‘कोविड’ महामारीच्या काळात भारताने ‘कोविड’ प्रतिबंधक लसनिर्मिती करून जागतिक आरोग्य क्षेत्रात मोठा मानदंड प्रस्थापित केला. आता देशांतर्गतच डेंग्यू प्रतिबंधक लसनिर्मिती सुरू असून २०२६ पर्यंत ती लस बाजारात आणण्याचा हैदराबाद स्थित ‘आयआयएल’ या लस उत्पादन कंपनीचा मानस आहे. तेव्हा डेंग्यूवरील लस निर्मितीची ही वाटचाल भारतीयांचे जीवनमान आमूलाग्र बदलणार आहे. त्याचे हे आकलन...
Read More
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज घोषणा करण्यात आली आहे. यंदाचे साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार आहे.