गेल्या तीन वर्षांत भारताचे पर्यटन सेवा व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या एकूण जीडीपी पैकी या क्षेत्राचे एकूण उत्पन्न १७८ अब्ज डॉलर्स होते. याशिवाय अयोध्येत राम मंदिरांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भारतात आध्यात्मिक पर्यटनाकडे वाढलेला कल पहायला मिळत आहे. याचं धर्तीवर हॉटेल मोमेंटम इंडिया या सर्व्ह निरिक्षणानुसार डिसेंबर तिमाहीत भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात १५.८ टक्क्यांची वाढ झाली असण्याचे स्पष्ट केले आहे.
Read More
आपली वाट प्रत्येक व्यक्ती स्वतः उजळून टाकू शकतो, या ध्येयाने कार्यरत असलेल्या नाशिकच्या गजेंद्र मेढी यांच्याविषयी...