आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा, या वादाला दोन वर्षं उलटल्यानंतर वासुदेवराव केळकर यांनी लिहिलेल्या पत्रात उल्लेख आढळतो, आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा, असा प्रस्ताव आगरकरांनी मांडला तेव्हापासून गेल्या तीन वर्षांतील आपल्या कडवट भांडणांना सुरुवात झाली, असे म्हणता येईल. त्यामुळे दोन-तीन गोष्टी एकाच वेळी जाणवल्या पहिली गोष्ट म्हणजे त्याग या तत्त्वासंबंधी सभासदांमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काही सभासदांमधील व्यक्तिगत संबंध अतिशय कडवट बनले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे भांडणा
Read More