(ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे.
Read More
(Naxalite Prashant Kamble arrested) ठाणे येथे दाखल गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी कुख्यात नक्षलवादी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ यास अखेर दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल असून, तो २०११ पासून फरार होता.
Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू
Bangladeshi छत्तीसगड राज्यातील रायपूर पोलीस आणि एटीएसने रायपूरमध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या मदतीने बगदादकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. दहशतवादी विरोधी पथकाने तिघांनाही मुंबई विमानतळावरून ताब्यात घेत अटक केली.
(Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे ( Indian Army ) ३३४ जवानांचे पथक शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या यशस्वी नेपाळ भेटीनंतर आणि नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्डेल यांच्या भारत दौऱ्यानंतर सूर्यकिरण सराव आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई लोकलने प्रवास करताना वैध तिकीट घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या मध्यमातून वारंवार केले जाते. मात्र तरीही सातत्याने तिकीट न काढता नागरिक प्रवास करताना आढळून येतात. याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वे या विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विविध मोहीम आखत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात नवदुर्गा तेजस्विनी ही विशेष मोहीम राबवत तब्बल ११ हजार विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून मध्य रेल्वेने ३३ लाख ९८ हजार ५०८ इतकी रक्कम दंडापोटी वसूल केली.
एकूणच पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला आहे. एकीकडे अमेरिकेत निवडणुकीचे वारे सुरू आहेत. कदाचित तेथे सत्ताबदलही होईल. मात्र, सत्ताबदल झाला तरी ‘क्वाड’चा अजेंडा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रामधील नवी समीकरणे आणि चीनचा वर्चस्ववाद या पार्श्वभूमीवर ‘क्वाड’ची ही बैठकदेखील महत्त्वाची ठरली आहे.
" या वस्तू केवळ भारताच्या ऐतिहासिक भौतिक संस्कृतीचा भाग नाहीत, तर त्याच्या सभ्यतेचा आणि चेतनेचा आंतरिक गाभा आहे." असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड शिखर परिषदेकरिता अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञआन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत गोलमेजमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेतील बड्या आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत आयोजित गोलमेजमध्य सहभाग घेत भारतातील तत्रज्ञान विकास वाढीच्या क्षमतेवर भर दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विल्मिंग्टन येथे आयोजित 'क्वाड' शिखर परिषदेच्या आधी जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी विल्मिंग्टनमध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली.
(Quad summit 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान चौथ्या ‘क्वाड’ शिखर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेत ‘क्वाड’ सदस्य देशांमधील गेल्या एक वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल आणि भविष्यासाठी योजना ठरवल्या जातील.
दिल्लीतील मंगोलपुरी येथील मशिदीच्या बेकायदा बांधकामावर एमसीडीने कारवाई केली आहे. येथे एमसीडीने एका मशिदीचा बेकायदेशीर भागही पाडला. मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवताना बराच गदारोळ झाला होता. या गोंधळादरम्यान मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यात आला.
रेलटेलने क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसोबत ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम (कवच) प्रणालीच्या अंमलबजावणी प्रकल्पांसाठी परदेशात भारतीय रेल्वेसाठी विशिष्ट संधींचा शोध आणि वितरीत करण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतवाद्यांना झारखंड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अरिज हसनैन आणि मोहम्मद नसीम अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. ते दोघेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.
महाराष्ट्रात विक्रिस परवानगी नसलेला ५५ लाखांचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडी येथे जप्त केला आहे.याप्रकरणी, रमेंद्रकुमार रमाकांत तिवारी (४८), रा. शेलारगाव, भिवंडी, आणि रियाज अली आबिद (५५), रा. म्हाडा कॉलनी,भिवंडी यांना अटक करुन गोदामातील परदेशी वाईनच्या ७५० मिलीच्या एकुण ५२८८ बाटल्या जप्त करण्यात आला.
