( Ram Naik resigns as chairman of Fisheries Development Policy Committee ) महाराष्ट्र राज्याचे ‘मत्स्योद्योग विकास धोरण’ निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
Read More
( Thanks to the state government for increasing subsidy for leprosy victims Ram Naik ) राज्यातील कुष्ठपीडितांना दरमहा मिळणारे अनुदान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रु. 2,000/- वाढवून रु. 6000/- करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व कुष्ठपीडितांसाठी दीर्घकाळ लढणारे श्री राम नाईक यांनी आभार मानले आहेत. काल विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य शासनाने कुष्ठपीडितांचे अनुदान सहा हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला असल्याची माह
“आणीबाणीच्या कालावधीत मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत भारतीय जनसंघाचे उमेदवार डॉ. वसंत कुमार पंडित आणि प्रा. कानिटकर यांचा दणदणीत विजय झाला. त्यावेळी मुंबईतील पदवीधरांनी काँग्रेसच्या आणीबाणीच्या निर्णयाविरोधात मतदान केले. त्यामुळे ज्यांनी आणीबाणी देशावर लादली, त्यांचे आजही वर्तन बदलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक निवडणुकीत हरवणे हाच मार्ग आहे,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले. याबरोबरच पदवीधर निवडणुकीत मतदान करण्याचे आव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले नाळेचे नाते घट्ट ठेवून एका बाजूला सीमेन्ससारख्या बलाढ्य मल्टीनॅशनल कंपनीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून ‘कॉर्पोरेट’ मध्ये ‘करियर’ तर दुसरीकडे तत्वनिष्ठ राजकारणी, आमदारही झालेल्या कै. मधु देवळेकर यांना त्यांचे समकालीन सहकारी श्री राम नाईक यांची आदरांजली.
भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रदीर्घ काळ महाराष्ट्रात, नंतर संसदेत लोकप्रतिनिधित्व करणारे पद्मभूषण राम नाईक आज वयाची ९० वर्ष पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त आज, मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता एफ. एम. बॅक्वेट हॉल, गोरेगाव (प), मुंबई येथे बालयोगी सदानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली राम नाईक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या औचित्यावर आपल्या लोकसमर्पित जीवनात जनसेवेतून ‘राम’ शोधणार्या राम नाईक यांच्या कार्यमग्न आ
मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलो. आजन्म मी त्यांच्या विचारांवर माझी वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले.राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शनिवार, दि. ९ मार्च रोजी बोरीवली पूर्व येथील गोपाळजी हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे मुंबई अध्य
अत्यंत मानाचा असा ‘पद्मभूषण’ सन्मान मिळालेले, राम नाईक हे बहुदा मुंबईतील पहिलेच राजकारणी. त्यांच्या कामात खारीचा वाटा उचलणारी, त्यांची कन्या विशाखा कुलकर्णी यांचे यानिमित्ताने मनोगत...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मनाभजी आचार्य यांचे शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभाविप, भाजप मुंबई आणि विद्यानिधी शिक्षण संकुल यांच्यातर्फे मुंबईत दि. ०२ डिसेंबर रोजी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे, राष्ट्रीय स्वयंसेवक
नागभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे दि. १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. १९९५ ते २००१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस म्हणुन जबाबदारी आचार्य यांनी जबाबदारी साभाळली होती. त्याना पुर्वांचलातील सात भगिनी राज्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी या सर्व राज्यांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले होते. आचार्य यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच नागभूमी, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम राज्याचे राज्यपाल पद भुषवले.
नागभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे दि. १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे ईशान्य भारताला संपुर्ण देशाशी जोडणारा दुवा निखळला. त्याचबरोबर ईशान्य भारतातील तरुणांना देशातील तरुणाईशी समकक्ष बनविण्यात पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचा सिंहाचा वाटा होता, असे विधान उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्व. राजाभाऊ नेने लिखित 'सेतुबंध' या गुजराती ग्रंथाची मराठी आवृत्ती उपलब्ध झालेली आहे. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंगळवार, दि. ४ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट येथे संध्याकाळी ६ वाजता हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असून उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक हे प्रमुख पाहुणे तर ज्येष्ठ स्वयंसेवक बिमल केडिया यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थ
मुंबई : आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने १३ ऑगस्ट २०२३ ते १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची रुपरेषा निश्चित करण्यासाठी साने गुरुजी विद्यालय, शिवाजी पार्क येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या आजच्या देदीप्यमान यशाचा पाया रचणार्या कार्यकर्त्यांचा वैयक्तिक संसार चाकोरीपेक्षा खूप वेगळा असला तरीही तो मनापासून करणार्या स्त्रियांपैकी एक कुंदा नाईक... उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी. यशस्वी पुरुषामागे पडद्याआड उभी असलेली स्त्रीही जगावेगळी असते का? राम नाईक यांची कन्या विशाखा कुलकर्णी यांनी लिहिलेली त्यांच्या आईची संक्षिप्त जीवनकथा तरी तेच सांगते.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक यांचे मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षांच्या होत्या. कुंदा नाईक यांनी कौटुंबिक जबाबदार्या सांभाळताना मुंबई महापालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणूनही सेवा बजावली होती.
उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात याआधी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व गोरखपूरचे खासदार रवि किशन देखील उपस्थित होते.
“वसई जवळील तुंगारेश्वर पर्वतावरील 69 गुंठे जमीन बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास देण्याचा सकारात्मक विचार सरकार करेल,” असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या शिष्टमंडळास दिले.
थेट संपर्क साधल्याने सौहार्दाच्या भूमिकेतून उत्तर प्रदेशामध्ये एक लाखांहून अधिक मंदिर व मशिदींमधून भोंगे हटवले गेल्याबद्दल माजी राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्नाळा ऐतिहासिक सागरी किल्ल्यावरील मच्छीमार स्वातंत्र्याला ५० वर्षे झाल्यानंतरही वीजेपासून वंचित होते. ६०० मच्छीमार कुटुंबाना समुद्रमार्गे वीज कशी द्यायची हा प्रश्न बिकट होता. त्यासाठी भरमसाठ खर्चाचे आणि लाभान्वित होणाऱ्या लोकसंख्येचे गणित भलतेच व्यस्त असल्याने महाराष्ट्र वीज मंडळ या ६०० कुटुंबाना वीज देण्यास तयार नव्हते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः दूरध्वनी करून निमंत्रण दिल्यामुळे उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल श्री राम नाईक २५ मार्च रोजी होत असलेल्या शपथ ग्रहण समारंभासाठी लखनऊला रवाना होत आहेत
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यावर आधारित विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
‘साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’ व ‘महाराष्ट्र तामिळ वेल्फेअर असोसिएशन’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात लेखक राम नाईक यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, तामिळनाडूचे अध्यक्ष पी. अण्णामलाई व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन उपस्थित राहाणार आहेत.
“कुठलाही निर्णय घेताना लोकहिताचा विचार केला पाहिजे. प्रत्येक निर्णयामागे एक विधायक दृष्टिकोन असला पाहिजे. असा दृष्टिकोन असेल तर मानवी संवेदनेतून धोरणे निश्चित होतात,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी सोमवार, दि. १५ मार्च रोजी केले.
आंतरराष्ट्रीय पाक्षिक 'चाणक्य वार्ता'च्यावतीने नैतिक शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे 'संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान'चे विश्वस्त मोहन सालेकर यांना 'आर्य चाणक्य पुरस्कार-२०२०'ने गौरविण्यात आले.
सुभेदार वाडा कट्टाच्या माध्यमातून कल्याणमध्ये प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प माजी राज्यपाल राम नाईक यांनी गुंफले.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची त्यांच्या गोरेगाव कार्यालयात भेट घेऊन भारतीय जनता पार्टी गोरेगावचे रहिवासी नवनिर्वाचित आमदार अतुल भातखळकर व विद्या ठाकूर यांनी आशीर्वाद घेतले.
मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल यांच्यासह सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली
अपव्यय खर्च व सुरक्षा यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन केले टपाली मतदान, लखनौ येथे मतदान करून त्यांनी आपलं मतदान टपालाने निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविले.
भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री. राम नाईक यांनी ६१ वर्षांपूर्वी राष्ट्रकार्याचे स्वप्न पाहिले होते.
राज्यसभेचे माजी खासदार व गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे माजी अध्यक्ष शांताराम नाईक यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.