पाकिस्तानने लाहोरमध्ये ‘ग्रीन लॉकडाऊन’ लावला आहे. लाहोरमध्ये भयंकर वायुप्रदूषण झाले आणि प्रदूषणाचा एक्यूआय एक हजारांच्या वर गेला. लाहोरमध्ये सध्या हजारो लोक आजारी पडले. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. लाहोर पंजाबची प्रांत मंत्री मरियम औरंगजेब हिने या आपत्तीबद्दल म्हटले की, “हे वायुप्रदूषण भारतातूनच आले.” पाकिस्तानी प्रशासनाने याबाबत भारताला कळवावे, असे मरियमचे म्हणणे. वायुप्रदूषण काय वस्तू आहे का, ती भारतातून पाकिस्तानमध्ये पाठवता येईल? पण, मरियम औरंगजेबच्या म्हणण्याला पाकिस्तानी मंत्र्यांनी दुजोरा द
Read More
Mumbai MVA news : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून नॅरेटीव्ह बांधणीला वेग आला आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे खोटे नॅरेटीव्ह तयार केले जात आहे. महाराष्ट्रात दररोज सात बलात्काराचे गुन्हे नोंद होतात. दरवर्षी 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता होतात, अशी पुस्तिका महाविकास आघाडीने प्रकाशित केली आहे. मात्र, अशाप्रकारची खोटी माहिती देण्याआधी त्यांनी स्वतःच्या घरात डोकावले असते, तर अशी हिंमत केली नसती. कारण, महाविकास आघाडी सत्तेवर असताना, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला ह
मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या घराघरांत अनेक मराठी कलाकार पोहोचले. त्यातीलच एक चेहरा म्हणजे राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी. झी मराठी वाहिनीवरील जाऊ बाई गावात या कथाबाह्य कार्यक्रमात नुकताच तो सुत्रसंचलन करताना दिसला होता. आता मोठ्या पडद्याव हार्दिक जोशी दिसणार आहे. सुमित संघमित्र दिग्दर्शित 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात हार्दिक आणि अभिनेते सुनील अभ्यंकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणि या चित्रपटात पुतण्याच्या भूमिकेत असलेला हार्दिक काका मला वाचवा असे काकांना अर्थात सुनील अभ्यंकर यांना बोलताना दिसत आहे.
स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून ८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’ कंपनीचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घोटाळ्यावरून सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या मित्र-परिवाराची ही कंपनी असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
२१ जून या ‘जागतिक योग दिना’च्या ठीक ५० दिवसांपूर्वी म्हणजे दि. १ मे रोजी राजस्थानमधील जयपूर येथे भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल १५ हजार साधकांनी या उपक्रमात सहभागी होऊन योगसाधना केली. त्यानिमित्त अस्तित्वाच्या सर्व आवरणांची पूर्तता करणार्या योगसाधनेची महती विशद करणारा हा लेख...
नवी दिल्ली : देशात मागील २४ तासात १०,५४१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असून देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आले आहे. तसे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सबंधित यंत्रणेला दिले आहेत. कोरोना वाढीचा दर नियंत्रित असला तरी आरोग्य यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेतला जातोय.
‘रोज मरे त्याला कोण रडे.’ गेली तीन वर्षे आपण कोरोनाच्या दहशतीखाली काढली. या काळात आपल्या शरीरात व आपल्या मानसिकतेतही बदल झाला आहे. व्हायरसमध्ये जसे ‘म्युटेशन’ होते, तसे ते आपल्या शरीरातही होऊ लागले. आपले शरीर कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी जास्त सज्ज झाले आहे. आपल्या मानसिकतेतही बराचसा बदल झाला आहे. तरी अजूनही पूर्वीसारखीच काळजी घेणे तितकेच क्रमप्राप्त.
बीजिंग: चीनच्या ‘शून्य कोविड’ धोरणासाठी लावलेल्या निर्बंधामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम पडल्याचे चित्र आहे. याचा सर्वात जास्त परिणाम तरुणाईवर झाला आहे. 16 ते 24 वर्षे वयाची 18 टक्के तरुणाई बेरोजगार आहे. ग्रामीण भागातील तरुणाईकडे तीन महिन्यांपासून नोकरी नाही. आधी 26 लाख तरुणाईने सनदी सेवेसाठी अर्ज केले आहेत.
चिनी नागरिकांमध्ये तेथील ‘कम्युनिस्ट’ राजवटीबद्दल असंतोष खदखदत आहे आणि जेथे शक्य आहे, तेथे तो व्यक्त केला जातो. सलग तीन महिने ‘लॉकडाऊन’ चालू असून तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामध्ये तर पुढील पाच वर्षे कोरोना विषाणूशी लढाई चालू राहील, असे सांगितले गेले होते.
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आपल्या चित्रकलेतील उत्तुंग प्रतिभेने यशाला गवसणी घालणार्या नाशिकच्या मयुरेश आढावविषयी...
मुंबई मेट्रो लाईन-२ आणि ७ चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता असून ‘एमएमआरडीए’ने ऑक्टोबरपर्यंत दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, या मार्गाचे काम बाकी असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई मेट्रोची रखडगाडी समोर आली असून राज्यात वाहणारे सत्तांतराचे वारे पाहता, त्याचाही परिणाम साहजिकच मेट्रोच्या कामांवर जाणवू शकतो.
कोविड’ महामारीच्या काळात जे धक्के बसले, त्यामध्ये तरुणांना बसलेल्या धक्क्यांचा विशेष विचार करणे देखील क्रमप्राप्त ठरते. कारण, ही पिढी देशाचे भविष्य खांद्यावर घेऊन चालणारी पिढी आहे. या काळात केवळ त्यांच्या नोकर्या, रोजगार आणि व्यवसायावरच विपरीत परिणाम झाला नाही, तर त्यांचे शिक्षण व प्रशिक्षणही बर्याच प्रमाणात विस्कळीत झाले. या सगळ्याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊ लागले.
काही सामाजिक जीवनात लाजाळू असणारी मुलं घरी तशी सुखासमाधानातच होती. त्यांना पुन्हा शालेय जीवनात गुंतून राहताना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. ज्या मुलांना महामारीच्या आधी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला होता, ज्यांच्या पालकांना सतत समस्यांचा विशेषकरुन आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लांबलचक ‘लॉकडाऊन’मुळे ज्या मुलांना त्यांच्या जीवनात खूप व्यत्यय सोसायला लागला, अशा मुलांच्या मानसिक समस्या वाढण्याची जोखीम आज अधिक आहे.
बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये एका दिवशी कॅम्पमध्ये नेहमीच्या ठिकाणी जात होतो. फोनवरील बोलणं संपवून मी निघणार, इतक्यात ‘पार्क’ केलेल्या दोन गाड्यांच्या जागेमध्ये एक माणूस पडलेला मला दिसला.
‘लॉकडाऊन’मध्ये आपण नोकरी-व्यवसायात जशी लवचिकता आणली, ‘डिजिटल’ पार्श्वभूमी मजबूत केली, ऑनलाईनची नवी लवचिक ‘मॉडेल्स’ वापरली, तसेच काही नवीन नियोजन स्त्रियांसाठी करायला पाहिजे, तरच त्यांना विधायकदृष्ट्या जगता येईल.
चिनी कोरोना विषाणूने संपूर्ण जगावर परिणाम केला आहे. प्रामुख्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर होताना दिसत आहे. अर्थात, त्याचा अतिशय विपरित परिणाम चीनवरही होत असल्याचे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. देशांतर्गत परिस्थितीचा थांगपत्ता जगाला न लागू देणार्या चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे
अमर्याद नैसर्गिक आपत्ती मग ती महामारी जरी असली तरी विविध प्रकारच्या भिन्न आणि तीव्र भावना माणसाला जाणवणे सर्वसामान्य आहे. या भावनांचा सामना आपण एकटे आणि एकत्रितपणे कसे करतो, यावर आपण या आपत्तीतून आपल्याला कसे सांभाळणार आहोत आणि त्यातून कसे बाहेर येऊ शकू, हे अवलंबून राहणार आहे.
"आग लगे चाहे बस्ती में, हम तो रहेंगे मस्ती में...’ सध्या चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीने हेच धोरण अवलंबलेले दिसते. अगदी आपल्या मराठी म्हणीनुसार, ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पाहायचे वाकून’, अशा प्रकारचे चिनी सरकारचे वागणे आहे. एक सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष जनतेला कशाप्रकारे वागणूक देऊ शकतो याचे उत्तम प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे चिनी सरकार होय. जगभरातला कोरोना तसा आटोक्यात आला. पण चीनच्या शांघायमध्ये आजही कोरोनाचा हैदोस आहे. लोक संतापले आहेत. मानवी हक्क कार्यकर्ते, जागरूक पत्रकार आणि समाजचिंतक अभ्यासक हतबल झ
कोरोना महामारीमुळे भूतानची अर्थव्यवस्था गंभीर आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’ने (एडीबी) तपशीलवार माहिती दिल्याप्रमाणे, सरकारची कडक नियंत्रण धोरणे आणि द्विपक्षीय राष्ट्रव्यापी ‘लॉकडाऊन’चा देशाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे, पर्यटन क्षेत्र विस्कळीत झाले आहे. परिणामी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन कुशल-अकुशल कामगारांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. या मजुरांच्या कमतरतेमुळे देशातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प ठप्प झाले असून, सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. त्याम
स्वप्निल नाचणकरला आपल्या आईकडून कलेचा वारसा मिळाला. आज स्वप्निलने विविध कलाप्रकारांत नाव कमावले आहे. जाणून घेऊया स्वप्निल आणि स्वप्निलच्या कलाकारीबद्दल...
कोरोना निर्बंध पायदळी तुडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल कर्नाटकच्या हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. मालेगावात या प्रकरणी हिजाब परिधान करण्याच्या समर्थनात मुस्लीम महिलांचा मेळावा घेण्यात आला. गुरुवार दि.१० फेब्रुवारी रोजी मालेगावातील जमियत उलेमा या संघटनेने आयोजित केला होता. या प्रकरणी कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गामुळे अनेक क्षेत्रांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पण या संसर्गाचा सर्वाधिक फटका हा ट्रॅव्हल आणि टुरिझम या उद्योग क्षेत्राला बसला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावावा लागला आणि त्यामुळेच अनेक टुरिस्ट संस्थांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्याचमुळे येत्या अर्थसंकल्पाकडून या उद्योग क्षेत्राला मोठी अपेक्षा आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक रक्कमी पाच हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन हजार कलाकारांना हे अर्थसहाय्य देण्यात येणार असून यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य, कलाक्षेत्रात १५ वर्षे काम केल्याचे पुरावे तसेच वार्षिक उत्पन्न ४८ हजार असलेल्या कलाकारांनाच शासनाचे अनुदान मिळणार आहे. तेव्हा या जाचक अटीमुळे "भीक नको पण कुत्रा आवर' अशी
जसे एखाद्या चांगल्या गोष्टीतून तसे वाईटातूनही माणूस, संस्था आणि व्यवस्थापन सातत्याने धडा घेत असते. तेव्हा, कोरोना महामारीचे संकटही गेल्या दोन वर्षांच्या काळात कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापनाला बरेच काही शिकवून गेले. तेव्हा, कोरोनाने उद्योगजगताला दिलेली शिकवण भविष्यातही नेटाने जोपासणे तितकेचे गरजेचे आहे.
