जगातील पहिल्या वीजेवर चालणाऱ्या विमानाने प्रवाशांसह यशस्वीपणे उड्डाण करुन इतिहास घडवला आहे. जून महिन्यात जगातील पहिल्या वीजेवर चालणाऱ्या विमानाने प्रवाशांसह यशस्वीरित्या उड्डाण केले. Alia CX300 हे त्या विमानाचे नाव असून हे विमान एकदा चार्ज केल्यानंतर २५० किलोमीटर प्रवास करू शकते.
Read More
( minister pratap sarnaik on Fuel ban for polluting vehicles ) तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
( Fuel duty hike ) केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. तथापि, यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले. हा खर्च पेट्रोलियम कंपन्यांकडून केला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान सरकारने इंधनदरात मोठी कपात करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पेट्रोलच्या किमतीत ८.४७ रुपयांनी तर हाय स्पीड डिझेलच्या(एचएसडी) किमतीत ६.७ रुपयांनी कपात करण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ सादर झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी इंधनांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून खनिजांवरील एक्साईज ड्युटी कमी केली असून त्याचाच परिणाम म्हणून इंधन दरासह खनिजांच्या किंमतीदेखीत कमी झाल्या आहेत.
भारत सरकारच्या अणुउर्जा विभाग, आण्विक इंधन कॉम्पलेक्स अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विभागांतर्गत आयटीआय उमेदवारांना अॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात 'आण्विक इंधन कॉम्प्लेक्स'कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
‘न भूतो, न भविष्यती’ असेच नुकत्याच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दिमाखदार ‘जी २०’ शिखर परिषदेचे वर्णन करावे लागेल. केवळ भारताचेच नाही, तर अख्ख्या जगाचे लक्ष या शिखर परिषदेकडे होते. ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताने सर्वार्थाने सार्थकी लावले. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या नीती-संस्कारांतर्गत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा संदेश भारताने दिला आणि त्यादृष्टीने ‘जी २०’ची यशस्वी वाटचालही करुन दाखवली. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धासारख्या वैश्विक प्रश्नावर नवी दिल्ली घोषणापत्रातही सर्व देशांनी सहमती दर्शविली. त्याचबरो
आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाला अनुकूल, अशा जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा ‘जी २०’ शिखर परिषदेत करण्यात आली. भारतासह ब्राझील आणि अमेरिका याचे सहयोगी देश आहेत. जैवइंधनासाठीचे आदर्श ठरवून देण्याची सुवर्णसंधीच भारताला यानिमित्ताने मिळाली आहे.
'जी२०' परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीत भारताकडून आणखी एक महत्त्वाचा उपक्रम जाहीर केला. यावेळी त्यांनी 'ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स' स्थापन करण्याची घोषणा केली.
ब्लुमबर्गचा बातमीनुसार मोदी सरकारने पेट्रोल संदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोल किंमतची झळ कमी करण्यासाठी सामान्यांना दिलासा देण्यासाठी उच्चस्तरीय मिटिंग घेण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. कुठल्याही विभागाच्या बजेटला धक्का न लागता महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोल, स्वयंपाक तेल यावरील टॅक्स सरकार कमी करण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे इन्फ्लेशन लिमिट कमी केल्यानंतर आता पेट्रोल डिझेल,गॅस किंमतीवर नियंत्रणासाठी सरकारने कंबर कसली आहे. परंतु सरकारकडून या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही
अमेरिकेतील जो बायडेन यांचे सरकार ’नॉर्ड स्ट्रीम’ इंधन वायूवाहिनी उद्ध्वस्त करण्यात अमेरिकेचा काहीही हात नाही, हे घसा कोरडे करून सांगत असले, तरी फक्त आणि फक्त अमेरिकेकडे हे घडवून आणण्याबद्दलचे तंत्रज्ञान आणि त्यासाठीच्या सुविधा असल्याने अमेरिकेकडेच संशयाची सुई वळते, हे निश्चित.
कडकडून तापलेल्या तव्यावर पाणी ओतले की जशी होणारी आग कमी व्हायला लागते, तशीच गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या महागाईने पोळून निघालेल्या सामान्य जनतेच्या दुःखावर दिलासादायक फुंकर घालणारी बातमी आली आहे
रम्य ही स्वर्गाहून लंका, म्हणवली जाणार्या श्रीलंकेची अवस्था अशीही होऊ शकते याबद्दल एव्हाना खंत वाटू लागली आहे. गेल्या १२ आठवड्यांपासून सरकारविरोधात निदर्शने अद्याप सुरू आहेत. महागाई, बेरोजगारी, इंधनटंचाई या सगळ्यात हा संपूर्ण देश होरपळून निघालेला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन इंधनच्या किमतीत १६.% ने वाढ केल्यामुळे, दिल्लीमध्ये जेट इंधनाच्या किमती प्रति किलोलिटर १.४१ लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
“महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर, तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा, राज्यात पेट्रोल-डिझेलची महागाई कोणामुळे आहे,” असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना या विषयावर आंदोलन करून खोटारड्यांना उघडे पाडण्याचे आवाहन केले.
“भारतात मागील काही महिन्यांपासून इंधन आणि कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मुळात इंधन दरवाढ हा विषय केवळ भारत किंवा कुठल्याही एका देशाशी संबंधित नसून त्याचे गणित हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही अवलंबून असते.
ई-वाहनांच्या ‘ई-कळा’
कझाकिस्तानमध्ये इंधनदरवाढी विरोधातील विरोधकांच्या आंदोलनाला हिसंक वळण लागले. यानंतर देशात अराजकता पसरली आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले की, दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही.
काँग्रेसतर्फे इंधनदरवाढ विरोधात देशभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन केले जात आहे. पेट्रोल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार, असो अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारनेच पेट्रोलच्या किमतीवर एप्रिल महिन्यात अधिभाराची रक्कम वाढवली होती याचा काँग्रेस नेत्यांना विसर पडला कि काय, अशी सध्याची अवस्था आहे.
प्लास्टिक कचर्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने इंधननिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या कचर्यावर प्रक्रिया करून त्यामधून इंधननिर्मिती केली जाईल.
करापोटी येणारा प्रत्येक पैसा, भ्रष्टाचार न करता विकासाच्या कामी लावायचा आणि मिळणार्या प्रत्येक सेवेचा मोफत लाभ न घेता, त्यासाठी किमान काही शुल्क भरण्यासाठी नागरिकांना तयार करायचे, अशा दुहेरी उद्देशाने मोदी सरकार वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.
देशातील पहिल्यावहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाची सोमवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली.