Fraud

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करून

Read More

सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक

गेल्या काही वर्षांत वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. म्हणूनच नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तत्काळ तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन क्रमांक, हेल्पलाईन संकेतस्थळ अशी व्यवस्थादेखील सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकार, रिझर्व्ह बँकेसह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींद्वारेही या गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविण्याची मोहीम राबवली जात आहे. तरीही फसवणूक होणार्‍यांचे प्रमाण आणि अशा गुन्ह्यांमधील रक्कम यांचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हाच यावरील प्रभावी

Read More

टोरेस कंपनीचा गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा! काय आहे संपूर्ण प्रकरण?

(Torres Company Fraud) करोडो रुपये घेऊन मुंबईतील टोरेस कंपनीचा मालक फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे सगळे पैसे घेऊन पसार झाल्याचे समजते आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घालत पोबारा केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला १० टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी देण्यात आली होती. कंपनीने अश्या स्वरुपाची अनेक आमिष

Read More

एक्सक्लुझिव लेख - फिनटेक वित्तीय कर्ज म्हणजे मृत्यूचा सापळा?

गेल्या ५ वर्षात फिनटेक (फायनान्सशिकल टेक्नॉलॉजी)चे विस्तारीकरण आधुनिक वित्तीय पुरवठा,वित्त क्षेत्रातील देवाणघेवाणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगासाठी सुरू झाले.वास्तविक त्याचा उद्देश हा पारंपरिक पद्धतीचा वित्तीय संस्थाचा कारभाराला पर्याय होता.पटकन वेरिफिकेशन,लोककल्याणकारी उपयुक्तता,नवीन तंत्रज्ञान,आणि वेळेची बचत यामुळे बँकेचा लाईनीत उभ्या असलेल्या ग्राहकांना नवीन पर्याय मिळाला.नोटबंदी नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेचे भारतात महत्व वाढले.किंबहुना संपूर्ण विश्वात मोनेटरी मूल्य देवाणघेवाणीची इनव्हेंटरी म्हणून डिजिटल

Read More

समाजमाध्यमात ‘फॉलोअर्स’च्या अमिषाचा बळी!

समाजमाध्यमात ‘फॉलोअर्स’च्या अमिषाचा बळी!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121