अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली.
Read More
शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिर परिसरातील ‘अब्दुल बाबा दर्गा’ या धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनावर आणि त्या दर्ग्याच्या खासगी नियंत्रणावर सकल हिंदू समाज, अहिल्यानगर यांच्यावतीने शिर्डी मंदिर प्रशासन संस्थेवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय श्रीराम संघ या संघटनेने यासंदर्भात अधिकृत पत्र शिर्डी साई संस्थान व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करून लिखित मागणी केली आहे की, अब्दुल बाबा दर्गा संस्थानच्या अखत्यारीत आणण्यात यावा, अन्यथा आंदोलन अटळ आहे.
हिंदू म्हणजे काफीर, मूर्तिपूजा म्हणजे ‘शिर्क’ अशी शिकवण देणार्या इस्लामचेच काही अनुयायी चक्क हिंदू मंदिरांमध्ये काम करतात. एवढेच नव्हे तर हिंदूंच्या दानधर्मातून मिळालेल्या उत्पन्नावरच त्यांची रोजीरोटी चालते. हा प्रकार महाराष्ट्रातील शनि शिंगणापूरच्या मंदिरात उघडकीस आला आणि आंदोलनाच्या इशार्यानंतर देवस्थाननेही कठोर कारवाई करीत, या कर्मचार्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे हा हिंदूंच्या भावनांशी, श्रद्धांशी खेळ नाही का, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
हिंदू समाजासाठी जागृत श्रद्धास्थान असलेल्या शनि शिंगणापूर मंदिरात ११८ जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींना कामावर घेण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर येताच, संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला आहे. या प्रकारामुळे शनि मंदिराच्या पावित्र्याला मोठा धक्का बसला असून, मंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
New railway line connecting religious places in Ahilyanagar Rahuri to Shanishinganapur रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार. दि १५ मार्च रोजी रेशिमबाग येथील 'स्मृतीभवन' संकुलात सुरुवात होत आहे. तत्पूर्वी प्रतिनिधी सभेच्या महर्षी दयानंद सरस्वती सभागृहाच्या प्रांगणात एक प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या प्रदर्शनीचे उद्घाटन सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. (ABPS Nagpur)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील प्रत्येत विनोदवीर प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसले आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. हास्यजत्रेतून मिळालेल्या नावामुळे प्रियदर्शिनीने 'फुलराणी' चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारली. आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवास हा प्रत्येक कलाकाराचा निराळा असतो. याच बद्दल प्रियदर्शनी हिने नुकतेच एका मुलाखतीत भाष्य केले. 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिला "सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांनी हिंदीत काम केले आहे. त्यांना बघून तुला
सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर लग्न बंधनात अडकणार असल्याचे संकेत दिसत आहे. तिनेच तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट करत लग्नाला ६० दिवस बाकी असे म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाभलेल्या कर्मयोगी पू. सरसंघचालकांच्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या आणि अगणित कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हिंदू राष्ट्र एकसंघ ठेवण्यामध्ये अमूल्य वाटा आहे.पू. डॉक्टरजी म्हणायचे की, “शरीर बलवान होण्यासाठी प्रतिदिन नियमितपणे व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे देशव्यापी प्रचंड शक्ती निर्माण होण्यासाठी राष्ट्रदेवतेची व्यापक प्रमाणावर ‘दैनंदिन उपासना’ करावी लागते.”याच दैनंदिन उपासनेसाठी, संघाची दोन ठिकाणं आहेत पहिलं म्हणजे दैनंदिन शाखा आणि दुसरे ठिकाण म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मोत
वर्षांपूर्वी मोतीबागेत समोर दिसणारी, ती शेडही आम्हाला भारलेली जागा वाटायची. कारण, तेथेच आम्ही राष्ट्रीय पदाधिकार्यांची, श्रद्धेय मोरोपंत, बाबाराव भिडे, डॉ. वि. रा. करंदीकर यांची बौद्धिके ऐकली आहेत. प्रत्येक बौद्धिकात नवीन काही तरी मिळे. बाबांचे बौद्धिक दर शुक्रवारी असे. त्यांचे प्रत्येक स्वयंसेवकावर बारीक लक्ष असे. काही प्रश्नोत्तरेही होत. त्याकाळी मोतीबागेत विनायक महाराज, श्रीकृष्ण भिडे, दामुअण्णा, पहिल्याच खोलीत बसणारे आबा अभ्यंकर यांच्या भेटी होत.
