कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी संघटन
Read More
पुणे शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शहरातील कात्रज, धायरी, आंबेगाव आणि सिंहगड काही भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कपात सोमवार दि. ५ मे पासून करण्यात येणार आहे.
आजकाल राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, काही रिकामटेकडे लोक समाजमाध्यमे आणि वाहिन्यांवरून प्रकाशझोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि आपले हसेच करून घेतात. अशी काही स्टंटबाजी केली की, आपण नेते बनतो किंवा आपल्या ‘गॉडफादर’च्या मर्जीत राहतो, असा या दीडशहाण्यांचा भ्रम. मग केवळ उपद्रव माजविणे, एवढे एकच आपले कर्तव्य, असा समज लोकांमध्ये रुजविण्याचा घातक प्रयास अशा मंडळींनी सुरूच ठेवला आहे. वस्तुतः यातून काहीही साध्य होत नाही. ना जनतेचे प्रश्न हे लोक सरकार दरबारी नेऊन सोडवू इच्छितात आणि ना त्यातून आपल्
चूक नसताना आयुष्यात उन्मळून पडावे, असे घडत असतानाही, सगळ्या प्रश्नांवर यशस्वीपणे मात करणे आणि स्वतःचे अस्तित्व घडवणे, ही एक यशोगाथाच. अशीच कथा सुनीता पेंढारकर यांची...
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत (एनसीआरबी) दरवर्षी गुन्हेगारी संदर्भात देशपातळीवरचा वार्षिक अहवाल जाहीर केला जातो. यंदा या अहवालात पुणे शहराविषयी मात्र एक चांगली बातमी आहे. पुणे हे लोकसंख्येच्या तुलनेत दखलपात्र गुन्ह्याच्या प्रमाणानुसार देशात क्रमांक दोनचे सुरक्षित शहर ठरले आहे.
पुणे शहरातील नागरिकांना येत्या २१ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद असल्याकारणाने पाणी जपून वापरावे लागणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवार २२ नोव्हेंबर रोजी या परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
पुणे शहरातील वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड(पीएमपीएल)ने बसेसची संख्या वाढवली आहे. आता पीएमपीएमएलने बसेसमध्ये पुणेकरांना सवलत मिळणार आहे. तसेच, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांत गगनाला भिडलेले टमाटरचे भाव अचानक घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी मुंबईतील वाशी एपीएमसी मंडईत 5 ते 10 रुपये प्रतिकिलो दराने टमाटर विकले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
टोमॅटोच्या वाढत्या दराच्या घसरणीला सुरुवात झाली असून गेल्या काही आठवड्यांत टोमॅटोच्या दरात तब्बल १०० रुपयांहून अधिक घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे भाजी मंडईत ग्राहकांची मागणी कमी झाली होती. परंतु, आता टोमॅटोच्या दरात घट झाल्यामुळे मागणीत वाढ होऊन पुरवठा वाढत असल्याचे चित्र आहे.
पुणे : दौंड तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. या बाजार समितीच्या स्थापनेपासून ६० वर्षात पहिल्यांदाच भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे गणेश जगदाळे आणि उपाध्यक्षपदी शरद कोळपे विजयी झाले आहेत.
महापालिका भाडेतत्त्वावर घेणार असलेल्या 300 बसबाबत इतर राज्यातील ‘ई-बस’च्या दरासंदर्भात विचार करुन अंतिम निर्णय घेतला जाईल आणि महापालिका प्रशासनासोबत चर्चा केली जाईल, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेली रुपी बँक आता इतिहासजमा होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला असल्याने आता २२ सप्टेंबर पासून रुपी बँकेचा व्यवसाय बंद करावा लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहार, व्यवसायातले अनियमितता, वाढते बुडीत कर्ज यांनी ग्रासलेल्या या बँकेवर रिझर्व्ह बँकेने अखेर कारवाई केली. अनेकदा नोटिशी बजावून सुद्धा,प्रशासकामार्फत व्यवसाय सुधारण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा रुपी बँकेच्या आर्थिक स्थितीत काहीच फरक पडला नाही आणि अखेर १० ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने रूपे बँके
पुण्यात वाड्याचा भाग कोसळला,सहा जणांना सुखरूप बाहेर काढले
सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना आज ईडीचे समन्स देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडी चे समन्स पाठवण्यात आले आहे. या विषयी संजय राऊत याना उद्या २८ जून ला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
२०२२च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे मुंबई सह राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये निवडणूका होणार आहेत. मुंबई महानगरपालिका सोडली तर राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने केली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये त्री सदस्यीय प्रभाग रचना आहे. म्हणजेच पुणेकरांना एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मात्र ठाकरे सरकारने घेतलेल्या या प्रभाग पुनर्ररचनेच्या निर्णयामुळे पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये धुसफूस वाढली आहे. कसबा विधानसभा म
आगामी बहुचर्चित पुणे दौऱ्यात केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. अमित शहा २६ नोव्हेंबर शुक्रवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणुकीत सुद्धा राज्यातील इतर १० महानगरपालिकांच्या बरोबरच २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. अमित शहा येत्या २६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:०७ वाजता पुण्यात वृधाप्काळाने निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला, त्यांच्या पर्वती येथील पुरंदर वाडा परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच अत्यंविधीला नवी पेठेतील वैकुंठ स्म्शान भूमी परिसरामध्ये पण अनेक नागरिकांनी आणि इतिहास प्रेमींनी गर्दी केली होती.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातर्फे बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. काल रात्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रीमंत.बाबासाहेब पुरंदर
