तुम्ही जेव्हा आशय निर्मिती क्षेत्रात असता त्यावेळी फक्त नकारात्मक गोष्टी दाखवण्यापेक्षा काय जगात काय सुंदर आहे, या गोष्टीही दाखवा, असे परखड मत युट्युबर मायो मौरसकी यांनी व्यक्त केले. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद २०२५ (व्हेवज) येथे आयोजित 'बिझनेस ऑफ इन्फ्लुइन्स क्रिएटर्स शेपिंग ग्लोबल कल्चर' या चर्चा सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी शेफ रणवीर ब्रार, युट्यूबर आकाश जाधव आणि जितेंद्र अडवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
Read More
लवचिकतेची कौशल्ये विकसित केल्याने तुम्हाला जीवनातील आव्हाने आणि अडचणींचा सामना करण्यास मदत होऊ शकते, जे तुम्हाला चांगले जगण्यास आणि संकटांचा सामना चांगल्या प्रकारे करण्यास मदत करू शकते.
सकारात्मकता ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा सकारात्मकतेची स्वतःवर सक्ती केली जाते, जेव्हा ती नकारात्मक भावनांवर मुखवटा घालण्यासाठी वापरली जाते आणि जेव्हा ती समस्यांना सामोरे जाणे टाळण्यासाठी वापरली जाते, तेव्हा ती विखारी बनते.
‘विषारी सकारात्मकता’ म्हणजे आनंदी राहण्याचा किंवा आनंदाचा पाठलाग करण्याचा मनावर आलेला अथक दबाव. परिस्थिती कोणतीही असो, ‘विषारी सकारात्मकता’ अनेकदा वेदनादायक संवेदनांच्या प्रतिसादात प्रकट होते व अवास्तवआशावादी निर्णय घेण्यास प्रोत्साहन देते.
कोणत्याही मानसिक आरोग्याच्या समस्येवर सकारात्मक मानसिकता हा सर्वोत्तम उपाय आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्हाला मानसिक आरोग्य समस्या येण्याची शक्यता कमी आहे.
नेहमी सकारात्मक राहण्यासाठी आणि निरोगी संज्ञानात्मक कार्य तयार करण्यासाठी तुम्हाला मेंदूच्या आरोग्यावर पुरेपूर लक्ष देणे आवश्यक आहे. सकारात्मक भावनांद्वारे आपण मिळवलेले वैयक्तिक स्रोत टिकाऊ असतात. ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात आणि लवचिकता निर्माण करतात.
सकारात्मक विचार केल्याने कर्करोगावर मात करण्याचा, भावनिक अडचणीचा प्रवास खरोखरच सोपा होऊ शकतो. त्या व्यक्तीला कोणतेही दु:ख, राग किंवा त्रास व्यक्त करण्यात सहज वाटते. अशा भावनांकडे दुर्लक्ष केल्याने किंवा दडपून टाकल्याने व्यक्ती अत्यंत निराश होतात. त्यांना एकटे वाटू शकते. एक सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतानादेखील, व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना इतर कमी सकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठीदेखील संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्करोगाविरूद्धच्या लढाईत नेहमी आनंदी चेहरा ठेवण्याच्या अपेक्षांनी भारावून ज
मन आणि शरीर बरे करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन शक्तिशाली आहे. तुम्हाला जे काही आजार किंवा आरोग्याशी संबंधित समस्या येतात, त्यामध्ये सकारात्मक, आशावादी दृष्टिकोन तुम्हाला बरे होण्यास व सक्षम होण्यास मदत करू शकतो. बरे होण्यासाठी सकारात्मक विचार केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या सभोवतालच्या जगाबद्दल काय वाटते, यात मोठा फरक पडू शकतो.
भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3 कोटी, 14 लाख, 11 हजार, 924, तर गेल्या 24 तासांत 35 हजार, 909 रुग्ण ‘कोविड-19’ संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 32 हजार, 937 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 50 दिवस 50 हजारांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे. देशात आज सक्रिय रुग्णसंख्या 3 लाख, 81 हजार, 947 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1
“देशातील नागरिकांनी नियमांचे पालन करून सावधगिरी बाळगली आणि लोकसंख्येच्या मोठ्या समूहाचे लसीकरण यशस्वी झाल्यास देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही,” अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात ‘एम्स’चे निदेशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गुरुवार, दि. १ जुलै रोजी दिली.
देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार, ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या सध्या ५ लाख, ३७ हजार, ०६४ इतकी आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या ही एकूण रुग्णसंख्येच्या १.७७ टक्के इतकी आहे. देशात आतापर्यंत एकूण २ कोटी, ९४ लाख, २७ हजार, ३३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्य सरकारकडून जिल्ह्याचे पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गोंदियाचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यात सर्वात अधिक आहे. गेल्या आठवड्यापेक्षा मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
भारतात गेल्या २४ तासांत ९४ हजार, ०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात सलग तिसर्या दिवशी एक लाखांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या ११ लाख, ६७ हजार, ९५२ आहे. सलग दहाव्या दिवशी ती २० लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत एकूण ६३ हजार, ४६३ ने घट झाली आणि देशाच्या एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या ती केवळ चार टक्के इतकी आहे.
महाराष्ट्रातील एकूण १८ जिल्ह्यांमध्ये आता टाळेबंदी उठविली जाणार आहे. दिनांक ७ जून पासून १८ जिल्ह्यांमध्ये असणारे लॉकडाऊन उठवले जाणार आहे. 'मदत आणि पुनर्वसन मंत्री ''विजय वडेट्टीवार' यांनी केलेले वक्तव्य हे खरे ठरले आहे.कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि उपलब्ध बेडची संख्या या दोन निकषावर हा लॉकडाउन उठविला जाणार आहे. एकूण पाच स्तर यासाठी नियोजीले गेले आहेत. ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडची उपलब्धता असणाऱ्या जिल्ह्याना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची सर्व जिल्ह्यात अंमल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कोव्हिड रिस्पॉन्स टीम, धार्मिक आणि सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
सकारात्मकता हे कोरोनाविरोधातील महत्वाचे शस्त्र : सोनल मानसिंह
दैनंदिन करोना पॉझिटीव्हीटी दर ३ टक्क्यांवर
स्वाभिमान, अहंकार आणि सकारात्मक ऊर्जा
नैसर्गिक ऊर्जेच्या शुद्धतेमध्ये जर काही उलथापालथ झाली, तर नैसर्गिक आपत्ती येते. तसेच शारीरिक ऊर्जेमध्ये जर नकारात्मक उलथापालथ झाली, तर आजार उद्भवतात. या शरीरातील ऊर्जेला सदैव निरोगी ठेवणे, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.
जीवन जितके गुंतागुंतीचे त्याहून कदाचित अधिक गुंतागुंतीचे आपले विचारचक्र. त्यातही खासकरुन नकारात्मक विचार सहज मनाच्या पडद्याला चिकटतात, तर सकारात्मक विचार अंगी बाणण्यासाठी मनोमन बदलांची पराकाष्ठा करावी लागते. अशा सकारात्मक आणि नकारात्मकतेच्या द्वंद्वात आयुष्याला दिशादर्शक ठरतील असे मौलिक विचार...
एक प्रकारच्या जबाबदारीचा भार आपल्या डोक्यावर येतो. हा भार किती जड आहे, या जाणिवेने आपण सकारात्मकतेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनात त्यामुळे एक तीव्र नकारात्मक भावना निर्माण होते. त्या अर्थाने ही सकारात्मकता आपल्याला विषारी वाटायला लागते. त्याला 'टॉक्सिक पॉझिटीव्हीटी' (Toxic Positivity) असे म्हणतात.
खरा आनंद मिळताना एखाद्या अमुक गोष्टीमुळे तो जर मिळत असेल, तर ती गोष्ट खरंच खूप किंमती आहे.