शहर असो वा खेडे, पावसाळा आला की खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येने वाहनचालक, पादचारी आणि एकूणच प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. आज मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांची अवस्था याहून वेगळी नाहीच. तेव्हा, पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांत विसर्जित रस्ते, त्यावर सरकारने उचललेली पाऊले आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
सण-उत्सवात प्रदूषणात वाढ होणे, आता नवीन राहिलेले नाही. न्यायालयाने तंबी दिली. शासनाकडून जनजागृती करण्यात येतच असते. तसेच स्वयंसेवी संस्थादेखील प्रदूषण नियंत्रणाबाबत सक्रिय असतात, तरीही जनमानसातील उदासीन असलेला फार मोठा वर्ग या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून वातावरणात प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असतो.