प्रेमाच्या कोशिंबिरीत रोजच्या नात्यांचे चविष्ट तुकडे असतात, पण काही चवी जिभेवर रुळायला थोडा वेळ लागतो, अगदी गुलकंदासारखं! गुलाबाच्या पाकळ्या जशा साखरेत मुरतात, काळाच्या कुशीत विश्रांती घेतात आणि मग कुठे त्या चवीला गंध लाभतो. ’गुलकंद’ हा चित्रपटसुद्धा तसाच एक अनुभव देऊन जातो. ही केवळ प्रेमकथा नाही, ही आहे भावना, नात्यांचे अस्पष्ट कंगोरे आणि त्या नाजूक नात्यांत मिसळलेला दाट गोडवा. कधी अल्लड हास्य, कधी सुस्कारा, तर कधी हलकासा सल, अशा मानवी भावनांचे मिश्रण एकत्रित करत ही कथा आपल्याला प्रेमाच्या गूढतेकडे, त्याच्
Read More
sant story संत हे नाव उच्चारलं की डोळ्यांपुढे उभी राहते, ती पंढरीची वारी, आळंदीच्या घाटांवर वाहणारी भावनांची लाट, पैठणच्या गोदातीरी उमटलेली भक्तीची आर्त हाक आणि देहूच्या वाळवंटात उमललेली ज्ञानेश्वरीची फुले. संतांच्या चरणांनी पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी म्हणजे भक्तिरसाने न्हालेली एक अखंड तपश्चर्येची वाटचाल. विठ्ठलाच्या नामस्मरणात हरवलेल्या या संतांचं जीवन सुख-समृद्धीचं नव्हतं. त्यांना रोज कष्टाचा डोंगर आणि समाजाच्या अवहेलनेचा काटेरी मार्ग पार करावा लागायचा. पण तरीही, कडक उन्हात सावली बनावं, तसं विठूनामाचा
Jallianwala Bagh हत्याकांडाच्या विरोधात British सरकारशी दोन हात करणाऱ्या C. Sankaran Nair यांची खरी Story!
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
Dr. Ishwar Nandapure हे समरसतेसाठी काम करणारे अत्यंत संवेदनशील आणि साहित्यिक विचारवंत. महाराष्ट्रातील साहित्य चळवळीचा वारसा समरसताशील बनवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या ‘माय अनटोल्ड स्टोरी’ (स्वकथन) ग्रंथाचे प्रकाशन दि. 15 मार्च रोजी नागपूर येथे संपन्न झाले. या सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांनी ‘माय अनटोल्ड स्टेारी’ या पुस्तकाबद्दल भाष्य केले. यानिमित्ताने या पुस्तकाचा परिचय करून देणारा हा लेख...
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं’ असं कवी मंगेश पाडगावकर सांगून गेले आहेतच. पण, तरीही प्रेमाची प्रत्येकाची परिभाषा, त्यामागील भावना या भिन्नच. असं हे प्रेम म्हणजे थोडक्यात, एखाद्या व्यक्तीबद्दल आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आदर, प्रेमळपणाची तीव्र भावना. या भावनेला ना वयाचं बंधन असतं ना वेळेचं. मुळात म्हणजे कोणत्याही बंधनांच्या ओझ्याखाली न राहता नि:स्वार्थपणे प्रकट केलेली भावना म्हणजे प्रेम! अशाच प्रेमाच्या आठवणीतून प्रत्येकाच्या चेहर्यावर येणारे हसू, डोळ्यात तरळलेले पाणी या दोन रस
ह्म, विष्णु आणि महेश या तीन देवांचा अंश असणाऱ्या श्रीगुरुदेवदत्त यांची आज जयंती. ( Datta Jayanti ) दत्त कथांविषयी आनी त्यांच्या अवतारांविषयी आपण आजवर बरचं ऐकलेलं आहे. आपल्या देशात दत्तांची अनेक मंदिरे आहेत आणि त्यांच्या अवतारांशी निगडीत अनेक स्थानं आहेत. पण त्यापैकी २४ स्थानं अशी आहेत ज्यांची परिक्रमा केली जाते. या परिक्रमेला दत्त परिक्रमा म्हटलं जातं.
पणजी : “कथाबाह्य चित्रपटांच्या ( Screenplay ) श्रेणीसाठी देशभरातून 250 पेक्षा अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या असून त्यामध्ये ईशान्य भारतातील सहभागींची संख्या लक्षणीय होती,” असे निरीक्षण ‘इंडियन पॅनोरमा विभागा’च्या कथाबाह्य चित्रपट श्रेणीच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष सुब्बिया नल्लामुथू यांनी नोंदवले. गोव्यात 55व्या ‘इफ्फी’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केरळ येथे मलप्पुरम जिल्ह्यात अली हुसैन नावाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Sexul Assault Minor Girl) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिला वेफर्स देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कारा केला. पोलिसांनी अली हुसैनला अटक करण्यात आली असून हुसैनची चौकशी करण्यात आली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा 'दि एआय धर्मा स्टोरी' २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच ही तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात पुष्कर जोगबरोबर स्मिता गोंदकर आणि दीप्ती लेले दिसत आहेत. पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहे
Kerala Story कट्टरपंथींनी हिंदू मुलीला घरातून उचलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला इस्लाम धर्मांतरण करण्यास भाग पाडल्याची घटना उत्तर प्रदेशातील बागपात येथे घडली आहे. रिझवान, रेशू आणि वसीम या तिघांनी बालात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी पीडितेला धर्मांतरण करण्यास जबरदस्ती केली असल्याची माहिती या घटनेद्वारे अधोरेखित झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. तर रिझवानला १ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
Conversion हिंदू महिला आणि मुलींना फुस लावून लव्ह जिहादला बळी पाडण्याचे काम कट्टरपंथी करत आहेत. अशीच घटना उत्तर प्रदेशातील मेऱठ येथे घडली आहे. हिंदू मुलीच्या आईला कट्टरपंथी युवतीने धर्मपरिवर्तन करण्यासाठ दबाव आणला गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणात कट्टरपंथी तरूणी आरोपीचे आरजू सलमानी असे नाव आहे. आरोपी आरजू सलमानी ही सरकारी नोकरी करणाऱ्या हिंदू मुलीला काश्मीर आणि केरळ येथे जाण्यासाठी दबाव टाकत होती. हा प्रकार काही दिवसांत उघडकीस आला.
Love jihaad कट्टरपंथी महिलेची मदत घेत हिंदू मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात घडली आहे. दानिश नावाच्या कट्टरपंथी तरूणाने हिंदू मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. जॅकी पठाणच्या घरात हिंदू मुलीला बंद करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. जॅकी पठाणची पत्नी किरण आणि तिचा भाऊ निक्की पठाण यांचीही नावे आहेत. किरणने पोलिसांना याप्रकरणात नवीन माहिती दिली आहे. जॅकीसोबत विवाह करून हिंदू मुलगी कट्टरपंथी झाली. त्यानंतर किरणने त्या मुलीचे मतपरिवर्तन केले असल्याचे सांगितले
केरळमधील एका चर्चप्रणित शैक्षणिक संस्थेत अचानक काही बुरखाधारी विद्यार्थिनींनी नमाज पठणासाठी स्वतंत्र प्रार्थनाखोलीची मागणी केली. मुख्याध्यापकांनी ही मागणी फेटाळताच या मुलींनी गोंधळ घातला. त्यामुळे पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांच्या आडून धार्मिक कट्टरतावादाच्या प्रसाराचे षड्यंत्रच चव्हाट्यावर आले आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. ही संपूर्ण घटना लव्ह जिहादवर आधारित 'द केरळ स्टोरी' चित्रपटासारखी आहे. यामध्ये एका मुलीने तिच्या हिंदू मैत्रिणीला तिच्या धर्मातील मुलाशी मैत्री करायला लावली. यानंतर मुलाने मुलीला धमकावून पैसे उकळण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला.
पुष्कर जोग दिग्दर्शित 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून दिसत आहे.
सरत्या मार्च महिन्यात केंद्र सरकरने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू करणारी अधिसूचना जारी केली. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या मुस्लीमबहुल राष्ट्रांतून भारतात दाखल होणार्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी या समाजांच्या निर्वासितांचा येथील नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. विरोधकांनी या निर्णयावर टीकेची झोड उठविली आहे. ‘सीएए’ लागू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांचा निकाल यथावकाश लागेलच. मात्र,
कर्नाटकातील हुबळी येथील काँग्रेस नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिच्या हत्येबाबत तिचे वडिलांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. टाईम्स नाऊशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'द केरळ स्टोरी'च्या शैलीत त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. निरंजन हिरेमठ यांनी टाईम्स नाऊला सांगितले – “माझ्याकडे एक गुप्त अहवाल आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की माझ्या मुलीची केरळ स्टोरी शैलीमध्ये हत्या करण्यात आली आहे. हिंदू मुलींना अडकवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.