पुणे-मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. पुण्यात याची तयारी महानगरपालिका प्रशासनाने सुरु केली असून; पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून सुरु आहे. या नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यन्त कच्चा आराखडा पूर्ण करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग राहणार आहे. म्हणजेच एका प्रभागातू
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीच्या काळात पुणे महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देत ५५० कोटी पेक्षा जास्त निधी खर्च केला आहे . त्यातूनही कितीही संकटे आली तरीही आवश्यक त्या सर्व विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून वडगाव बुद्रुक परिसरात सुरु असलेल्या सर्व प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही प्रभाग क्र. ३३ अ वडगाव बुद्रुक येथील सर्वे नं. ४१ आणि ४२ मधील डी .पी. रस्ते विकसित करणे या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी पुणे मनपाच्या स्थायी समिती
पुणे महापालिकेतील नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत दरवर्षी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला जातो. यासाठी कर्मचारी वर्गणी जमा करून , सामाजाप्रती जाणीव म्हणून आणि समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून मदत करत असतात. यावर्षी देखील कर्मचाऱ्यांनी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला आहे . सोबतच पुणे महापालिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि कुटुंबाच्या आरोग्याचा फारसा विचार न करता स्वछता कर्मचार्यांनी सामाजिक भावनेतून सेवाभावी वृत्तीने समाजाची सेवा केली. तशाच प्रकारचे काम वृत्तपत्र वितरकांनी घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवून केले. पुणेकरांच्या वतीने या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील शेवटचा माणूस सुखी होण्यासाठी अन्न, सुरक्षा, आरोग्य आणि रोजगार निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी भावना पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने
२०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेच्या सभागृहात कमीत कमी ८७ नगरसेविका प्रवेश करणार आहेत. विविध प्रकारचे जातीय आरक्षण आणि महिलांसाठीचे असणारे ५०% आरक्षण मिळून काही महिन्यांनी पुणे महानगरपालिकेत कमीत कमी ८७ महिला नगरसेवक निवडून येणार आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातून पण विविध राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांना संधी मिळाल्यास पुणे महानगरपालिकेत महिला नगरसेवकांची संख्या ही ८७ पेक्षा अधिक होऊ शकते.
२०२० मधील मार्च महिन्यात पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. महाराष्ट्र राज्यातील हा पहिलाच कोरोना रुग्ण होता. काही दिवसातच कोरोनाने पुणे शहराभोवती विळखा घातला. गेल्या वर्षी पुणे शहरात ४५०० जण कोरोनाने मृत्युमुखी पडले. हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार घरात एखाद्याचे निधन झाल्यास वर्षभर त्या घरात कोणतेही सण-उत्सव साजरे होत नाहीत.
पुणे : पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली ; तर 35 टक्के लोकांनी पैसे भरून लस घेतली. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती नियंत्रणात आली आहे. व्यापक प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम राबविल्याने देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. एकट्या पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत .
हिंजेवाडीसह सहा गावांसाठी ''नगरपरिषदेचा'' प्रस्ताव
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे महापालिकेच्या कारभारावर ताशेरे
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)ने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ११ जानेवारी रोजी त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. याआधी ४ जानेवारी रोजी वर्षा राऊत या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांची तब्बल ४ तास चौकशी करण्यात आली.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राऊतांना दणका मुंबई : बहुचर्चित ‘पीएमसी बँक’ घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवार, दि. १ जानेवारी रोजी मोठी कारवाई केली. ‘ईडी’ने शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांच्या ७२ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर टाच आणली. पीएमसी बँकेतील ४ हजार, ३०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ‘ईडी’मार्फत तपास सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना अटक केली हो
'मनी ट्रेल, कॅश ट्रेल'चा तपास व्हायला हवा
शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह कुटुबियांची होणारी चौकशी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना गैरव्यवहाराबाबत नोटीस आदी मुद्दे सर्वत्र चर्चेत असतानाच सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही समन्स बजावले असल्याचे वृत्त रविवारी, दि. 27 डिसेंबर रोजी प्रसिद्धीमाध्यमांवर झळकल्यानंतर राजकीय वातावरण आणखीन तप्त झाले.
'शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 'एपीएमसीच्या खासगीकरणासंदर्भात' ज्या बाबी सांगितल्या होत्या, त्याला अनुसरून त्यांचे आताचे बोलणे नाही' असे म्हणत भाजप नेते राम कदम यांनी शरद पवारांवर टीका केली.
दि. २३ नोव्हेंबरला पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण येऊन १४ महिने झाले. यात बँकेचे १७ लाख ठेवीदार आणि ५१ हजार भागधारक भरडले गेले आहेत. या बँकेच्या सहा राज्यांत १३७ शाखा असून, गोव्यासारख्या छोट्या राज्यात सहा शाखा असून, मुंबईसारख्या महानगरीत ३८ शाखा आहेत. तेव्हा, यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, पीएमसी बँकेच्या १७ लाख ठेवीदारांची परवड कधी थांबणार?
हा उद्योजक तयार करतो ‘मॉड्युलर किचन.’ आधुनिक स्वयंपाकघर. ज्यामुळे भांडी सुटसुटीत राहतात आणि स्वयंपाकघराची सम्राज्ञीदेखील आनंदी राहते. ही किमया घडवून आणतात ते ‘यशश्री एंटरप्रायझेस’चे राजेंद्र कोरपे.
१२ सुरक्षारक्षक कोरोनाबाधित; प्रशासनाकडून खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक
एपीएमसी प्रशासनाचा सोशल डिस्टन्सिंगसाठी मोठा निर्णय
पुण्यामध्ये दुकाने, हॉटेल्स पुढील सूचना मिळेपर्यंत बंद
महाविकास आघाडीच्या पराभव करू स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची निवड
'एचडीआयएल'च्या जप्त संपत्तीचा होणार लिलाव
ईडीने सादर केले ७ हजार पानांचे आरोपपत्र
७८% ग्राहकांना पूर्ण ठेव काढण्याची परवानगी
'सहकार भारती'ची मागणी; अर्थमंत्र्यांशी पत्रव्यवहार
पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातून वसईची जनता बाहेर पडते न पडते तोच आता गुडविन ज्वेलर्सचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. याचा मोठा फटका वसईतील नागरिकांना बसला आहे. वसईतील हजारो लोकांनी यामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. या ज्वेलर्सने रातोरात दुकाने बंद केली आहेत. यासंबंधी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुडविन ज्वेलर्सचे मालक संचालक सुनील कुमार व सुधीर कुमार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईतील दुकान माणिकपूर पोलिसांतर्फे बंद करण्यात आले आहे.
कष्टाने कमविलेले पैसे पीएमसी बँकेत अडकल्यामुळे हजारो खातेधारक त्रस्त आहेत. रस्त्यावर उतरुन त्यांनी आंदोलनेही केली. सरकारदरबारीही यासंदर्भात पाठपुरावा सुरुच आहे. तेव्हा, पीएमसी बँक असो वा इतर सहकारी बँका, त्या सध्या रिझर्व्ह बँकेच्या रडारवर नेमक्या का आहेत, ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
एकुण ११ संलग्न कंपन्यांचा सदर गुन्हयात संबंध दिसुन येत आहे.
कलम ३७० हटवण्याला आमचा विरोध नाही, असे वक्तव्य माजी पंतप्रधान व कॉंग्रेस नेते मनमोहन सिंह यांनी केले आहे. कलम ३७० हे काश्मीरच्या जनतेला दिलासा देणारे आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने ज्या प्रकारे या कलमाची अंमलबजावणी केली त्याला आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले.
पीएमसी बॅंक खातेधारकांना आता सहा महिन्यांत ४० हजार रुपये इतकी रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार रुपये इतकी होती. वित्तीय अनियमिततेच्या प्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध आणले होते. यानंतर केवळ एक हजार रुपये प्रत्येक खातेधारकाला काढण्याची मुभा होती. ती मर्यादा आता ४० हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
पीएमसी बॅंक प्रकरणाची सर्व जबाबदारी आरबीआयकडे असून अर्थमंत्रालय या प्रकरणी कोणताही हस्तक्षेप करणार नाही, मात्र, या प्रकरणी गरज भासल्यास त्यासंदर्भातील निर्णय देण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केले. मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पीएमसी बॅंकेतील खातेधारकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बॅंकेच्या (पीएमसी) खातेधारकांसाठी दिलासा दिला आहे. नव्या निर्देशांनुसार, खातेधारकांना आता दिवसाला १० हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. या सवलतीमुळे ६० टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील पूर्ण रक्कम काढून घेता येणार आहे.