Loksabha Election

धक्कादायक ! लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’

"लव्ह जिहाद"ची एक लाख प्रकरणे समोर आली आहेत.

Read More

भाजपाच्या कमी जागा या अर्थव्यवस्थेमुळे नाही तर इतर कारणांमुळे तरीही …

येत्या १० वर्षात नागरिकांचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income) हे दुपटीहून अधिक वाढणार असल्याचे मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले आहे. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे आगामी काळात भारताची आर्थिक घोडदौड समाधानकारक पातळीवर कायम राहणार असल्याचे यात सांगितले गेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या जागा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत घटलेल्या असताना त्या 'आर्थिक' कारणांमुळे अथवा अर्थव्यवस्थेमुळे नसून इतर कारणांमुळे घटल्या असल्याचा दावा मॉर्गन स्टॅनलीने केला आहे.अर्थव्यवस्थेतील सुधारणा या कायम राहतील व अर्थव्यवस्थेला आगाम

Read More

कंगनावर झालेल्या हल्ल्याची थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली तुलना

नुकताच २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला. यात पहिल्यांदाच खासदारकीसाठी हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून भाजपकडून निवडणूक लढवणार्या कंगना राणावत हिने विजय मिळवला. परंतु, काल ७ जून २०२४ रोजी चंडीगढ एअरपोर्टवर तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. नवनिवार्चित खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) काल चंदीगढ विमानतळावरुन दिल्लीसाठी निघाली होती. तेव्हा एका महिला सुरक्षाकर्मीने तिच्या कानाखाली लगावली. या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत असून शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या वक्तव्याविरोधात महिला सुरक्षाकर्मीच

Read More

“अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला”, ‘रामायणा’तील लक्ष्मणाची नाराजी

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी जाहिर झाला. परंतु, अयोध्येतील नागरिकांनी भाजपला साथ न दिल्यामुळे कलाकार मंडळींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायणमधील लक्ष्मण ही भूमिका ज्यांनी साकारली होती ते अभिनेते सुनील लहरी देखील यामुळे दु:खी झाले असून त्यांनी एका पोस्टद्वारे अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज्या भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिराचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाले होते, त्याच पक्षाच्या उमेदवाराचा ४ जून रोजी जाहीर झालेल्या न

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121