दक्षिण भारतातील केरळ राज्यात डाव्या पक्षांचे अर्थात कम्युनिस्टांचे स्पष्ट वर्चस्व आहे. त्याबरोबरच काँग्रेस पक्षदेखील येथे मजबूत आहे. कारण, गत लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने राज्यातील एकूण २० पैकी सर्वाधिक १५ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे केरळमध्ये भाजपला विजयासाठी दीर्घकाळपासून मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्याचप्रमाणे राज्यात ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ या पक्षाचाही मोठा प्रभाव आहे.
ख्रिश्चनधर्मीय मुला-मुलींनी लव्ह जिहादच्या धोक्याविषयी सावध व्हावे, यासाठी केरळमधील एका चर्चने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. देशातील इस्लामी कट्टरपंथियांकडून लव्ह जिहाद आणि त्याद्वारे दहशतवादी कृत्यांसाठी वापर, हे सत्य द केरल स्टोरी या चित्रपटात मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचे या चित्रपटासाठी देशभरात कौतुकही झाले होते. त्याचवेळी मुस्लिम कट्टकपंथी आणि त्यांच्या समर्थकांकडून चित्रपटास विरोधही झाला होता.
दूरदर्शनवर दि. ५ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजता ‘द केरळ स्टोरी’ प्रसारित करण्यात येणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दूरदर्शनवर प्रसारित होणार अशी घोषणा होताचं डावे आणि काँग्रेसजनांनी एका आवाजात विरोध सुरू केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही चित्रपटच्या प्रसारणला विरोध केला आहे. त्यांनी दूरदर्शनच्या निर्णयाचा निषेध केला आहे. काँग्रेस नेते व्हीडी साठेसन यांनीही याप्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षकही प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक मनाला चटका लावणारी वास्तववादी सत्य घटना लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. राजस्थानमधील एक सामान्य टेलर कन्हैयालाल यांची क्रुरपणे केलेली हत्या दिग्दर्शक अमीत जानी चित्रपस्वरुपात घेऊन येणार आहेत. नुकताच ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ (A Tailor Murder Story) या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘बस्तर ः द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट दि. १५ मार्च रोजी प्रदर्शित झाला. नक्षली हिंसा, नक्षलवाद्यांची देशद्रोही, समाजविघातक कृत्ये, नक्षली समर्थक आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे, या षड्यंत्राचा पर्दाफाश करणारा हा चित्रपट. त्यानिमित्ताने या चित्रपटातील वास्तव अधोरेखित करणारा हा लेख...
नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्यावर थेट भाष्य करणारा आणि छत्तीसगडमधल्या बस्तरमधील माओवादाचे भयाण सत्य मांडणारा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) हा चित्रपट आज १५ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर पुण्यात झाला, तो पाहिल्यानंतर अभिनेते अजय पुरकर यांनी व्हिडिओ शेअर करत भारतातील प्रत्येक नागरिकांना ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “आपल्याच देशाला आतुन लागलेली जी किड आहे त्यांच्या सणसणीत कानाखाली मारणारा हा
छत्तीसगढमधील नक्षलवाद, माओवाद यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आणि तेथील भयाण वास्तव प्रेक्षकांसमोर मांडणारा वास्तववादी चित्रपट ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने द केरला स्टोरी नंतर पुन्हा एकदा विपुल शाह, सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा एकत्रित येत आपल्याच देशातील एक क्रुर सत्य प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) या चित्रपटात अदा शर्मा हिने आयजी ऑफिसर नीरजा माधवन (Bastar The Naxal Story) हि
छत्तीसगढमधील काही गावे मिळून बस्तर हा भाग तयार होतो. तिथे आजही नक्षलवादी आपल्याच देशाच्या जवानांची हत्या करतात. हे क्रुर वास्तव जगासमोर आणण्याचे शिवधनुष्य पुन्हा (Bastar : The Naxal Story) एकदा दिग्दर्शक सुदिप्तो सेन, निर्माते विपुल शाह आणि अभिनेत्री अदा शर्मा यांनी उचलले आहे. ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) या वास्तववादी चित्रपटातील वंदे विरम हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. यावेळी बस्तरमधील (Bastar : The Naxal Story) शहीद झालेल्या कुटुंबीयांनी या संगीत प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला विशेष हज
‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटाने प्रेक्षकांची मने तर जिंकली होतीच पण बॉक्स ऑफिसवर देखील भरघोस कमाई केली होती. ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत संवेदनशील विषय़ावर भाष्य करणाऱ्या या (The Kerala Story) चित्रपटाने नवा इतिहास रचला होता. या चित्रपटाबद्दल विशेष आठवण निर्माते विपुल शाह यांनी सांगितली आहे. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती या सत्य घटनेवर चित्रपटाचे कथानक आधारित होते. आता पुन्हा एकदा विपुल शाह आणि सुदिप्तो सेन ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The
'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar The Naxal Story) या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. नक्षलवादाचा काळा चेहरा प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या या चित्रपटाची टीझरमुळे अधिक उत्सुकता वाढली होती. नुकताच 'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar The Naxal Story) या चित्रपटाचा ह्रदय पिळवटून टाकणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचारासोबतच शहरी नक्षलवाद देखील अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे कथानक बस्तरसारख्या अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करणाऱ्या सुरक्षा दला
देशातील नगन्य समजल्या जाणाऱ्या अडणींना रुपेरी पडद्यावर मांडत प्रेक्षकांना मनोरंजनातून समाजाचा खरा आरसा दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांतून आजवर केले आहे. 'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी', 'द वॅक्सिन वॉर' असे चित्रपट प्रेक्षकांना देणारे विवेक अग्निहोत्री पौराणिक चित्रपटांकडे वळले आहेत. विवेक अग्निहोत्री 'महाभारता’वर आधारित चित्रपट करणार असून तीन भागांमध्ये प्रेक्षकांना हा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांतुन समाजातील दाहक वास्तव जगासमोर मांडणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच त्यांना ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर लागलीच त्यांनी त्यांच्या ‘महाभारता’वर आधारित आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
अलिगडमध्ये 'द केरला स्टोरी' या हिंदी चित्रपटासारखीच एक घटना घडली आहे. येथील एका हिंदू महिलेला तिच्या मुस्लीम मैत्रिणीने घरातून बाहेर नेले आणि नंतर तिच्यासह बेपत्ता झाली. विशेष म्हणजे ही महिला एकटी नसून तिच्यासोबत तिची सहा महिन्यांची मुलगीदेखील होती.
काही ब्रँड जगात उत्क्रांती करून जगाला हेवा वाटावा असा मार्ग सुचवत असतात.ब्रँडिग विश्व बारकाईने अभ्यासले तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे ' इंटिग्रेटेड अप्रोच). एका ठिकाणी प्रेक्षकांना ' लार्जर दॅन लाईफ' अनुभव व दुसरीकडे उपयुक्तता.या दोन्ही गोष्टींचा विचार करून उत्पादक आपले उत्पादन बनवतो.ब्रँड इमेज ही एक दिवसाची माया नाही.ग्राहकांच्या मनात स्थान,व चिन्ह घोळत राहणे हे कुठल्याही ब्रँडच्या यशाचे द्योतक आहे.
“देशात ‘द काश्मिर फाईल्स’ सारखे चित्रपट प्रसिद्ध होत आहेत, हे त्रासदायक आहे”, असे स्पष्ट मत अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी नुकतेच एखा मुलाखतीत मांडले. 'मॅन वुमन मॅन वुमन' या लघुपटाचे दिग्दर्शन नसरुद्दीन शाह यांनी केले असून तब्बल १७ वर्षांनी शाह दिग्दर्शन क्षेत्रात परतले आहेत. दरम्यान या मुलाखतीत त्यांनी ‘गदर २’ आणि ‘द केरला स्टोरी’ हे चित्रपट कसे चालू शकले? असा प्रश्न देखील उपस्थित केला.
मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमांवर सत्य घटनांवर आधारित चित्रपट आणि वेबसीरिजची रांग लागलेली पाहायला मिळते. अशात अलीकडच्या काळात ‘ओटीटी’वर अनेक वेबसीरिज या वास्तविक मांडणीतून आकारास येत असून, प्रेक्षकांच्याही त्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते. यात ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ या सीरिजचं नाव अगदी अग्रस्थानी घ्यावे लागेल. १९९२ साली शेअर बाजार घोटाळा प्रकरणातील आरोपी हर्षद मेहतावर ही वेबसीरिज आधारित आहे. आता याच वेबसीरिजच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी देशातील अजून एक मोठा घोटाळा वेबसीरिजच्या माध्यमातू
‘स्कॅम-१९९२’ या वेब मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा देशाला हादरवून टाकणाऱ्या २००३ सालच्या घोटाळ्यावर आधारित वेब मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेअर मार्केटच्या जगतात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताची गोष्ट 'स्कॅम १९९२' या वेब सीरिजमध्ये हंसल मेहता यांनी दाखवली होती. यानंतर २००३ साली झालेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे अवघा देश हादरुन गेला होता. याच घोटाळ्यावर आधारित 'स्कॅम २००३- द तेलगी स्टोरी' ही वेब मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्
‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री अदा शर्मा हीची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिला तिला फूड ऍलर्जी झाली आहे. अदा शर्माच्या जवळच्या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्या व्यक्तीने सांगितले की, अभिनेत्रीला आगामी ‘कमांडो’ शोच्या प्रमोशनपूर्वी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी तातडीने रुग्णालयात न्यावे लागले. सध्या अदा तिच्या आगामी ‘कमांडो’ या वेब मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी जम्मू काश्मीरमध्ये 'फक्त' ८९ काश्मीरी पंडितांचीच हत्या झाली. 'द केरला स्टोरी' चित्रपटात तीनच मुली पीडित होत्या. अशी वादग्रस्त विधानं केली. यामुळे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी आझमींचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या आठवड्यात ‘वंदे मातरम’वरून मोठा गदारोळ झाला होता. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही असं वक्तव्य केल्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले होते.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनची 'लव्हस्टोरी' सध्या चर्चेत आहे. आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, एक वर्षापूर्वी बांगलादेशातील जुली नावाची मुस्लिम महिला आपल्या ११ वर्षाच्या मुलीसह भारतात आली होती. हिंदू झाल्यानंतर मुरादाबादच्या अजयशी तिने लग्न केले. त्यानंतर ती अजयला बांगलादेशला घेऊन गेली. आता ती रक्ताने माखलेले अजयचे फोटो त्याच्या आईला पाठवते. अजय त्याच्या आईला कॉल करतो आणि तिला सांगतो की, जुली त्याला मारहाण करते. तो तिथे अडकला आहे. यानंतर दि. १५ जुलै
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने उठलेले वादळ आपण नुकतेच पाहिले. चित्रपटावर ‘काल्पनिक’ असा शिक्का मारणे सोपे आहे. पण, इस्लामीकरणाच्या सुसंघटित प्रयत्नांना बळी पडलेल्या व्यक्तीचे अनुभव कसे नाकारता येतील? इस्लामी कट्टरतेचे जळजळीत वास्तव स्वत: अनुभवलेल्या ओ. श्रुती यांनी आपल्या धर्मांतराची आणि परतीची कहाणी ‘स्टोरी ऑफ अ रिव्हर्जन’ या पुस्तकातून मांडली आहे, तर ‘रिबॉर्न’ या पुस्तकातून ख्रिश्चॅनिटीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या संती कृष्णा नावाच्या केरळच्याच एका स्त्रीची विदारक कहाणी त्यांच्याच शब्दांत...
पुणे : भोळ्याभाबड्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सोंग घेणार्यांपासून वेळीच सावध राहावे, भोवतालच्या गोष्टींबाबत जागरूक राहून, कुटुंबव्यवस्था मजूबत करावी, असा सूर भारतीय संस्कृतीमधील संयुक्त कुटुंबपद्धती अर्थात अमृत परिवाराच्यावतीने आयोजित चर्चासत्रात रविवार, दि. २५जून रोजी उमटला.
२०२३ चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द केरला स्टोरी' ला ओटीटीसाठी खरेदीदार मिळत नाही. मात्र याउलट यावर्षी प्रदर्शित झालेले 'भिड' आणि 'अफवाह' सारखे प्रोपगंडा चित्रपट सुपर फ्लॉप होऊनही लगेचच ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. पण अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या 'द केरला स्टोरी'ने जगभरात ३०० कोटींचजी कमाई करून ही ओटीटीवर खरेदीदार मिळत नाही. दरम्यान पश्चिम बंगाल सरकारने तर या चित्रपटावर बंदी घातली होती.