नवी दिल्ली येथे दि. ५ आणि ६ ऑक्टोबर, अशी दोनदिवसीय दहशतवादविरोधी परिषद पार पडली. या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने केले होते व या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अमित शाह यांनी दहशतवादाविरोधी शून्य सहिष्णूता धोरणावर भर दिला. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या बाबतीत (ruthless) ‘निर्दयी’ बनून दहशतवादविरोधी धोरण चोखपणे अमलात आणवे, जेणेकरून नव्या दहशतवादी संघटना निर्माणच होणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यानिमित्ताने या
‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ची विधिवत स्थापना दि. ८ ऑक्टोबर, १९३२ झाली. त्यानिमित्ताने हा दिवस ‘ भारतीय वायूसेना दिन’ म्हणूनही साजरा करण्यात येतो. तसेच आजच्या या ऐतिहासिक दिवशी हवाई दलाचे प्रमुख हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरणही करणार आहेत. त्यानिमित्ताने....
भारत आणि अमेरिकेचे आर्थिक आणि सैन्य सहकार्य सतत वाढत आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार नुकतेच चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, दोन्ही देशांच्या नौदलामध्ये हिंद-पॅसिफिक महासागर क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आयोजित वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रमी नऊ थर रचत सलामी दिली आहे.
सदाशिव पेठ परिसरात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यातच काही दिवसांपुर्वी दर्शन पवार ही एमपीएससीला राज्यात सहावी आली होती. तिची ही हत्या करण्यात आली. या सर्व पार्श्वभुमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : खाजगी बस वाहतुकीवर ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने ' वॉच' ठेवला आहे. त्यानुसार आरटीओच्या विशेष तपासणी मोहिमेत कर थकीत, विनापरवाना तसेच परवाना अटीचा भंग करणाऱ्या व क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेऊन वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या ३५ खाजगी बसेस विरोधात आरटीओच्या वायुवेग व रस्ता सुरक्षा पथकाने दंडात्मक कारवाई करून तब्बल अडीच लाखांचा दंड आकारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर संपूर्ण जगाने पुन्हा एकदा मान्य केले की, पंतप्रधान मोदी हे वैश्विक नेते आहेत. मोदींच्या या जागतिक पातळीवर गाजलेल्या दौर्यानंतर ते लवकरच अमेरिकेच्या दौर्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच अमेरिकेने आपले आणि भारताचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी एक योजना आखली आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी ’नाटो प्लस’ या गटात भारताचा समावेश करण्याची शिफारस अमेरिकेच्या संसदेच्या समितीकडून करण्यात आली आहे. यामुळे ’नाटो प्लस’ अधिक मजबूत होईल, असे समिती
हिरोशिमा : बळजबरीने स्थिती बदलू पाहणार्या चीनच्या कारवायांना रोखणे काळाची गरज असल्याचे एकमत ‘क्वाड’ परिषदेतील सदस्य देशांनी करत आगळीक करणार्या देशाचा तीव्र निषेध केला आहे. वातावरण बिघडवू पाहणार्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत सदस्य देशांनी यावेळी चर्चा केली. भारतीय सीमेवर चीनकडून सातत्याने कुरघोडी केली जात आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या या देशाने इतर अनेक गरीब देशांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या या धोरणाचा ‘क्वाड’ देशाने कडाडून विरोध केला आहे. ‘क्वाड’ परिषदेत सदस्य देशांनी नाव न घेता चीन
नवी दिल्ली : हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रासह जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी क्वाड हे अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मानव कल्याणासाठी क्वाड सदैव कार्यरत असून पुढील वर्षी भारतामध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील हिरोशिमा येथे आयोजित क्वाड परिषदेत शनिवारी केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७, क्वाडसह अन्य बहुपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी ४० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे शिखर परिषदेत द्विपक्षीय बैठकांसह अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
पुणे : जी २० निमित्त आरटीओ परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर काही व्यावसायिक आणि पथारी धारकांनी हल्ला करीत मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे. या सर्व घटनेचा पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे.
भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी दोन आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
चतुर्भुज सुरक्षा संवाद’ म्हणजेच ’क्वाड’ हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स या चार राष्ट्रांतील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे, जो सदस्य देशांतील चर्चेद्वारे राखला जातो. या क्वाडची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी आपल्या एका दैनंदिन पत्रकार परिषदेत क्वाडमध्ये नवीन सदस्य जोडण्याची कोणतीही योजना झाली नसल्याचे सांगितले.
नाशिक : शहरात गुरुवारी पहाटे एकाचवेळी १५पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईट कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत हे छापासत्र सुरु असल्याने, या कारवाईने नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून, व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक शहरातील प्रवासवाहिनी असलेली आणि महापालिकेच्या सेवेतील शहर बस सेवा ‘सिटीलिंक’ च्या कर्मचार्यांनी नुकत्याच केलेल्या संपामुळे नाशिककरांचे गुरुवारी अतोनात हाल झाले. शहरात ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवे’साठी ’सिटीलिंक’ वगळता अन्य कुठलाही पर्याय नाशिककरांसमोर नाही. त्यात विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठांना संपाचा मोठा त्रास सहन करावा लागला. दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ‘सिटी लिंक’चे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव नाही. मध्यंतरी प्रवासी संख्या प्रचंड रोडावल्याने ‘सिटीलिंक’ला प्रचंड तोटा सहन करावा लागला. त्यातून सावरत
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे अतिक्रमण निष्कासन मोहिमेला वेग आला असून एमआरटीपी अॅक्ट १९७६ नुसार अतिक्रमण निष्कासन कामावर अधिक सतर्कतेने नियंत्रण राखणे व नियमानुसार कामकाज होत असल्याबाबत खात्रीसाठी विशेष भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आसाममधील तेजपूर येथील वायुसेनेच्या तळावरून ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर (प्रमुख) असलेल्या राष्ट्रपतींनी वायुसेनेच्या तळावर परत येण्यापूर्वी हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे ३० मिनिटे हवाई सफरीचा आनंद लुटला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घराबाहेर बॉम्ब असल्याची माहिती देणारा कॉल दि.२७ मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारास आला होता. मात्र पोलीस तपासात बॉम्ब असल्याची माहिती खोटी असल्याची बाब समोर आली आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षारंभानिमित्ताने सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण शहर परिसरात पहायला मिळाले. शहरात विविध भागात कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरभरातून पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर शहरातील विविध भागात स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या क्वाड समुहाने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यगट स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या बैठकीत केली आहे.
त्यांच्या मते, त्याने वाहतुकीचा नियम तोडला होता. काळजी न घेता वाहन चालवले होते. त्याला त्याच्या गाडीतून खेचून बाहेर काढत ते त्याच्याशी उर्मटपणे बोलू लागले. त्यावेळी तो म्हणाला, “पण, मी काहीच केले नाही.” त्याने उलट उत्तर दिले म्हणून त्यांचा पारा चढला. अतिशय निर्दयपणे ते त्याला मारू लागले. त्याच्यावर पेपर स्प्रे फवारला आणि ‘तुला मारून टाकू,’ अशी धमकी ते त्याला देऊ लागले. रात्रीचे ८.२५ वाजले होते. आपला ते खूनच करतील, या भीतीने तो जीवाच्या आकांताने कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला अन् पळू लागला. त्याच्या पाठी दो
त्याची माणसं देशातल्या प्रत्येक शाळेतील 13 ते 15 वर्षांच्या मुलींवर नजर ठेवतात. त्यातली सर्वांत सुंदर मुलगी, जिचा आवाज मधूर आहे आणि उंची 170 सेमी आहे, तिला तिची आणि तिच्या पालकांची सहमती असो वा नसतो तिला ‘हॅपिनेस स्क्वाड’मध्ये भरती केले जाते. तिथे तिला नृत्य, गायन आणि इतर प्रमुख कलांच्या बरोबरच मनोरंजन करण्याची कलाही शिकवली जाते. शिक्षण पूर्ण झाले की मग या मुलींची रवानगी तीनपैकीएका ग्रुपमध्ये केली जाते. मुलगी कोणत्या ग्रुपमध्ये काम करणार हे तिच्या सौंदर्यानुसार आणि विकसित कलागुणांनुसार ठरवले जाते. हे तीन ग्
तिकडे 'शिल्लक'सेना तर इकडे शिवसेना! : Devendra Fadnavis
उंचच उंच थरांच्या दहिहंड्यांची चर्चा होत असताना दादर मधील एका दहीहंडीच्या मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दहीहंडीचे थर लावताना त्यावर चक्क अफझल खान वधाचे प्रात्यक्षिक करण्यात आले
अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांतल्या नको त्या प्रकारावर या टोळक्याच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही आणि हाच या टोळक्याचा दांभिकपणा आहे. त्या टोळक्याला सणसणीत चपराक लगावणारा निर्णय म्हणून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याकडे पाहिले पाहिजे. यातून दहीहंडीलाही शिस्त लागेल आणि दहीहंडीची लोकप्रियताही वाढेल.
गडचिरोली येथील पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तात्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
एका वैयक्तिक मित्राबरोबरच देशाच्या सच्चा साथीदाराच्या मृत्यूने भारताची मोठी हानी झाली आहे. शिंजो आबे एका राजकीय नेत्याच्याही पलीकडे प्रत्येक आघाडीवर खांद्याला खांदा लावून भारताबरोबर उभे राहणारे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी जपानच्या भारताबरोबरील संबंधांना नव्या उंचीवर पोहोचवले.
भारत आण्विक सत्ता (अणुबॉम्ब) असल्यामुळे, भारतासोबत आण्विक सहकार्य करण्याचा जपानचा पूर्णपणे विरोध होता, हा विरोध जपानमध्ये स्थानिक पातळीवरदेखील झाला. परंतु, पुढे चर्चांमध्ये प्रगती होत गेली व भारत-जपान अणुसहकार्य करार झाला. हा करार पंतप्रधान शिंजो आबे यांच्याच कार्यकाळात झाला. त्याचप्रमाणे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प व महाराष्ट्रातील इतर विकास प्रकल्पांना शिंजो आबे यांच्या कार्यकाळात तेजी आली.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची आज नारा शहरात एका प्रचार कार्यक्रमात भाषण करत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ४० वर्षीय हल्लेखोराने जपानच्या पश्चिम भागात माजी पंतप्रधानांवर दोन वेळा गोळ्या झाडल्या. त्यांच्या निधनावर जागतिक नेते शोक व्यक्त करत असताना, पंतप्रधान मोदींनी शनिवारी दि. ९ जुलै रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. शिंजो आबे यांचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे नाते होते.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या पुढाकाराने अनावरण करण्यात आलेल्या ‘इंडो-पॅसिफिक इकोनॉमिक फ्रेमवर्क’मध्ये (आयपीईएफ) नुकतेच भारतासह अन्य १२ देश सहभागी झाले. मुक्त, समावेशक, परस्पर आणि सुरक्षित हिंदी-प्रशांत क्षेत्र असावे, यासह चीनच्या विस्तारवादाचा सामना करण्याचा ‘इंडो-पॅसिफिक इकोनॉमिक फ्रेमवर्क’चा उद्देश आहे
जवाहरलाल नेहरुंनी तेव्हा हत्ती भेट देऊन जपानशी दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, आज मोदी मात्र हत्ती भेट न देताही फक्त जपानच नव्हे, तर ‘क्वाड’ गटातील सर्वच देशांशी संबंध बळकट करत असल्याचे या सगळ्यातून दिसते.
सध्या ‘क्वाड’ गटाच्या शिखर संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेेंद्र मोदी जपानच्या दौर्यावर असल्याने चीनला मिरच्या झोंबणे तसे साहजिकच. परंतु, गेल्या आठवड्यात बुद्धपौर्णिमेनिमित्त नरेंद्र मोदी यांनी केलेला छोटा नेपाळ दौराही चीनला एकप्रकारे मोठा संदेश देणारा ठरला, असे म्हणता येईल. तेव्हा, मोदींच्या नेपाळ दौर्यामागील विदेशनीतीची समीकरणे उलगडणारा हा लेख...
उद्या, दि. २४ मे रोजी टोकियोमध्ये होणारी ‘क्वाड’ बैठक महत्त्वाची ठरणार आहे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या तीनही राष्ट्रांनी रशिया विरोधात उघड भूमिका घेतली आहे, याउलट भारताची भूमिका वेगळी आहे. परंतु, याही भेटीत भारत आपली भूमिका पुन्हा एकदा मांडेल. युरोपात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आशियाई राष्ट्रांवरदेखील होत आहे. चीन-तैवानच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा नव्याने जागतिक व्यासपीठांवर चर्चेस येत आहे.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणातही पंतप्रधान मॉरिसन यांची लोकप्रियता घसरल्याचे स्पष्ट झाले होते. मतदानपूर्व चाचणीमध्ये मजूर पक्षाचे अँथोनी अल्बानीज हे सध्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यापुढे होते. पण, अंतिम दिवशी स्कॉट मॉरिसन हे या निवडणुकीमध्ये बाजी मारतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.