Powai

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही वेगाने करण्‍यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्‍याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्‍यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्‍या स्‍वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. पवई तलावाच्‍या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी मलजल

Read More

बीएमसीचे ३०० अभियंते गिरवणार रस्ता दर्जोन्नतीचे धडे

मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. ही रस्‍ते काँक्रिटीकरणाची कामे अत्‍युच्‍च व सर्वोत्‍तम दर्जाची व्‍हावीत यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून रस्‍ते बांधणीमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्‍ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्‍यक्ष ‘फिल्‍ड’वर काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्‍यांच्‍या शंकांचे निरसन व्‍हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

Read More

'आयआयटी'मधील 'त्या' विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी रिपाइंचे उद्या आंदोलन!

पवई 'आयआयटी'मधील विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी व्हावी. तसेच पुन्हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना पुन्हा घडू नयेत या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येणार आहे. दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पवई आयआयटीच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर शांतातपूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइं चे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, पवई विभागीय नेते बाळ गरुड, विनोद लिपचा

Read More

पवई 'सायकल ट्रॅक' प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेला बजावली न्यायालयाच्या अवमानाची नोटीस

पवई 'सायकल ट्रॅक' प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेला बजावली न्यायालयाच्या अवमानाची नोटीस

Read More

काश्मीर घाटीतील हिंसाचार निषेधार्थ मुंबई आयआयटीत कँडल मार्च

काश्मीरी हिंदूंवर होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. मंगळवार, दि. ७ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता 'आयआयटी बी फॉर भारत'द्वारे या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत इस्लामिक जिहादींतर्फे काश्मीरी हिंदूंची भर दिवसा हत्या करण्यात आली. आयआयटी कॅम्पसमध्ये या सर्व मृतात्म्यांना सुमारे दोनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयआयटीचे आजी माजी प्राध्यापकही उपस्थित होते. काश्मिरी हिंदूंच्या हत्या प्रश्नावर त

Read More

पवईत सर्व्हिस सेंटरला आग

सुदैवाने जीवितहानी नाही

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121