Inspection

27 गावांतील असुविधांचा आयुक्तांपुढे वाचला पाढा , सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली आयुक्तांची भेट

राज्य सरकारने 27 गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केली आहेत. पण कडोंमपा गेल्या कित्येक वर्षापासून 27 गावांना किमान पायाभूत सुविधा पुरविण्यास ही असमर्थ ठरली आहे. 27 गावांचा लढा उच्च न्यायालयात सुरू आहे. त्यांचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. पण तूर्तास हा विषय न्यायप्रविष्ट असताना महापालिकेने या गावांच्या सोयी सुविधांकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. 27 गावातील समस्यांची गा:हाणो ऐकण्यासाठी अथवा प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी एक दिवस समितीला दयावा अशी मागणी 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121