मध्य प्रदेशच्या निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या आकडेवारीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. २३० जागांच्या विधानसभेत भाजपने १५६ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसला अवघ्या ७० जागांवर आघाडी मिळवता आली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या कमलनाथ छिंदवाडा विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर इंदौरमधून काँग्रेसचे दिग्गज नेते जीतू पटवारी सुद्धा पिछाडीवर आहेत.
Read More
भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि आदिवासींना जल , जगलं आणि जमीनीवरचा अधिकार परत मिळवून दिला. सावकारी व्यवस्थेने माणसांच्या जगण्याचा अधिकार काढून घेतला होता. तेव्हा भगवान बिरसा मुंडा यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली, असे विधान देवेंद्र फडणवीसांनी केले. ते भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आणि मध्य प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पांढुर्णा येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली. फडणवीस म्हणाले की, बजरंगबलीला दिलेलं वचन तोडणारे कमलनाथ यांना बजरंगबलीचा आशीर्
काँग्रेसला मत देणे म्हणजे बाबर आणि औरंगजेबाला मत देणे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भोपाळमध्ये जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून प्रचारासभा ठिकठिकाणी घेण्यात आहेत. १९८४ च्या शीख नरसंहारात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची मोठी भूमिका असल्याचा मोठा गौप्यस्फोट एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला. दरम्यान, AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसींनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते एका मागासवर्गीय महिलेला आयटम म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन सुरु झालेला I.N.D.I.A आघाडीतील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाने काँग्रेसकडे ६ जागा मागितल्या होत्या. पण काँग्रेसने त्या दिल्या नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना धोकेबाज आणि चिरकुट म्हटले होते.
निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष सुद्धा सत्तेत येण्याची स्वप्न पाहत आहे. यासाठी काँग्रेसने मध्य प्रदेश निवडणूकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी वचनपत्र देखील जाहीर केले आहे.
भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडी आघाडी एकत्र आली आहे. मात्र, पहिल्या तीन बैठकांमध्ये इंडि आघाडीतील सहकार्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. केवळ मोदी विरोधासाठी तयार झालेल्या इंडी आघाडीची पहिलीवहिली सभादेखील रद्द करण्यात आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही सभा होणार होती. रविवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांनी ही सभा रद्द झाल्याचे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले. दरम्यान, इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत भोपाळमध्ये
एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वड्रा यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी प्रियांका यांच्यासह माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची एका भाषणा दरम्यान जीभ घसरली. महिलांना समसमान मानसन्मान देण्याच्या गोष्टी करणाऱ्या काँग्रेस नेत्याने मध्यप्रदेशच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपसह बसप नेत्या मायावती यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह तमाम नेत्यांनी विविध शहरांमध्ये मौन धरणे आंदोलन केले जात आहे.
मध्य प्रदेशमध्ये जे राजकीय संकट निर्माण झाले त्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने सरकार गमवावे लागले, असा आरोप मध्य प्रदेशातील काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. या नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनी ज्या प्रकारे भूमिका घेतली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळले
काॅंग्रेस पक्षात राजकीय भूकंप
शिमग्याच्या मुहूर्तावर कमलनाथ सरकारला बसलेल्या दणक्यामुळे देशासह राज्यातील राजकीय वर्तूळात सर्वांना धक्का बसला आहे. ज्योतिराज सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. यातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना नाव न घेता टोला लगावला आहे, 'मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात जाणावतायत का? काका जरा जपून!', असा सल्ला पवारांना त्यांनी दिला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा ५ ते १० पुरुषांची नसबंदी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी जोरदार मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर हल्ला चढवला.
राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतलाच. असभ्य भाषेमध्ये पंतप्रधानपदावर टीका करणार्या राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या संयमित भाषेत उत्तर दिले, त्याबद्दल काही माध्यमांनीही त्यांचे कौतुक केले.
नेहरूंनी पंतप्रधानपदी आल्यानंतर भारतीय सैन्याची निर्मिती केलेली नाही. नेहरूंना वारसा मिळाला, तो ब्रिटिश सैन्याचा. उलट नेहरूंनी सैन्याच्या बळकटीकरणाकडे दुर्लक्ष करत खच्चीकरणालाच प्राधान्य दिले. सैन्यविघातक नेहरुनिती ही एवढ्यावरच थांबते, असे नाही, तर जवाहरलाल नेहरुंनी अजूनही बरेच कारनामे करुन ठेवले आहेत, ज्याची फळे आजही देश भोगतोच आहे.
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत कर चोरी आणि हवाला व्यवहारांच्या आरोपाखाली आयकर विभागाने भोपाळ, इंदोर, दिल्ली आणि गोवा येथे ही कारवाई केली.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जरा सांभाळून बोलावे/वागावे, असा आमचा सल्ला आहे. पंधरा वर्षांच्या उपासमारीने वखवखलेल्यांना मध्यप्रदेशात सत्ता मिळाली आहे. त्यामुळे खायखाय सुटणारच. परंतु, त्यांनीही फक्त अन्नच खावे, असा आमचा सल्ला आहे. सोनिया गांधींच्या कृपाप्रसादाने कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली असली, तरी हायकमांडची इतकीही हुजुरेगिरी करू नये की, त्याने या देशातील जनतेचा अपमान होईल. हे सर्व कमलनाथ यांना सत्तासीन होऊन महिनाही झाला नसताना सांगण्याचे कारण, त्यांनी ‘वंदे मातरम्’ प्रकरणावरून क
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जरा सांभाळून बोलावे/वागावे, असा आमचा सल्ला आहे. पंधरा वर्षांच्या उपासमारीने वखवखलेल्यांना मध्यप्रदेशात सत्ता मिळाली आहे. त्यामुळे खायखाय सुटणारच. परंतु, त्यांनीही फक्त अन्नच खावे, असा आमचा सल्ला आहे. सोनिया गांधींच्या कृपाप्रसादाने कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली असली, तरी हायकमांडची इतकीही हुजुरेगिरी करू नये की, त्याने या देशातील जनतेचा अपमान होईल. हे सर्व कमलनाथ यांना सत्तासीन होऊन महिनाही झाला नसताना सांगण्याचे कारण, त्यांनी ‘वंदे मातरम्’ प्रकरणावरून केल
वंदे मातरम् म्हणण्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर बंदी घालणारे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखेर नमते घेत राज्य सरकारतर्फे वंदे मातरम् हे अधिक आकर्षक करणार आहेत
या भागात ६० टक्के मतदान झालं तर का झालं? ९० टक्के मतदान का झालं नाही? याची चौकशी करा. मुस्लिम भागात ९० टक्के मतदान नाही झाले तर आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते."