राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. मंगळवार, दि. २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २०४७ पर्यंत १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३ लाख ३० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत
Read More
‘प्रवास करेल तो सायकलनेच’ हे ध्येय उराशी बाळगणार्या, ममता परदेशी यांनी गड-किल्ल्यांसह हिमालयातील शिखरांची भ्रमंती केली आहे. सर्वत्र सायकलने प्रवास करणार्या, ममता यांच्या प्रवासाविषयी...
कल्याण डोंबिवली महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, शाडूच्या मातीची मूर्ती घ्यावी असे नागरिकांना आवाहान करीत आहे. गणेश विसजर्न स्थळावर दरवर्षीप्रमाणे यंदा ही कृत्रिम तलाव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पीओपीच्या मूर्ती आणि शाडूच्या मातीच्या मूर्तीसाठी असे दोन तलाव असतील. शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसजर्न झाल्यानंतर तलावात जमा झालेल्या शाडूची मातीचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. ही शाडूची माती कुंभारांना देण्यात येणार आहे. शाडूच्या मातीचा पुर्नवापर ही संकल्पना महापालिका प
इयत्ता पाचवीत असताना मृत्यूवर मात करणार्या आणि शासकीय यंत्रणेत उच्चपदावर कार्यरत असूनही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या हेमंत तुकाराम अपसुंदे यांच्याविषयी...
अभ्यास आणि खेळ या दोन्हींमध्ये उत्तुंग यश संपादन करणार्या, प्रशासकीय सेवेत कार्यरत असूनही नुकताच ‘ट्रायथलॉन’ म्हणून ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकाविलेल्या तुषार चव्हाण यांच्याविषयी...
हॉटेल व्यवसाय, धावणे आणि सायकलिंग असा तिहेरी संगम साधत त्यांनी नैराश्यावर मात करण्यासह आजारांपासून सुटका मिळवली. जाणून घेऊया नाशिकच्या दिगंबर लांडे यांच्याविषयी...
योग, स्केटिंग, जिम्नॅस्टिक, सायकलिंग, योग यासह बहुविध क्रीडाप्रकारांत प्रावीण्य मिळवणारा अमर पाटील आज यशस्वी मल्लखांब प्रशिक्षक म्हणून खेळाडू घडवत आहे. त्याचा हा प्रवास...
भारतीय सागरी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादननवी दिल्ली: “देशांतर्गत जलमार्ग म्हणजे मालवाहतुकीचे स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल मार्ग आहेत. देशात २०३० पर्यंत २३ जलमार्ग कार्यान्वित करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणार गुंतवणूकही करण्यात येत आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. २ मार्च रोजी केले.भारतीय सागरी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. यावेळी डेन्मार्कचे परिवहनमंत्री बेनी एंगलेब्रेक्ट, गुजरात आणि आंध्र प्रदेशचे मुख
वैशालीसारखी महिला उद्योजिका, तर ई-कचरा व्यवस्थापन आणि शुद्धीकरण या क्षेत्रातील भारतातील पहिली महिला उद्योजिका म्हणून आपले पाय रोवून उभी आहे. त्यांच्यासारख्या आधुनिक हिरकणीच महाराजांच्या स्वराज्याचा हा आर्थिक बुरुज बळकट करणार आहेत.
काठमांडू येथे झालेल्या १३व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ‘सायकलिंग माऊंटन बाईक क्रॉसकन्ट्री मासस्टार्ट’ या प्रकारात प्रतिनिधित्व करत ‘कांस्यपदका’ची मानकरी ठरलेल्या प्रणिता सोमणविषयी...
७५ देशांची सायकलस्वारी करण्यासाठी निघालेल्या क्षितिजने 'वसुधैव कुटुम्बकम्' हा संकल्प सोडत एक पराक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या प्रवासाबद्दल...
वयाच्या २० व्या वर्षी २९ हजार किलोमीटरचा सायकलने प्रवास करून आशियातील पहिली खेळाडू होण्याचा मान मिळवणाऱ्या ध्येयवेड्या वेदांगी कुलकर्णीची कहाणी...
वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने सायकलींनेही व्यायाम कसा होईल हा दुहेरी संदेश देत अमोल रघुनाथ देशमुख (वय-42, हल्ली मु. बारामती) यांनी बारामती - मनुदेवी असा 470 किमी प्रवास केला.