Local

जम्मू-काश्मीर : विकासाचा प्रवास-सीमा, सहकार्य आणि सामंजस्याचा

एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी सक्षम पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा, कार्यक्षम प्रशासन, उद्योग व व्यापाराला चालना तसेच, पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याशिवाय, स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग आणि शाश्वत साधनसंपत्तीचा वापर हेदेखील प्रगतीला गती देतात. हे मी मागील चार वर्षांपासून जम्मू-काश्मीरसंबंधित भेटीदरम्यान येथील २० जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी अनुभवले आणि पाहिले. दुर्गम गावे व सीमावर्ती भागदेखील हळूहळू पण ठामपणे हीच बदलाची आणि विकासाची छटा दर्शवू लागले आहेत. का

Read More

७/११ मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालास महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान!

२००६ च्या ७/११ मुंबई लोकल रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवार दि. २२ जुलै रोजी एका याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हा मुद्दा तातडीने यादीत घेण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची सुनावणी दि. २४ जुलै रोजी घेण्यास सरन्यायाधीशांनी सहमती दर्शवल्याची माहिती आहे.

Read More

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी

प्रताप सरनाईक यांची माहिती; खासगी कंपन्यांच्या वेळेबाबत टास्क फोर्स लोकल रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. मात्र, कार्यालयीन वेळेतील गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे प्रवास दिवसागणिक असह्य होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेच्या नियोजनासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याचेही सरनाई

Read More

तारीख ठरली! तब्बल दोन वर्षानंतर धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार,राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे दिलासा मिळण्याची ठाकरेंना अपेक्षा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121