India

"भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाच लढाऊ विमानं पाडली गेली..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा!

(Donald Trump On India-Pakistan Conflict) भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष निवळून जवळपास दोन महिने झाले असले तरी त्याबाबतच्या चर्चा मात्र अद्याप सुरूच आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार या संघर्षावर भाष्य करताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत नवा दावा केला आहे. शुक्रवारी १८ जुलेला रात्री व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसोबत डिनरच्यावेळी ट्रम्प यांनी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान चार ते पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली होती

Read More

टाटा समूहाचा कौतुकास्पद निर्णय! एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी 'विशेष ट्रस्ट'ची स्थापना, ५०० कोटींची देणगी

(Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्क

Read More

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात पायलटच्या चुकीमुळे? अमेरिकी वृत्तपत्राचे दावे एएआयबीने फेटाळले!

(AAIB slammed The Wall Street Journal Report) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयासमोर सादर केला. या अहवालामध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झालेला संवाद आणि इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अहवालावर अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राने वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कटऑफ मोडवर हलवल्याचा दावा केला होता. या दाव्याला एएआयबीने टीकात्मक प्रत्युत्तर देताना 'हा अहवाल अपू

Read More

"स्थानिक कायद्यांचे पालन करा"; अमेरिकेत भारतीयांच्या अटकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून परदेशात प्रवास करणाऱ्यांना कडक सूचना

(MEA) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी १७ जुलैला अलिकडच्या काळात अमेरिकेत अटक झालेल्या भारतीय नागरिकांच्या प्रकरणांवर भाष्य केले. यावेळी परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना कडक सूचना देत स्थानिक कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची आणि परदेशात भारताच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. परदेशात भारतीयांना येणाऱ्या कायदेशीर अडचणींच्या वाढत्या घटनांमुळे, परदेशात बेकायदेशीर वर्तनाचे परिणाम अधोरेखित होत असताना ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Read More

‘आयएनएस निस्तार’ भारतीय नौदलात दाखल - खोल समुद्रातील बचाव मोहिमांसाठी देशातच बांधलेली पहिली नौका

भारतात आरेखन करून बांधलेली पहिली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) आयएनएस निस्तार शुक्रवारी भारतीय नौदलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली.

Read More

१६ वर्षे विभक्त राहिलेल्या दाम्पत्याचा सर्वोच्च न्यायालयात घटस्फोट मंजूर!

एका विभक्त दाम्पत्याला विवाहाच्या ‘अपूरणीय विघटन’ (Irretrievable breakdown of marriage) तत्व म्हणजे पती-पत्नीमधील संबंध इतके ताणले जातात की, ते पुन्हा एकत्र येणे शक्य नसते. या तत्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नुकताच घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, “हा वैवाहिक संबध कायम ठेवण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. यामुळे पक्षांमध्ये केवळ वैर आणि मानसिक त्रास सुरू होईल, जे कायद्याच्या दृष्टीने वैवाहिक सुसंवादाच्या नीतिमत्तेच्या विरुद्ध

Read More

अपघातापूर्वी विमानाचे टीसीएम बदलण्याचा फ्युएल कंट्रोल स्विचमधील बिघाडाशी संबंध नाही : अहवाल

(Air India Plane Crash AAIB Report) गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल एएआयबीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला १२ जुलै रोजी सादर केला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेपूर्वी, एअर इंडियाने विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच आणि थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोन वेळा बदलले होते, असे अहवालात म्हटले आहे.

Read More

एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121