( Mumbai as a Growth Hub ) मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. त्याअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार-बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० अब्ज डॉलर्सवरून सन २०२३ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स, तर सन २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आह
Read More
अपना बाईक टॅक्सी असोसिएशनच्या माध्यमातून दि. १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र परिवहन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबई आरटीओमध्ये सबंधित अधिकाऱ्यांकडे बाईक टॅक्सी संदर्भात मागण्याचे निवदेन देण्यात आले. या निवेदनात बाईक टॅक्सी सेवेला परवानगी मिळावी. तसेच सोपी परमिट प्रक्रिया राबवून एकाच ठिकाणी सर्व क्लीअरन्स मिळवून २ हजार रुपयांपर्यंत फी ठेवावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी नवी मुंबई आरटीओ येथे मोठ्या प्रमाणात बाईक टॅक्सी चालक आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ने झारखंडमधील खुंटी, रांची येथे बँकेच्या ९००व्या शाखेची घोषणा केली. हा मैलाचा दगड एका व्यापक विस्ताराचा एक भाग आहे. यामध्ये गुरुवारी बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेल्या ७ नवीन शाखांचा समावेश आहे. बँकेच्या आता झारखंडमध्ये ८१ बँकिंग शाखा आणि देशभरात एकूण ९०३ शाखा आहेत.
एअर इंडियाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा सुधारणा झाली आहे. कर्मचारी परतल्याने आता सेवा पूर्ववत झाली आहे.एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी सामूहिक 'सिक लिव्ह' (आजारी सुट्टी) घेतल्याने एअर इंडियाच्या व्यवस्थापनात गैरसोय होऊन अनेक विमाने रद्द झाली होती. ज्यामुळे प्रवाशांना गैरसोय होऊन १७० विमान रद्द करण्याच्या नाईलाजाने निर्णय एअर इंडियाला घ्यावा लागला होता.
मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार, केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
मेडटेक लाईक या भारतातील जुन्या व विश्वासू हेल्थकेअर कंपनीने नुकताच पोलीसांच्या शारीरिक मानसिक ताणतणावाच्या जनजागृतीसाठी शहरातील २१ पोलीस स्थानकात कार्यशाळा घेतली. याव्यतिरिक्त ताणतणाव, दबाव यावर मात करण्यासाठी कार्यशाळा घेतानाच 'स्ट्रेस मॅनेजमेंंट ' वर परिसंवाद घेतला. याप्रसंगी मुंबईतील २१ स्थानकात बीपी मॉनिटरिंग मशीन बसवण्यात आले आहे. याचा नियमित आढावा घेण्यासाठी या कार्यशाळेचा उद्देश राहणार आहे.
यूनिक्लो या जपानी जागतिक कपड्यांच्या रिटेलरने आज मुंबईत गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉलमध्ये दुसरे स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली. नवीन स्टोअर २० ऑक्टोबर रोजी उघडणार आहे, हे कंपनीच्या भारतातील धोरणात्मक विस्तारातील नवीनतमचे प्रतिनिधित्व असेल. हे यूनिक्लो च्या पहिल्या मुंबई स्टोअरच्या मागील घोषणेनंतर दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर सज्ज आहे, जे फिनिक्स मार्केटसिटी, कुर्ला येथे ६ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी दि. २७ जुलैच्या मध्यरात्री घोषणा केली की राज्य सरकार शांतता भंग करण्याचा कट रचणाऱ्या देशविरोधी आणि दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी विशेष प्रशिक्षण, बुद्धिमत्ता, शस्त्रास्त्र आणि संसाधनांसह कमांडो फोर्स तयार करणार आहे. मंगळवारी दि. २६ जुलै रोजी रात्री दक्षिण कन्नड येथे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यात निर्माण झालेल्या अशांततेनंतर मुख्यमंत्री बोम्मई एका तातडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मनसैनिकांकडून याची जय्यद तयारीही करण्यात आली. मात्र हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपतर्फे संचालन समिती सदस्यांची घोषणा
प्राजक्ता गायकवाड आता एका नव्या कोऱ्या चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास ही गुणी अभिनेत्री सज्ज झाली आहे. लवकरच ती याबाबतीत आपल्या चाहत्यांशी संवाद साधेल.
राकेश रोशन लवकर आपल्या येत्या चित्रपटाची, 'क्रिश ४' ची घोषणा करणार आहेत.
चूलबुल पांडे इस बॅक असे म्हणत सलमान खानने 'दबंग ३' विषयीची मोठी घोषणा आज केली. काय आहे ती घोषणा हे जाणून घेण्यासाठी सगळेच जण उत्सुकता असतील.
जोपर्यंत ते थांबत नाहीत तोपर्यंत 'ती' देखील थांबणार नाही अशा आशयाचा 'मर्दानी २' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली.
प्रत्येक घराला इंटरनेटशी जोडण्यासाठी केंद्र सरकारतर्फे संकल्प केला जाणार असून सीम कार्ड घेण्याइतके ब्रॉडबॅण्ड सेवा घेणे सोपे होणार आहे.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी घोषणा केली की, लष्करी सेवेमधे वर्गीकृत करण्यात येईल आणि लष्कराच्या एकूण संख्ये पैकी 20 टक्के महिलांचा समावेश असेल.
"हम जिसके पिछे लग जाते हैं, लाईफ बना देते हैं!"