विशेष प्रतिनिधी चीनमधील किंगदाओ येथे २५ ते २६ जून २०२५ या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.
Read More
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा कशासाठी? काय आहे महापालिकेचं पक्षीय बलाबल?
जय श्रीराम… जय शिवराय! "धर्मो रक्षति रक्षितः" या सनातन विचारातून प्रेरणा घेत नवी मुंबईत कार्यरत स्वराज्य सामाजिक संस्था व स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संघटना समाजाच्या रक्षणासाठी अविरत कार्यरत आहेत. या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत — स्वसंरक्षणासाठी राबवले जाणारे प्रशिक्षण उपक्रम लव्ह जिहाद व लेंड जिहादविरोधातील सजग भूमिका धार्मिक-सांस्कृतिक जागृतीचे प्रयत्न आणि भविष्यातील कार्ययोजना गुरुनाथ मुंबईकर आणि संजय उलवेकर हे दोघेही केवळ वैयक्तिक पातळीवर नव्हे, तर आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारासह या का
सागरी परिसंस्थेतील सफाई कर्मचारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारी समुद्री कासवे ही भूतलावर हजारो वर्षांपासून अस्तित्त्वात आहेत. हिंदू पुराणांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. मात्र, वेगाने कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर असणार्या या कासवांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पुढाकार घेत आहे. आजच्या ‘जागतिक समुद्री कासव दिना’च्या निमित्ताने राज्यातील कासव संवर्धनाच्या कामाचा घेतलेला हा सर्वंकष आढावा...
समाजातील रंजल्या गांजल्या लोकांची मनोदशा समजून घेऊन त्यांची जीवनदशा बदलण्यासाठी प्रचंड मेहनत घेणार्या डॉ. संगीता पाटील यांच्याविषयी...
केंद्र शासनाच्या संरक्षण कार्य अधिनियम १९०३ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जुहू परिसरातील ७५ वर्षे जुन्या २०० इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास तब्बल दोन दशकांपासून रखडलेला आहे. या परिसरातील वायरलेस केंद्र बंद केल्यानंतरदेखील त्याच्या ५०० मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम किंवा पुनर्विकास करण्यास बंदी कायम आहे. परिणामी, सुमारे १ हजार कुटुंबांचे आयुष्य अंधारात अडकले आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या जलसंधारण प्रकल्पांपैकी १ हजार २६७ प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. त्यात ‘जलसंधारण’चे ८७२ आणि ‘जलसंधारण महामंडळा’कडील ३९५ प्रकल्पांचा समावेश आहे. काही तांत्रिक अडचणी, जागेचा प्रश्न किंवा स्थानिकांचा विरोध अशा विविध कारणांमुळे ही कामे पूर्ण होऊ शकली नव्हती, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी दिली.
“महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक गुंतवणूक आणि संरक्षण उत्पादनाचे केंद्रबिंदू बनत आहे”, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी केले. बँक ऑफ अमेरिकेच्या ‘२०२५ इंडिया कॉन्फरन्स: एक्सेलरेटिंग ग्रोथ, महाराष्ट्र @वन ट्रिलियन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘महाराष्ट्र २०२९’चा कृती आराखडा लवकरच जाहीर होणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून प्रशासन आणि उद्योगांना नवीन उंची गाठण्याचे व्हिजन त्यांनी मांडले.
महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे हे ध्येय लोक कल्याणकारी राज्याच्या भुमिकेतून निश्चित केले आहे. या धोरणानुसार प्रत्येक मंडळनिहाय जागेची ज्या ठिकाणी उपलब्धता आहे त्या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करुन दिले जातील. याचबरोबर प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये जी घरे पाण्याखाली जातात अशा घरांचे विस्थापन करुन देण्याबाबत आम्ही विचार करत असून याबाबत लवकरच एक धोरणात्मक निर्णय जाहीर करु असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
MPs will be representing the government abroad, the message that there is political consensus in India regarding this action will be sent abroad as well विरोधी पक्षांमधील फाटाफुटीचा आणि काही पक्षांतील आंतरिक दुफळीचा अचूक वापर करून मोदी यांनी काही विरोधकांच्या पाकिस्तानवादी भूमिकेला छेद दिला. परदेशात हे खासदार सरकारचीच भूमिका मांडणार असल्याने परदेशांतही भारतात या कारवाईबद्दल राजकीय एकमत असल्याचा संदेश जाईल. शिवाय, शिष्टमंडळातील विरोधी खासदारांच्या अंतर्भावामुळे भारतात खर्या अर्थाने लोकशाही नांदत असल्याचेही
"दहशतवादी पाकिस्तानमध्ये असोत किंवा आणखी कुठे, आम्ही त्यांना शोधून काढू", असे म्हणत केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्यात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.
(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्या स्वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पवई तलावाच्या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी मलजल
( India AI-powered automated Akashtir air defense system ) भारताच्या ‘एआय’चालित पूर्णपणे स्वयंचलित ’आकाशतीर’ हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या ड्रोनहल्ल्यांदरम्यान आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांनी भारताच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताच धोक्यांना निष्प्रभ केले आहे. त्यामुळे पाकसाठी भारताची ‘आकाशतीर’ प्रणाली काळ ठरली आहे.
( government meeting with defense forces) भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना लोढा फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या मुलांचा शिक्षण खर्च लोढा फाउंडेशन करणार आहे. शिवाय वीर पत्नीला देणार नोकरी देखील दिली जाणार आहे, अशी घोषणा लोढा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक लोढा यांनी शनिवार, दि. १० मे रोजी केली.
( good response in America to Wada Chirebandi marathi play ) प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी तयारीचा आढावा घेतला.
Indian model of nature conservation आजमितीला मानवाने प्रगती केली असली, तरीही या प्रगतीला साध्य करण्यासाठी त्याने निसर्गाचे एकप्रकारे शोषणच केले. पाश्चात्य विचारधारेनुसार नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराला कोणतीही बंधने नाहीत. मात्र, भारतीय विचारधारा असे मानत नाही. पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा वापर करताना तिचे काळजीपूर्वक ‘दोहन’ करण्याचा विचार त्यात आढळतो...
message is when Pakistan targets ordinary Indian citizens, the Pakistani people will also have to suffer the consequences पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हिशोब चुकता करण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. आजवर कधीही हात न लावलेल्या ‘सिंधू जल करारा’ला भारताने तत्काळ रद्द करत संदेश दिला. पाकिस्तानने सामान्य भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्यावर, पाकिस्तानी जनतेलाही त्याचे कर्मफळ भोगावेच लागेल, हाच तो संदेश!
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
( National defense through education ) अमेरिकेच्या राजकारणात यशस्वी पुनरागमन केल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. त्यांच्या अलीकडील कार्यकारी आदेशाने अमेरिकेतील विद्यापीठांच्या मान्यताप्राप्ती प्रक्रियेत सुधारणा करत, शिक्षण संस्थांमधील परकीय अर्थसाहाय्याच्या स्रोतांवर लक्ष केंद्रित केले. हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून, अमेरिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेत मिळणार्या शिक्षणाचा पुनर्विचार घडवून आणणारा आहे. या आदेशाला त्यांनी ‘शिक्षणक्षेत्रात बदल घडवणारे गुप्तशस्त्र’ म्
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने देवरायांच्या संवर्धनासाठी दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने देवरायांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत (conservation of sacred groves). २३ एप्रिल रोजी वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन आदेशात मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आली आहे (conservation of sacred groves). या आदेशात देवरायीच्या संवर्धनासाठी वन विभागातील कोणत्या कक्षाने कोणत्या स्वरुपाची जबाबदारी स्वीकारायची आहे, यासंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. (conservation of sacred groves)
एनएसईच्या विस्तारासाठी एमएमआरडीएतर्फे भूखंड मंजूर
weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर तब
मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन 'नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' आणि 'टीव्हीएस' यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रश
(Gadchiroli Unseasonal Rain) राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलेला आहे. तर दुसरीकडे काही शहरांना अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे.
(Palghar Unseasonal Rain) पालघर जिल्ह्यामधील वाडा, मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे, तसेच आंबा, चिकू या फळबागांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत असून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
( Chief Minister Devendra Fadnavis on license of restaurant runs hookah parlor will be permanently revoked & law for strict action ) “वर्ष २०१८ मध्ये अवैध हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. त्यासाठी कायदा तयार केला आहे. त्यात अत्यावश्यक सुधारणा करण्यात येतील. यापुढे अवैध हुक्का पार्लर चालू करताना दुसर्यांदा सापडल्यास सहा महिन्यांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच तिसर्यांदा सापडला, तर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित दोषी मालकांवर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला जाईल,” असा इशारा गृहम
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय मातीतील संस्कारांची आणि महापुरुषांची ओळख करून देण्याच्या हेतूने २००३ साली मोहन सालेकर आणि त्यांचे चार सहकारी एकत्र आले आणि मूल्य शिक्षण उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या ईश्वरी कार्यात एकूण दोन हजार साधक कार्यकर्ते ३ हजार ७०० शिक्षक आणि चार हजार परीक्षक सहभागी आहेत. आज संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे नीतिमूल्य संवर्धनाचे काम डिजिटल माध्यमातून २३ प्रांतात सुरू आहे. प्रतिष्ठानच्या अमूल्य कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
कुठल्याही बलाढ्य देशाला आपले शेजारी देश हे सुरक्षित आणि मर्जीतले हवे, असे वाटणे सामरिकदृष्ट्या स्वाभाविकच. अमेरिका आणि युरोपला डोळे दाखविणारा रशियाही मग त्याला अपवाद नाही. म्हणूनच सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’(सीआयएस)ची स्थापना करण्यात आली. आता या संघटनेने ‘एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व डोंबिवलीचे पूर्व शहर कार्यवाह बा. वा. तथा बाळासाहेब भागवत यांचे दि. 7 मार्च रोजी निधन झाले. बाळासाहेब डोंबिवलीमधील अनेक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी होते. वनवासी, देहदान चळवळ, स्त्री-शिक्षण यांसारख्या सेवाकार्यात अमूल्य योगदान देणार्या बाळासाहेब भागवत यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती (मुंबई) आणि 'बीएसई'च्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
‘कांदळवन कक्षा’अंतर्गत सुरू होणार्या ‘मरिन सेंटर ऑफ एक्सलन्स’ संदर्भातील बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुमार यांनी राज्यातील सागरी कासवसंवर्धनातील बदलांविषयी विस्तृतपणे चर्चा केली. याच चर्चेचा आधार घेऊन प्रत्यक्ष किनार्यावर काय परिस्थिती आहे, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
मोदी, ट्रम्प आणि माझ्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या उदयामुळे जगभरातील सर्व डावे नेते चिंतेत आहेत. अशी टीका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी केली आहे. मेलोनी म्हणाल्या की, ९०च्या दशकात जेव्हा बिल क्लिटंन आणि टोनी ब्लेअर यांनी जागतिक डाव्या विचारसरणीचे उदारमतवादी नेटवर्क निर्माण केले तेव्हा त्यांना राजकारणी म्हटले गेले. आज जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, तेव्हा त्यांना लोकशाहीसाठी धोका म्हटले जाते. हा डाव
समाजात विविध प्रकारची लोकोपयोगी कार्य करणारी खूप माणसं आहेत. मात्र, आज काळाची गरज ओळखून निसर्गाला आपले मित्र बनविणार्यांपैकी राजीव पंडित हे खासच! त्यांच्याविषयी...
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बुकावूमध्ये ‘एम २३’ गटाच्या बंडखोरांनी घुसखोरी केली असून, त्यांनी बुकावूच्या उत्तरेकडील विमानतळ आपल्या ताब्यात घेतले आहे. सोबतच त्यांनी गोमा शहरही आपल्या ताब्यात घेतले. गोमा येथे भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्सचे एकूण ८० सैनिक आणि अधिकारी सध्या उपस्थित आहेत. हे सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेचा एक भाग म्हणून काम करतात. या बंडखोरांनी शांतीसेनेच्या लेव्हल थ्री फील्ड हॉस्पिटल असलेल्या कॅम्पला वेढा घातला. त्यामुळे हे ‘एम २३’ प्
सातार्यातील चाळकेवाडी पठारावरुन, नव्याने शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीचे शोधकर्ते डॉ. अमित सय्यद यांच्याविषयी...
मासेमारीच्या निरनिराळ्या पद्धती आणि मत्स्यसंवर्धन यांचे अतूट नाते आहे. या दोघांमधील सहसंबंध काही वेळा हितवर्धक ठरतात, तर काहीवेळा मत्स्यप्रजातींच्या जीवावर उठतात. ‘निळ्या देवमाशाच्या शोधात’ या लेखमालिकेमधून आपण या सहसंबंधाचा उलगडा करणार आहोत.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता आहे. बुद्धिमत्तेच्या या तंत्रामुळे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. माणसाला ज्याप्रकारे स्वत:च्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते, त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला टिकून राहण्यासाठी, सर्वव्यापी अद्ययावत माहितीची आवश्यकता असणार आहे. काही काळापूर्वी इंटरनेटवर एखाद्या साहित्याचे भाषांतर केल्यास, त्यातील असंख्य चुका आपल्याला नजरेस येत होत्या. योग्य त्या जागेवर योग्य तो संदर्भ न आढळल्यास, अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यताच अधिक होती. परंतु, भविष
गेल्या महिन्याभरात राज्यात ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामधील काही मृत्यू हे नैसर्गिक आहेत, काही शिकारीशी संबंधित आहेत, तर काही मृत्यू हे रेल्वे-रस्ते अपघतांमध्ये झालेले आहेत. बहेलिया शिकारीचे जाळेदेखील राज्यातून नुकतेचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील व्याघ्र संवर्धनाला संक्रांत लागल्याचे चित्र दिसत आहे. याविषयीच आढावा घेणारा हा लेख...
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ची उपयुक्तता आणि त्याचे जाणवणारे तोटे हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ‘ए-आय’ने काही क्षेत्रांमध्ये क्रांती करण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे क्षेत्र हे त्यामधील एक. ‘ए-आय’चा वापर करून ओळख पटवण्यामध्ये किचकट ठरणार्या पक्ष्यांची ओळख आपण चुटकीसरशी कशी करू शकतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. याच संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
जपानी भाषेत बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार्या जपानी शिंकानसेनने, आपल्या अनोख्या हायस्पीड तंत्रज्ञानाने जगभरातील २४हून अधिक देशांतील वाहतूक व्यवस्था कायमची बदलून टाकली. जपानचा हाय-स्पीड रेल्वे प्रवास १९६४ साली, टोकियो ऑलिम्पिकच्या अगदी आधी, टोकाइदो शिंकानसेनच्या उद्घाटनाने सुरू झाला. या मार्गाने जपानची राजधानी टोकियो ओसाकाशी जोडली गेली. ३२० मैलांचा प्रवास अडीच तासांवर आला. यातूनच रेल्वे प्रवासात क्रांती घडली.
नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी स्पाय थ्रिलर वेब सिरीज ‘सारे जहाँ से अच्छा’ चा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेक्षक या मालिकेबाबत प्रचंड उत्सुक असून, अभिनेता प्रतिक गांधी, क्रितिका कामरा, सनी हिंदुजा, सुहेल नैय्यर, तिलोत्तमा शोम, रजत कपूर आणि अनुप सोनी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "इंटेल मिळालं! ‘सारे जहाँ से अच्छा’ ही आता गुपित राहिलेली नाही. हेर येत आहेत! लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर."
देवरुखच्या 'सह्याद्री संकल्प सोसायटी'ने रत्नागिरीतील पाच तालुक्यांमधून धनेशाच्या जवळपास ६० घरट्यांच्या (ढोल्या) नोंदी केल्या आहेत (hornbill conservation project in konkan). सध्या कोकणात सुरू असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू आहे (hornbill conservation project in konkan). या घरट्यांच्या निरिक्षणाचे काम संस्थेचे कार्यकर्ते स्थानिक धनेशमित्रांच्या मदतीने करत असून त्यामधून जन्मास येणाऱ्या पिल्लांच्या नोंदीही घेण्यात येणार आहेत (hornbill conservation project in konkan). गेल्या काही वर्षांमध्ये कोकणाती
मराठी चित्रपटसृष्टीवरही अलीकडच्या काळात मुख्य प्रवाहातील थरारपटांचा प्रभाव दिसू लागला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विविध प्रयोग होत असतानाच, नितीन कांबळे दिग्दर्शित ‘जिलबी’ हा ‘सस्पेन्स-थ्रिलर’ ( Jilbi Marathi Film ) दि. १७ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रारंभी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केलीही होती. परंतु, प्रत्यक्ष चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात काहीसा अपयशी ठरला आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे आणि गणेश
पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण प्रकल्प अशा माध्यमातून सर्वस्वी ‘जीवनदायिनी’ ( Life Giver ) ठरलेल्या डॉ. विनिता आपटे यांच्याविषयी...