मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आरती सूर्यवंशी यांनी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयात पीएचडी केली, पुस्तके लिहिली आणि जनजागृतीसाठी ‘टॉक शो’ सुरू केले. समाजप्रबोधनातून आत्मिक समाधान मिळवणार्या डॉ. आरती यांच्याविषयी...
Read More
शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयांऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान, अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी लाँ