‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा कार्य आणि भविष्यातील भारत’ या विषयावर स्नेहवन प्रकल्पाचे प्रमुख अशोक देशमाने यांनी आपले विचार प्रकट केले.‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा
Read More