Governor

पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच

Read More

आधी धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या... पहलगाममध्ये पाकपुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांचा हल्ला, पर्यटकांचा बळी

धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...

Read More

मनोज सिन्हा यांनी घेतली देवी कुटुंबीयांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री स्व. मदनदासजी देवी यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. त्यावेळी अनेक मान्यवर आणि नेते मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र त्यांनी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या मदनदासजींच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील त्यांच्यास

Read More

मणिपूर हिंसाचार प्रकरणी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकारने राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य जणांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केली होती. त्यानुसार, राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा स

Read More

‘सेवा विवेक’च्या महिला सक्षमीकरण कार्याची राज्यपालांकडून दखल

मुंबई : सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यात आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ‘सेवा विवेक’चा उपक्रम तसेच महिलांच्या बांबू हस्तकलेच्या कार्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी कौतुक केले आहे. ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे, ‘सेवा विवेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (बांबू विभाग) लुकेश बंड, सामजिक कार्यकर्ता सेवा विवेक राजकुमारी गुप्ता, बांबू सेवक सुमन चौबे आणि बांबू सेवक खुशबू कोटक यांनी राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘सेवा विवेक’च्या क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121