'द केरला स्टोरी' च्या यशानंतर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'बस्तर' नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे - "देशाला हादरवून सोडणारे छुपे सत्य - बस्तर."
ठाणे : महाविकास आघाडीचे गठन झाले तेव्हाच पॉवर हंग्री जिहाद दिसुन आला.असा गौप्यस्फोट करून भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष, आमदार ऍड.आशिष शेलार यांनी या सत्ताभुकेल्या (पॉवरहंग्री) जिहादींना धडा शिकवण्यासाठी सजग राहा. असे आवाहन जनतेला केले. वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने धर्मांतराचे वास्तव आणि समान नागरी कायदा या विषयावर सोमवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केरळच्या ओ. श्रुती यांनी लिहिलेल्या रिव्हर्जन या इंग्लिश प
तुम्हीच सांगा काकाहो, मामाहो काय करायचं? मला तर कसं पण आमदार व्हायचं हाय. आतून काही वाटत नाय, पण वरून वरून दाखवावं लागतं की मी सुधारली! म्हणजे, मला कधीच वाटत नाही की मी काही वाईट करते, का काही चुकीचं करते. मी मीच आहे! माझ्यासारखं कुणी नाही!! काय म्हणता, माझ्यासारखा सरडा आहे? तो पण पटपटा रंग बदलतो. बदलू द्या हो काकाहो, मामाहो, पण सरड्याशी माझी तुलना होऊच शकत नाही. तो जीव वाचवण्यासाठी रंग बदलतो.
सत्य घटनांवर आधारित 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या यशानंतर , 'अजमेर ९२ ' हा चित्रपट १४ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जमियत उलेमा-ए-हिंदने 'अजमेर ९२ ' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदच्या म्हणण्यानुसार दर्गा अजमेर शरीफची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यामुळेच या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी.
मुंबई : 'द केरला स्टोरी' हा चित्रपट आता फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाचे तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. यावर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत केरला स्टोरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरा भारतीय सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच आठवडे झाले असले तरी प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता आता चित्रपट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अदा शर्माने सांगितले की, प्रेक्षक हा चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकतात.
पतीसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय विवाहितेने मैत्रिणीचं मुस्कान शेखचं घर गाठलं. आश्रय घेण्यासाठी आलेल्या विवाहितेला मुस्कान ने आपल्या आई सोबत हातमिळवणी करत शाहरुख नावाच्या व्यक्तीसोबत पिडीतेचं लग्न लावण्याचं षडयंत्र रचलं. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेचा पतीशी वाद झाला यामुळे रागाच्या भरात ती घर सोडून गेली. तिने जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मुस्कान शेख नावाच्या मैत्रिणीचे घर गाठलं. या ठिकाणी तिने मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म
दि. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने आतापर्यंत २२५ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. पण, या चित्रपटाचे ‘ट्रेलर’ प्रदर्शित झाल्यापासून सुरू झालेली वादांची मालिका अजूनही थांबलेली नाही. ‘द केरला स्टोरी’ला नावे ठेवणार्यांच्या गटात आता निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचाही समावेश झाला आहे. कमल हसननंतर कश्यप यांनीही आता ‘द केरला स्टोरी’वर तोंडसुख घेतले.
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार वर्षांपूर्वी अवघ्या १६ वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून तिच्याशी निकाह करण्यात आला. तिला आधी शिर्डी, दिल्ली आणि उत्तर प्रदेश असे फिरविण्यात आले. मुलीला वाममार्गाला लावण्यात आल्याचेही समोर आले आहे. तिला नमाज, बुरखा धर्मांतरणासाठी सिगारेटचे चटके देण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी मात्र सुरुवातीपासून उदासिन भूमिका घेतली.
हिंदूंच्याच देशात हिंदूंच्याच लेकीबाळींवर होत असलेल्या अत्याचारांबाबत भाष्य करणार्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला अद्याप विरोध सुरूच आहे. दिल्लीमध्ये जसे ‘जेएनयु’ हा डाव्यांचा गड मानला जातो, तसाच पुण्यामध्येही ‘नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट’ अर्थात ‘एफटीआयआय’मध्येदेखील डाव्यांचा तळ आहे. सहिष्णूतेच्या गप्पा हाणणार्या डाव्यांना ‘एफटीआयआय’मधील ‘द केरला स्टोरी’चे स्क्रिनिंग चांगलेच झोंबले.