कोरोनाचे उगमस्थान कोणते, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला, तर काही देश आणि संघटना ‘चीन’ असे त्याचे स्पष्ट उत्तर देण्यात आजही कचरतात. कारण काय तर व्यावसायिक हितासाठी चीनला दुखवायला नको. पण, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये कोरोनाचा सरसकट ‘चिनी विषाणू’ असाच उल्लेख करायचे तेव्हा त्यांना मात्र खुळचट ठरविण्यात डावे चीनसमर्थक आघाडीवर होते.
लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या कल्याणच्या एका उच्चशिक्षित गृहिणीने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनोखी संकल्पना राबवली आहे. चालता-फिरता स्टेज उभा करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम अश्विनी संतोष जाधव करत आहेत.
‘कोरोना’ व ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच क्षेत्र ठप्प पडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पण, त्यावरही मात करत नरेंद्र मोदींनी अर्थचक्राला गती देणारी पावले उचलली. परिणामी, जगातील विकसित देश अजूनही उद्योग व अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चाचपडत असताना भारत मात्र रुळावर आला. डिसेंबर २०२१ मध्ये ३७.२९ अब्ज डॉलर्सवर पोहोचलेली भारताची निर्यात त्याचाच दाखला.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कठोर निर्बंध लावण्यात येतील असे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जाहिरातीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करत नवीन वाटा निर्माण करणार्या आर्य नागरे याच्या कार्याविषयी...
पॅरीस : जगभरात तणावाचे कारण ठरलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉननंतर आता आणखी एक व्हेरिएंट पसरत आहे. फ्रान्समध्ये शास्त्रज्ञांनी आयएचयू (IHU) या विषाणूचा धोका हा ओमिक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे म्हणत प्रसारही वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, B.1.640.2 म्हणजे या IHU व्हेरिएंटमध्ये दावा केला जात आहे की, लसीकरण पूर्ण झालेल्यांना तसेच एकदा कोरोना होऊन गेलेल्या रुग्णालाही हा विषाणू शिकार बनवत असल्याचे म्हटले आहे.
'कोरोना' अपडेट्स : कापडी मास्क वापरणाऱ्यांसाठी मोठा धोका!
कोरोना कालावधीत ज्या वैद्यकिय अधिकारी यांनी कार्य केले त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून, त्यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत अमिन पटेल यांनी कोवीड काळात काम केलेल्या डॅाक्टरांना नियमित करण्याचा औचित्याचा मुद्दा मांडला होता.
कल्याण डोंबिवली महापलिकेच्या डोंबिवली पूर्व भागातील नेहरु मैदान परिसरातील कोरोना लसीकरण केंद्रावर एक २९ वर्षीय तरुणाने लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र लस न घेताच त्याने पळ काढला. लसीकरणाविषयी काही जणांच्या मनात भितीचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या रांगोळीसाठी झटणार्या आणि आता एक कसलेल्या रांगोळी कलाकार अशीच ओळख प्रस्थापित झालेल्या मिताली मिलिंद सुर्वे यांच्याविषयी...
देशात ‘ओमिक्रॉन’चा धोका असतानाच २७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. याच अनुषंगाने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांना सतर्कतेचा इशारा देत, परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदी आणि अन्य प्रकारचे निर्बंध लादण्यावर गंभीरपणे विचार केला जावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांनी आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कामगार, येणारे जाणारे नागरिक आदी ३४० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली.
राज्यात मुंबई, पुणे यांसारख्या शहरात पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून दुसरा डोस बाकी असणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. लोकांनी लसींचे दोन्ही डोस घ्यावे यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती करणे, काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची बंधने आणून दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विदेशात आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाची धास्ती सर्वानीच घेतली आहे .
वाचा कसे आहेत ऑमिक्रोन मुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक निर्बंध?
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी ११ वाजतापासून सुरू झाले. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा नवा विषाणू 'ओमिक्रॉन'बद्दल चिंता व्यक्त केली. देशवासियांनी सतर्क राहण्याची विनंती केली. तसेच आता नव्या विषाणूसह लढाई तीव्र करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.