मुंबईस्थित इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता ‘हमास’च्या दहशतवाद्यांकडून गोळा करण्यात आलेल्या दृक्श्राव्य पुराव्यांचे एक विशेष प्रदर्शन पत्रकारांसाठी आयोजित केले होते. इस्रायलचे महावाणिज्य दूत कोबी शोशानी यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांना या प्रदर्शनासाठी विशेषत्वाने आमंत्रित केले. ‘हमास’च्या या नरसंहाराची विषण्णता वाचकांपर्यंतही पोहोचावी म्हणून नेने यांनी या प्रदर्शनानिमित्त शब्दबद्ध केलेले त्यांचे अनुभव.
७ ऑक्टोबर रोजी सुरु झालेले इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध अजुनही सुरुच आहे. दोन्ही गटांकडून कुणीही माघार घेताना दिसत नाही. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या आणि नग्न धिंड काढलेल्या शानी लौक या जर्मनी महिलेचा मृतदेह सापडला आहे.
शनिवारी सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे अहमदनगरमधील श्री क्षेत्र शनिशींगणापुरमध्ये भाविकांची गर्दी जमली आहे. देशभरातून जवळपास ७ लाख भाविक शनिशिंगणापूरमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर या गावात शनि देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
सिंधी समाजाबद्दल (सौ सिंधी कुत्ते) असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाज आक्रमक झाला आहे. या अनुषंगाने सिंधी समाजाच्या वतीने सोमवारी कोपरी ठाणे पूर्व मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला.तसेच,सिंधी समाजासह कोपरीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेउन निवेदन दिले.या निवेदनात आव्हाडांची ब्रेन मॅपिंग तसेच नार्को टेस्ट करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
देशभरामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू माता भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना हे वास्तव राजकीय मतांसाठी नाकारले जाणे हीदेखील एक प्रकारची क्रूरता असल्याचे परखड मत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. पुण्यातील स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने रविवार, दि. 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अॅड. ईशानी जोशी, संस्थेच्या विश्वस्त स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. सर्वां
शिंगणापुरात दरवर्षी शनि जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. श्री शिंगणापूरची ख्याती एवढी आहे की, येथे दररोज १३ हजारांहून अधिक लोक दर्शनासाठी येतात आणि शनी अमावास, शनि जयंतीला होणाऱ्या जत्रेला सुमारे १०लाख लोकं येतात.या दिवशी शनिदेवाचा जन्मदिवस साजरा केला जातो. वैशाख वद्य चतुर्दशी- शनि जयंती सामान्यतः अमावस्येला येते. या दिवशी शिंगणापूर येथील शनिदेवाची मूर्ती निळ्या रंगाची दिसते. ५ दिवस यज्ञ आणि ७ दिवस भजन-प्रवचन-कीर्तनाचा सप्ताह कडक उन्हात साजरा केला जातो.
इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एकस्प्रेसमध्ये प्रवास केला. त्यावेळी ते म्हणाले की, भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या सुधारण पाहून 'वंदे भारत' एकस्प्रेसने प्रवास करण्यासाठी मी उत्सुक आहे. तसेच स्वदेशी पद्धतीने 'सेमी हायस्पीड' ट्रेन विकसित कऱणे हे भारतासाठी अभिमानास्पद आहे, असे कोबी शोशानी म्हणाले.
