Prime Minister Modi

ऑपरेशन सिंदूर’ ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.

Read More

पीएम विद्यालक्ष्मी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका

Read More

भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतिक म्हणजे अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्यानगरी ही भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरत आहे

Read More

भारतास ‘विश्वगुरू’ बनविण्यासाठी सामाजिक समरसता आवश्यक – सुनील देवधर

देशाला ‘विश्वगुरू’ बनविण्यासाठी सामाजिक समरसता ही त्याची पहिली अट

Read More

आत्मनिर्भर भारतासाठी शाश्वत ऊर्जा स्त्रोतांची गरज – पंतप्रधानाचे प्रतिपादन

कोळसा गॅसिफिकेशन हा कोळशाचा स्वच्छ पर्याय आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

Read More

आधुनिक भारताची उभारणी स्वावलंबनाच्या पायावर व्हायला हवी : मोदींचे समाजाला आवाहन

पंतप्रधान मोदी बुधवारी स्वावलंबी अर्थव्यवस्थेवर आभासी भाषण देत आहेत. या भाषणात मोदींनी अर्थसंकल्पावर आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी, मोठी महामारी संपूर्ण जगासाठी आव्हाने घेऊन आली आहे. जग एका चौरस्त्यावर उभे राहिले आहे. कोरोनापूर्वीचे जग जसे होते तसे राहणार नाही. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. जगाला आता भारताला अधिक मजबूत बघायचे आहे. आपल्या देशाला वेगाने पुढे नेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नवीन संकल्पांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. आपण स्वतंत्र होणे फार मह

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121