कोरोना महामारीमध्ये आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणारे देशही कोरोनाच्या तडाख्याने पुरते कोलमडले होते. केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रालाही त्याचा जोरदार फटका बसला. भारतालाही कोरोनाचा प्रकोप प्रारंभी सहन करावाच लागला. मात्र, कालांतराने कोरोना महामारीत आपली आर्थिक बाजू आणि देशभरातील परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळण्यात आपला देश मात्र यशस्वी ठरला.
जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवणारी 'कोवॅक्सिन' पहिली भारतीय लस ठरली आहे. या लसीची शेल्फ लाईफ आता १२ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 'सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने कोवॅक्सिन च्या शेल्फ लाईफ ला ६ वरून १२ महिन्यांपर्यंत वाढवली आहे.'- अशी माहिती कोवॅक्सिनचे उत्पादक भारत बायोटेक यांनी दिली.
सिद्दीकी अशी वक्तव्ये करण्यासाठी पूर्वीपासूनच करत आला आहे. कोरोना महामारीमुळे लोक मृत्यूमुखी पडावीत, अशी दुआ त्याने केली होती. अल्लाह माझी दुआ मान्य करेल, असा त्याला विश्वास असा. संपूर्ण भारतात असा विषाणू पसरूदे की, १०-२० नव्हे तर २५-५० कोटी लोकांचा मृत्यू व्हावा, असे वक्तव्य त्याने केले होते. पुढे तो म्हणाला, "मी काही चुकीचं बोलतोयं का?, आनंद झाला हे ऐकून. त्यानंतर तिथे उपस्थित जनसमुदायानेही टाळ्या पिटल्या होत्या."
लसीकरणात देशात ९६.७५ कोटींपेक्षा जास्त मात्रा पूर्ण झाले असून आता लवकरच शंभर कोटींचा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकार यानिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भारतातील लसीकरणाच्या मात्रांमध्ये शंभर कोटीच्या लसीकरणाचा पल्ला लक्षात घेता ही मोठी उपलब्धता मानली जात आहे. त्यामुळे याचे दायित्व म्हणून केंद्र सरकार कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार आहे.
अंत्यसमयी पर्यावरण रक्षणाचे कार्य करणार्या नाशिक येथील आकांक्षा नाईक यांच्याविषयी...
विधिमंडळातील माझे सहकारी आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दि. १३ ऑक्टोबर रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत आहेत. मी त्यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुरोग्य चिंतितो.
कोरोनातून व्यापारी व उद्योजक आता जेमतेम बाहेर पडत आहेत. शिवाय, सणासुदीमध्ये अचानक बंद पुकारणे योग्य नाही. तेव्हा, बंद करून नाहक जनतेला वेठीस धरू नका, असा आक्रोश ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ने (टिसा) रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी व्यक्त केला आहे.
'एखादा पेंग्विन कमी पाळा परंतू, मुंबईतील खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा,' अशा आशयाचे प्रत्र आमदार नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवर महापालिकेने प्रकाश टाकावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
भारत देश मूर्तिपूजेमुळे गरीब राहिला आहे. मूर्तिपूजेमुळे ईश्वर कृपा करत नाही, मूर्तिपूजेला वैश्यावृत्ति मानली जाते, अशी गरळ ईसाई उपदेशक एमजी लाजारूस याने ओकली आहे. ट्विटरवर एक यूजर @@HlKodo याने हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात लाजारुस म्हणतो की, “बायबलनुसार, आराधना आणि वैश्यावृत्तिमुळे प्रभू नाराज होतात.
कोरोनाच्या चक्रव्यूहात अत्यंत घट्टपणे अडकलेल्या महाराष्ट्रातील शाळा अखेर दीड वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर नुकत्याच सुरू झाल्या.