आपण जे पेरले तेच उगवते. आज आपण प्लास्टिक पेरत असून भविष्यात याचे प्रचंड गंभीर परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे ते थांबवण्यासाठी एकल प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्या वापरा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवार, ३१ मे रोजी केले.
Read More
मुंबई महानगरपालिका २१ ऑगस्टपासून शहरात कडक प्लास्टिक बंदीची पुन्हा अंमलबजावणी करणार आहे. त्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, पालिका अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आणि पोलीस हवालदार यांच्याद्वारे फेरीवाले, दुकाने आणि मॉल या ठिकाणी संयुक्त छापे टाकण्यात येणार आहेत.
मागील अनेक काळापासून प्लास्टिक विरोधी कारवाईचे बिगुल मुंबई महापालिकेकडून अनेकदा वाजवण्यात आले आहे. मात्र मुंबईतील प्लास्टिक काही बंद झाल्याचे दिसून आलेले नाही. अशातच आता १५ ऑगस्टनंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्यास प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्या दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार असून सुमारे पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
कदा गळती लागली की ती वेळीच आवरणे आवश्यक असते. त्याकडे दुर्लक्ष केले की गळती रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ती थांबत नाही. मुळात गळती रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न तरी हवेत.
’घाटकोपर-वर्सोवा’ या ’मेट्रो-१’ मार्गिकेवरील सर्व स्थानकांवर सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.
मोदींनी आणलेली 'स्वच्छ भारत मोहीम' असो वा एलपीजीवरील अनुदान सोडण्याचे आवाहन, त्याला जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देते, हिरीरीने भाग घेते. मोदींमुळे आपल्याला राष्ट्रसेवेच्या यज्ञात सहभागी होता आल्याचा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्माण होतो. प्लास्टिकबाबतही तसेच होईल, याची खात्री त्यामुळेच वाटते आणि हेच पंतप्रधान मोदींचे यशदेखील आहे!
सुदर्शन पटनाईक हा भारतातील एक प्रसिद्ध सॅण्ड आर्टिस्ट असून अमेरिकेतील पीपल्स चॉईस पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. ही भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
राज्यात प्लास्टिक बंदीचे धोरण स्विकारले असल्यामुळे प्लास्टिक वस्तू तसेच औद्योगिक वापरात असलेले प्लास्टिक निरूपयोगी होणार
राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी.
नाशिक शहर व परिसरातील उद्योगांना जागतिक व्यासपीठ प्राप्त व्हावे, तसेच, जगातील उद्योगांना नाशिकची बाजारपेठ खुली व्हावी यासाठी नुकतेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर संस्थेच्या माध्यमातून जगातील तब्बल २१ देशांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मानवाने कचरा समजून समुद्रात टाकलेले हेच प्लास्टिक परत किनाऱ्यांवर धडकून त्याची निसर्गाकडून परतफेडही केली जाते
नोटाबंदीसारखा विषय तातडीने घेऊन त्यावर कारवाई केली गेली. तीही अगदी काटेकारेपणे. नोटाबंदीमध्ये थोडाफार त्रास सहन करून जनताही सरकारच्याच पाठीशी उभी राहिली.
प्लास्टिक आणि थर्माकोलला दूर ठेवूया आणि आपल्या लाडक्या गणरायाचे अगदी जल्लोषात दरवर्षीप्रमाणे स्वागत करूया...
मुंबईकरांना प्लास्टिक पिशव्या वेगळ्या ठेवायला सांगून, ही प्लास्टिक प्रदूषणाची समस्या पालिका सोडवू शकली असती!
‘Plastic Can be a good friend of Mankind and even helps to conserve plants, nature’हे आपल्याला साध्य करता येईल.
केवळ आपल्या शुभेच्छा आणि ‘करून दाखवलं’ या सदरातील विविध कार्यांची प्रसिद्धी करताना अनेकविध अडथळे आले असते, त्यामुळे कदाचित ‘आदित्य’ला ‘अर्घ्य’देताना ‘दासां’ना बॅनरवरील बंदीचा विसर पडला असावा...
राज्य शासनाचे काल झालेल्या एका आढावा बैठकीमध्ये प्लास्टिक बंदीमधून काही वस्तू वगळण्यात आल्याच्या निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त कालपासून सोशल मिडीयावरती पसरत आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा निर्णय जर घेतला गेला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र असे लक्षात येत आहे की तोडपाणी, जनतेला त्रास देणे, बेरोजगारीला आमंत्रण देणे यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे.
शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद निर्देशानुसार ज्या प्लास्टिक थैलीचे विघटन होऊन त्याचा पुनर्वापर होतो अशा थैलीवर कायद्याने छापील असणे आवश्यक आहे.
प्लास्टिकबंदीची नेमकी माहिती खुद्द पालिका अधिकाऱ्यांनाच नाही !
गेल्या आठवडयात राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. या प्लास्टिक बंदीचा धसका सर्वांनीच घेतला. पण शासनाने प्लास्टिक वापरासंदर्भात काही उत्पादनात सुट दिली आहे.
हत्तीची सगळी ताकद त्याच्या पायात असते, अशी एक म्हण आहे. ‘सबकुछ राज ठाकरे’ असलेल्या या पक्षाची मुख्य समस्याही राज ठाकरेच झाले
Plastic Ban, Jalgaon, Mahanagarpalika
पालिका मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली रावेर शहरात सोमवारी प्लास्टिक बंद मोहिमेत पहिल्याच दिवशीछोरिया मार्केटमधील बालाजी प्लास्टिक दुकानातून सुमारे ५० किलो प्लास्टिक जप्त आणि दुकान चालकाला पाच हजाराचा दंड करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी २५ रोजी मतदान झाले पण राजकिय पक्षाच्या बुथवर प्लास्टिकचे ग्लासचा उघडपणे वापर झाला. नियमाची पायमल्ली झाली.
शासनाने प्लास्टिक बंदीचा लोकाभिमुख निर्णय घेतला असून हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात सांगितले.
सरकारने सरसकट सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घातल्यामुळे पुण्यातील अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांवर विशेष करून खाद्यपदार्थांच्या व्यवसायावर मोठा परिणाम पडत आहे,
प्रबोधन हा जरी उत्तम आणि बिनसंघर्षाचा मार्ग असला तरी भारतात प्रबोधनाला प्रतिसाद देण्याची लोकांची वृत्ती अत्यंत कमी आहे.
नागरिकांनी जर प्लास्टिक वापरले तर त्यांच्याकडून ५ हजार रुपये दंड आकाराला जाणार आहे. परंतु जर रस्त्यावर खड्डे दिसले तर बीएमसीला किती रुपये दंड मागायचा ?
होणाऱ्या परिणामांचा अंदाज नसताना हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे ही बंदी कितपत यशस्वी होईल हा येणारा काळच ठरवणार आहे.
या बंदीच्या निमित्ताने प्लास्टिकचा पूर्ण नाश होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या स्वप्नाळू पर्यावरणप्रेमींमध्ये मात्र काहीशी नाराजी आहे.
प्लास्टिकबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी नाशिकमध्ये झालेल्या सिंहस्थात कापडी पिशव्या वाटपाची चळवळ पुढे आली
येत्या २३ जूनपासून लागू होणार्या प्लास्टिक बंदी मध्ये ग्राहक किंवा दुकानदारांकडे प्लास्टिक आढळल्यास पाच ते दहा हजारांपर्यंत दंड वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा विषय गाजतोय. छोट्या छोट्या खानावळींमध्ये, खाण्या - पिण्याच्या ठिकाणांवर आता प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र प्लास्टिकला पर्याय काय ? तर प्लास्टिक शिवाय ऊसाच्या चिपाडापासून तयार करण्यात येणाऱ्या "कटलरी"चा वापर आपण नक्कीच करु शकतो. अशा प्रकारच्या "कटलरी"चे उत्पादन बंगळुरु येथील समन्वी भोगराज करत आहेत.
राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा करताना प्लास्टिक व्यवसायाशी निगडीत व्यावसायिकांचा विचार केलेला नाही. राज्य शासनाचा हा निर्णय एकतर्फी असून त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची कुर्हाड कोसळणार आहे.
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व थर्माकोलपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, विक्री, वापर यासाठी नवीन नियम बनविले आहेत.
प्लास्टीक बंदी हवी हे अगदी खरं असलं तरी ज्यांना मुंबई बाहेरील जगचं ठाऊक नाही त्या युवराजांच्या सांगण्यावरून मंत्र्यांनी हा निर्णय घेणे नक्कीच व्यवहार्य नाही. कारण प्लास्टीकला अद्याप अन्य पर्याय उपलब्ध नाही, त्यातच कोणत्याही जनजागृतीशिवाय ही बंदी लादली गेली