Pm narendra modi

“राजकारणाच्या हस्तक्षेपामुळे सहकार क्षेत्राचा ऱ्हास होतो.” : देवेंद्र फडणवीस

“सहकार क्षेत्रात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विकास होत नाही. ज्याठिकाणी सरकारनं हस्तक्षेप केला तिथे सहकाराचा ऱ्हास झाल्याचंच दिसून आलंय. सहकारातली दिशा समाजसेवेची आणि भावना सहकार्याची असेल तरच अशा सहकारी संस्था चांगल्या चालतात. आज सहकार क्षेत्रात मोठ्याप्रमाणात स्थित्यंतर झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच सहकाराला मजबूती देण्याचं काम मोदी सरकारतर्फे केलं जातंय. कारण, सामान्य माणसाची समृद्धी ही सहकारानेच होते.”, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. र

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121