“ ‘विवेक व्यासपीठ’ व ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) प्रकाशित ’महाराष्ट्राचे कृषिनायक’ हा सर्व कृषी घटकांचा समावेश असलेला व त्यांच्या यशोगाथांचा समावेश असलेला ग्रंथ आहे. त्यामुळे हा ग्रंथ सर्व शेतकर्यांसाठी दिशादर्शक ठरेल. अशाच प्रकारे या संस्थेने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणलेल्या व ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या ग्रामपंचायतींवर ग्रंथ प्रकाशित करावा,” असे आवाहन ग्रामविकासाचे प्रवर्तक तथा ‘पद्मश्री’ पोपटराव पवार यांनी केले.
भारत-इस्रायल राजनयिक संबंधांची ३० वर्षं साजरी करण्यासाठी मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने एक विशेष जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.
मालाडमधील मालवणी येथे हिंदू दलित कुटुंबीयांना घर सोडून जाण्यासाठी काही जिहादी आणि कट्टरपंथीयांकडून धमकावले जात असल्याचे समोर आलेले असतानाच, हिंदूधर्मीयांना आरती करण्यास कट्टरपंथीयांकडून मज्जाव केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.
फाल्गुन महिन्यातील आजची पौर्णिमा ही ‘हुताशनी पौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते. अर्थात होळी पौर्णिमा. दुसरा दिवस वद्य प्रतिपदा हा धूलिवंदन किंवा धुळवड आणि पंचमीला रंगोत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच दिवसांचा हा शिमग्याचा सण. त्यानिमित्ताने...
‘रोशनी’च्या चटक्यांनी अब्दुल्ला – मुफ्ती आता बेजार झाले असून त्यांच्या राजकीय अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारतात महाराष्ट्राला सांस्कृतिक सार्वभौमतेसह समृद्ध कला परंपरा लाभलेली आहे. कला हा शब्द उच्चारला तर लगेच मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालय समूहाचं नावं ओघाने येतंच. १८५० ते १८५७ या काळात तत्कालीन ‘कंपनी सरकार’कडे ‘टेक्सटाईल अॅण्ड वेव्हिंग’चे उद्योजक दानशूर सर जमशेठजी जिजिभाई टाटा यांनी पुढाकार घेऊन जे. जे. स्कूलची स्थापना केली.
मंत्र्यांचा ईशनिंदा केल्याचा आरोप
गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. तो आता लोकप्रिय सांस्कृतिक आणि जगभर पसरलेल्या गणेशभक्तांमुळे ग्लोबल उत्सव झाला आहे.पण हा मंगल उत्सव साजरा करताना आपण काही नवीन गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. या सणाला असलेली पर्यावरणाची, श्रद्धेची, सहकुटुंब उपासनेची किनारही सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. हा सण सगळ्यांचा असल्याने इतर धर्माचे लोकही कसे भाग घेतील, हे मंडळांनी पाहायला हवे.
कलाकार मग तो दृश्यकलेचा असो की 'सादरीकरण' अर्थात 'परफॉर्मिंग' प्रकारात काम करणारा असो, त्याला अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण आणि वैशिष्ट्ये याबद्दल पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय कलाकृती सादर किंवा निर्माण करणे कठीण असते. यासाठी पुरेशा संदर्भांची आवश्यकता असते. अशा काही संदर्भांच्या स्रोतांपैकीच एक स्रोत म्हणजे ग्रंथसंपदा, ग्रंथालये होत.
पुण्यातील शनिवार पेठेमध्ये एका इमारतीत गुरुवारी लागली आग
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखांना अटक करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली. दरम्यान पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक २०१८ विधानसभेत मंजूर झाले आहे.
राज्य शासनाने हे मंदिर आपल्या नियंत्रणाखाली घेऊन यासाठी नवा कायदा करण्याचा निर्णय घेतला
पुणे पोलिसांनी विविध ठिकाणांहून चार छुप्या नक्षलसमर्थकांना अटक केली. भीमा-कोरेगाव प्रकरणाला कारणीभूत ठरल्याचा आरोप