गेटवे ऑफ इंडियाजवळील २२९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला काही अटींसह मुंबई उच्च न्यायालयाने परावानगी दिली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मंगळवार, दि.१५ जुलै रोजी ही मंजूरी दिली. ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने ही याचिका दाखल केली होती. जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाचा आराखडा, जागेची निवड, मंजूरी प्रक्रीया, आणि हरकती न मागवल्याचा मुद्दा या याचिकेत उपस्थित केला होता
Read More
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
ठाणे : पर्यावरण संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील (युपी) चार तरुण जगाला संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर निघाले आहेत. युपीतील एका लहान गावातील हे चारही तरूण शेतकरी ( UP Farmer ) असुन मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी 'विश्व पदयात्रा' काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केले आहे. २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे तरूण ठाणे जिल्हयात जनजागरण करणार आहेत.
पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरात सध्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक तसेच सरकारी पातळीवर काम सुरू दिसते. यासाठी अनेक स्तरांवर कार्यरत संस्था असल्या तरी त्यांचे हे कार्य लोकसंख्या आणि समस्येच्या अनुषंगाने विचार केल्यास कसे तुटपुंजे पडते, याचा प्रत्यय सध्या काही घटनांतून येताना दिसतो. ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ अर्थात हरितगृह वायूंमुळे वातावरणीय बदलावर होणारा परिणाम सर्वश्रुत आहेच. याच हरितगृह वायूंचे वाढलेले उत्सर्जन आणि त्याने गाठलेली दशकभरातील सर्वोच्च पातळी हे वृत्त अलीकडेच झळकले. सध्या
विज्ञान शाखेची विद्यार्थिनी, उत्तम शिक्षिका ते आंतरराष्ट्रीय संस्थेत पर्यावरणासाठी कुशल नेतृत्व करणार्या, पर्यावरण संवर्धनाचे कृतिशील धडे देणार्या नीता गांगुली यांचा हा प्रवास...
पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर एकमत होत नसतानाच, भारतात मात्र उत्तर प्रदेश आणि तेलंगण या दोन राज्यांनी संपूर्ण जगाला मागे टाकत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कचर्याची कमीत कमी निर्मिती आणि पुनर्वापर यासाठी एकत्रितपणे परस्पर सामंजस्याने उपक्रम राबविण्याचे या दोन राज्यांनी निश्चित केले आहे. त्यासाठी ‘कोका-कोला’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने पुढाकार घेत ