे राहिले आहेत. भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय चाहते यांच्यासमोरील याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा...
(virat kohli test retirement) : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवार, दि. १२ मे रोजी त्याने निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. आपल्या सोशल मीडियाटवर एका पोस्टद्वारे त्याने ही माहिती दिली आहे. यात १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
अब्जाधीश गुंतवणूकदार आणि जगप्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफेट यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी बर्कशायर हॅथवे कंपनीच्या बैठकीत ही घोषणा केल्याचे समजते. या आर्थिक वर्षाखेरीस ते सीईओ पदाचा राजीनामा देतील आणि कंपनीचे नेतृत्व नवीन सीईओ ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवतील.
( no retirement rule after the age of 75 in BJP Chandrashekhar Bawankule ) “भाजपमध्ये ७५ वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे,” असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी केले.
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा पाचव्या कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे बोलले जात आ
राज्यातील निवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा १४ लाखांवरून वाढवून २० लाख रुपये करण्याचा निर्णय सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आर्थिक साक्षरता आणि सज्जतेचा प्रवास हा केवळ मालमत्तेचे रक्षण करण्यापुरता मर्यादित नाही, तर हा एक मार्ग आहे, ज्यावर आपण योग्य मार्गदर्शन आणि साधनांसह आत्मविश्वासाने चालू शकतो. भारतात जिथे सामाजिक सुरक्षा प्रणाली मर्यादित आहेत, तिथे निवृत्त झाल्यानंतर व्यक्तींनी त्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरक्षित आणि समृद्ध निवृत्तीकडे नेणार्या पायर्या समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वसमावेशक आरोग्य विम्यापासून ‘स्मार्ट’ गुंतवणुकीच्या निवडीपर्यंत आणि त्याही पलीकडे, आनंद, शोध आणि
आयुष्यात नियोजन हा खूप महत्वाचा शब्द आहे. या नियोजनामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचे संतुलन ठेवण्यास मदत होते. विशेषतः वाढत्या पगाराबरोबर वाढत्या महागाईला सामोरं जाण्यासाठी आर्थिक नियोजन हा प्रमुख पर्याय ठरतो. सरासरी दरवर्षी १० ते १५ टक्क्याने प्रत्येक व्यक्तीच्या पगारात व मानधनात वाढ होत असते. त्यांचे नियोजन हे भविष्यातील संभाव्य खर्च, नियमित खर्च, अनपेक्षित खर्च, जीवनावश्यक खर्च अशा विविध कसोट्यांवर करणे अपेक्षित असते.
राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल.
सेवानिवृत्तीनंतर ज्यांना पेन्शन मिळते, त्यांच्याबाबतीत /त्यांच्या जीवनात बर्यापैकी आर्थिक स्थैर्य असते. पण, ‘भारतात पेन्शन योजना’ ही फक्त राज्य केंद्र सरकारचेे कर्मचारी व निम्न शासकीय कर्मचारी यांच्यासाठीच उपलब्ध होती. खासगी कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कर्मचारी यांना पेन्शन मिळत नव्हती. परिणामी, फार मोठ्या प्रमाणात ‘सेवानिवृत्त पेन्शन योजने’त यावेत म्हणून केंद्र सरकारने ‘अटल पेन्शन योजना’ व ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ (एमपीएस) या योजना अमलात आणल्या आहेत. ‘अटल पेन्शन’ ही प्रामुख्याने असंघटित कामगारांसाठी असून ‘ए
आर्थिक साक्षरता वाढीबरोबरच भारतीय आता निवृत्ती नंतरचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुखकर जाण्यासाठी आर्थिक नियोजन करु लागले आहेत. अशी माहिती पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड रिटायरमेंट रेडिनेस सर्व्हे २०२३ मधून समोर आली आहे. या सर्व्हेनुसार निवृत्ती नियोजन करण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. २०२३ मध्ये ६७ टक्के भारतीय सेवानिवृत्ती नियोजनासाठी मानसिकरित्या तयार असल्याची आकडेवारी या सर्व्हेतून समोर आली आहे. २०२० मध्ये फक्त ४९ टक्के भारतीय सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करण्याविषयी विचार करत होते.
पूर्वी एकदा नोकरीला लागल्यानंतर ६० वर्षांपर्यंत नोकरीतून बाहेर पडावे लागेल, याची तशी भीती नव्हती. पण, आता मात्र परिस्थिती पूर्वीसारखी निश्चितच राहिलेली नाही. सध्या खासगी नोकर्यांचे प्रमाण सरकारी नोकर्यांपेक्षा जास्त आहे व खासगी नोकरी करणार्यांना पेन्शन सुविधाही नसते. यासाठी सेवानिवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी (व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड- व्हीपीएफ) व ‘नॅशनल पेन्शन सिस्टिम’ (एनपीएस) या दोन योजनांत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. त्याविषयी...
चांगल्या अपेक्षेने कर्ज काढले तरी त्याचा हप्ता उतारवयात फेडणे हे कठीण जाते. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी उतारवयात कर्जाच्या भानगडीत न पडलेले उत्तम. अर्थात, विशिष्ट वयानंतर बँका कर्ज देत नसल्या तरी अलीकडे आलेल्या खासगी आर्थिक संस्थांची लाट पाहता ज्येष्ठ नागरिकांनी यापासून सावध राहायला हवे.
जर आपण कोणाला विचारले की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे नियोजन कसे करता, तर आपल्याला काही साचेबद्ध उत्तरं मिळतील. जसे की, नवीन घर विकत घेणे, नवीन कार, मुलांचे शिक्षण किंवा बाहेरगावी फिरायला जाणे. आपल्यापैकी बरेच जणं अशा प्रकारे आपले आर्थिक नियोजन करत असतात. संशोधनातून असे लक्षात आले आहे की, लोक आनंदी परिणामांसाठी योजना आखतात, जेणेकरून त्याचा फायदा निवृत्तीनंतर होतो.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८ व्या वर्षी मिळणारी निवृत्ती आता वयाच्या ६० व्या वर्षी घेता येणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय ६० वर्षे होणार आहे. वेतनश्रेणी आणि डीए केंद्र कर्मचार्यांसह शिक्षकांना दरमहा सुमारे ४००० रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक पद असेल. सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मिळणार आहे. इयत्ता १२ पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना शिक्षण भत्त
जुन्या पेन्शनच्या संदर्भात यावेळी नव्याने उठलेले वाद आणि मुद्दे यांचा पडताळा घेतल्यास असे लक्षात येते की, यावेळी भविष्य निधी आयोग आणि त्याचे कार्यालय-अधिकारी यांनी कर्मचारी पेन्शनविषयक तपशील, माहिती व खुलासा संबंधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना देण्यास विनाकारण विलंब लावला. परिणामी, निवृत्तीनंतर व विशेषत: म्हातारपणी भरवशाच्या समजल्या जाणार्या निवृत्तिवेतनाबद्दल विद्यमान कर्मचार्यांपासून सेवानिवृत्तांपर्यंत सर्वच कर्मचार्यांमध्ये आधी उत्सुकता व नंतर वैफल्य निर्माण झाले. तशातच राज्यशासन कर्मचार्यांनी
भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार मिताली राजनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या ७२ सदस्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. "सभागृहातील उर्वरित सदस्यांना, आज निघून जात असलेल्या सदस्यांनी केलेले कार्य तसेच पुढे सुरु ठेवावे लागेल म्हणून काही सदस्यांच्या निवृत्तीसोबत उर्वरित सदस्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.", असे म्हणत पंतप्रधानांनी या प्रसंगी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या अनुभवाचे मोल सगळ्यांच्या लक्षात आणून दिले.
देशाच्या गुप्तचर आणि सुरक्षेशी संबंधित विभागांमधील अधिकार्यांना निवृत्तीनंतर सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची माहिती प्रकाशित करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास निवृत्तीवेतन रोखण्यात येणार आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय एका वर्षाने वाढविण्यात येणार आहे. २०२१ मध्ये निवृत्त होणार्या डॉक्टरांनाच ही संधी मिळणार आहे.कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध मोहिमा राबविल्या जात आहेत.
मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्ष होत आले तरी अजून निवृत्तीनंतरच्या लाभाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची फारच कुचंबणा होत आहे. आयुष्यभर सेवा बजावल्यानंतर निवृत्तीचा काळ सुखाचा जावा यासाठी अनेकजणांना निवृत्तीनंतर मिळणारे लाभ हाच एकमेव आधार असतो. पण त्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागते. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेच्या आधारावरच काहींनी मुलांची लग्नकार्यादी कामे योजलेली असतात. मात्र रक्कमच हातात नसल्याने त्यांच्या विवंचना वाढल्या आहेत.
इंदुरीकर महाराजांचा वादग्रस्त व्हिडीओ युट्युबवर नाहीच.
बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता बीएसएनएल आणि एमटीएमएल भारतातल्या दूरसंचार क्षेत्रातल्या सर्वात जुन्या कंपन्या. बीएसएनएलचे जाळे तर भारतातल्या गावागावात विस्तारलेले. सरकारी दूरसंचार क्षेत्रातल्या २ लाख पेक्षा जास्त कर्मचारी वर्गाने आजतागायत अतिशय मेहनत घेऊन आपले जे विस्तृत जाळे विणले, त्याने दूरदूरच्या लोकांना काही क्षणात एकमेकांच्या संपर्कात आणले. बीएसएनएलला 4G स्पेक्ट्रम मिळाले असते तर आणखी मोठी झेप घेता आली असती. दूरसंचार क्षेत्रातल्या या क्रांतीला सर्व कर्मचारी वर्गाचे योगदान अ
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही ; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर चाहते आधीच दुःखात होते त्यात सर्वांच्या लाडक्या महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा होत असल्यामुळे तर अनेकांना अश्रू अनावर झाले. या पार्श्वभूमीवर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या देखील भावूक झाल्या आहेत.
भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर या संगीत क्षेत्रातून निवृत्त होत असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते.
२०११ चे विश्वचषक, मुंबईतील गच्च भरलेले वानखेडे मैदान... भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना... आधीच सेहवाग आणि सचिनची विकेट गेल्यानंतर हिरमुसलेले लाखो क्रिकेटप्रेमी... पण, त्यानंतर बंद झालेले टीव्ही पुन्हा सुरू झाले ते, गौतम गंभीरमुळेच.
चीनची ई-कॉमर्स कंपनी 'अलीबाबा'चे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा केलीय.
डिव्हीलियर्स नुकत्याच काही वेळापूर्वी सोशल मिडियावरून याविषयी घोषणा केली असून डिव्हीलियर्स अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे सर्व चाहत्यांमध्ये सध्या दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे.