Modi

"तुरूंगात असलेल्या सरकारी कर्मचार्‍याला निलंबित केले जाते, तर मंत्र्याला का नाही?"; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. २२ ऑगस्ट रोजी संसदेत नुकत्याच सादर झालेल्या १३०व्या संविधान दुरूस्ती विधेयकाचे समर्थन केले आहे, या विधेयकानुसार, केंद्राला कोणत्याही गंभीर गुन्ह्याअंतर्गत तुरुंगवास भोगत असलेल्या मंत्र्याला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार असेल. बिहारमधील गयाजी येथे झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जर एखाद्या सरकारी कर्मचार्‍याला ५० तासांहून अधिक काळ तुरूंगवास झाला तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येते. मग हाच नियम पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना का लागू होऊ

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी

Read More

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामाचे कौतुक केले.

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात संवाद - संघर्षाच्या शांततामय तोडग्यासाठी भारताचा ठाम पाठिंबा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

Read More

सेमीकंडक्टरचा विचार भारतात ५० वर्षांपूर्वीच झाला होता; पण त्या कल्पनेचीच भ्रूणहत्या झाली!

(PM Narendra Modi on Semiconductor Development) भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी साल २०२५ च्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभरातील इतर राष्ट्रे समृद्ध होत गेली, परंतु भारताचे सेमीकंडक्टरचे स्वप्न ५०-६० वर्षांपूर्वीच जन्माच्यावेळीच स

Read More

"आता न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"; थेट लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

(PM Modi warns Pakistan over Nuclear Blackmail) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीत झालेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी "स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी देशवासियांसाठी 'संकल्पांचा, सामूहिक सिद्धींचा आणि गौरवाचे' पर्व असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या भारताच्या लष्करी कारवाईचा उल्लेख करत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कठोर संदेश दिला.

Read More

परराष्ट्र धोरणाची दशकपूर्ती : नरेंद्र मोदी

२०१४ साली भारतात सत्ता तर बदललीच; पण सत्तेसोबत परराष्ट्र धोरणात होणारा संभाव्य बदल भारतातील आगामी पिढ्यांसाठी स्वाभिमान निर्माण करणारा ठरणार होता. २०१४ सालापूर्वीच्या सत्ताबदलाने फक्त परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव यातच बदल होऊन परराष्ट्र नीती मात्र त्याच गांधीगतीने परिभ्रमण करीत असायची. पण, पंतप्रधान मोदी यांनी कणखर आणि आक्रमक भूमिका घेऊन जागतिक पटलावर स्वतःची कृष्णनीती राष्ट्रहिताने आखायला सुरुवात केली आणि या मोदी धोरणाचाच परिपाक म्हणजे आधी संकटे शोधा, मग संधी.फ यातूनच भारताने आज आत्मनिर्भर परराष्ट्र

Read More

मोदी सरकारच्या ११ वर्षांतील संरक्षण सुधारणा

गेले दशक भारताच्या संरक्षण क्षेत्रात संरचनात्मक, प्रक्रियात्मक आणि धोरणात्मक सुधारणांच्या दृष्टिकोनातून सर्वार्थाने क्रांतिकारी ठरले. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणापासून ते आत्मनिर्भरतेकडे वाटचालीपर्यंत, २०१४ पासून मोदी सरकारच्या कारकिर्दीत भूतकाळातील पद्धतींपासून वेगळे ठाम पाऊल उचलून राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. अर्थात, कोणत्याही सुधारणेच्या प्रवासात अडथळे येतातच आणि टीकाही होते. मात्र, तरीदेखील भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या सुधारणा मोदी सरकारने साध्य केल्या आहेत. त्

Read More

मोदी सरकारची ११ वर्षे - भारताचा विकास आणि जागतिक विश्वास

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाच्या जनतेसमोर आशेचा नवा किरण दिसू लागला. देशाच्या कोपर्या-कोपर्यातील सामान्य नागरिकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आणि भारताला एक विकसित व आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा त्यांचा निर्धार स्पष्ट दिसत होता. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र घेऊन सुरू झालेला प्रवास आज ११ वर्षांनंतर नव्या भारताची प्रतिमा घडवत आहे. या कालावधीत गरीब, शेतकरी, महिला, युवा, मध्यमवर्ग, उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यावरण, राष्ट्रीय सुरक्ष

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121