राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी नवीन नियमावली तयार केली जाणार आहे. भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा हक्क आणि पारदर्शकतेचा अधिनियमा नुसार, संमती निवाड्याद्वारे जमीन घेताना शेतकऱ्यांना कमी किंमतीत जमीन विकता येईल का, अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली.
Read More
राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे.
( Inauguration development works in Poladpur taluka by MLA Pravin Darekar ) पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामांचे उदघाटन आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी रस्ता, कामथे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॅाक्रिट रस्त्याच्या कामासह कुलस्वीग बेवर्ज प्रा. लि. सावित्री पॅकेज अँड ड्रिंकीग वॅाटर प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. दरेकर यांनी पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका दूर करण्याचा प्रयत्न करू, अस
एकेकाळी दहशतवादाने ग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये, नवनवीन विकासकामे होताना दिसत आहेत. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेले, काश्मीरचे रेल्वेचे ( Kashmir Railway ) स्वप्न देखील आता सत्यात उतरले आहे. यामुळे नक्कीच विकसित भारताच्या यात्रेमध्ये काश्मीर महत्वाची भुमिका बजावेल. महाराजा प्रताप सिंह यांच्या काश्मीरच्या रेल्वेच्या स्वप्नाची पूर्ताता होताना काश्मीर रेल्वेच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
महाराष्ट्राने महायुती सरकारला दिलेल्या बहुमतामुळे आता राज्यातील विकासकाम ( Development Work ) आणि प्रकल्पांची वाट अधिक सुकर झालीये. ही विधानसभा निवडणूक राजकीय दृष्टिकोनातून जशी महत्वाच्या होती तशीच अनेक विकास प्रकल्पांच्या भविष्यासाठीही महत्वाची होती. राज्यात कोणकोणत्या प्रकल्पांचा मार्ग मतदारांनी मोकळा केलाय याचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊया.
नाशिक : मागील दोन विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपकडून चांदवड-देवळा मतदारसंघातून सहज विजय मिळवणारे डॉ. राहुल आहेर ( Rahul Aher ) यांची यंदाची वाट त्यांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी काहीशी बिकट केली आहे. परंतु, शांत आणि संयमी डॉ. आहेर तिसर्यांदादेखील विजय मिळवतील, अशी अपेक्षा स्थानिकांना असल्याचे दिसून येत आहे. मागील दहा वर्षांत संपूर्ण मतदारसंघात डॉ. आहेर यांच्या प्रयत्नांतून विकासकामे जलद गतीने झाली. चांदवड आणि देवळा या दोन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ निर्माण झाला आहे. मतदारसंघातील शेवटच्या वाडी-वस्तीपर्यंत
विरोधकांवर बोलण्यापेक्षा आपल्या विकासकामांवर बोलणारे, जनतेच्या आशीर्वादाचे पाठबळ असणारे घाटकोपर पश्चिमचे महायुतीचे उमेदवार राम कदम ( Ram Kadam )यांच्याशी साधलेला संवाद.
सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवार, दि. २४ एप्रिल रोजी पुष्पक नोडमधील सेक्टर-२७, २८, २९ व ३०, उलवे किनारी मार्ग प्रकल्प, विमानतळ जोडणी करणारे पूल क्र. ४, ५ व ९ तसेच सायन्स पार्क आणि खारघर हिल प्लेट्यू या प्रकल्प स्थळांना भेट देऊन आढावा घेतला.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमीपूजन प्रसंगी दिली.
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी 'मूल्य साखळी विकास कार्यशाळा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे अनेक भूखंड मुंबईत वापराविना पडून आहेत.
राज्य सरकारकडून मंजूर निधीतून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रांत १५ कोटींची विकासकामे सुरू करण्यात येणार आहे. या विकासकामांमध्ये सर्व पक्षीय नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना आणि मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने खेळलेली ही खेळी आता यशस्वी ठरणार का हे येत्या निवडणूकीतूनच समजणार आहे.
आज सादर होणार्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत अनेक तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि आकस्मिक निधीत मोठी तरतूद ठेवणारा अर्थसंकल्प नक्कीच असेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. हाच विषय जाणून घेऊया.
तालुक्यात विविध विकास कामासाठी मुलभूत सुविधा अंतर्गत 1.58 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नानी ग्रामिण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे अंतर्गत बोदवड तालुक्यातील रस्ते, सौर पथदिवे बसविण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्याकडील शासननिर्णयानुसार विकास कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
काश्मीरमधील किशनगंगाचा जलविद्युत प्रकल्प व इतर अनेकविध विकासकामांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदनवनात विकासाचे वारे वाहतील, यासाठी कुठलीही कसर सोडलेली नाही.
राज्यातील इतर विकसित शहरांप्रमाणे अकोल्याचा देखील विकास साधण्यासाठी मागील तीन वर्षांत मोठया प्रमाणात निधी प्राप्त करुन घेण्यात यश आलेले आहे.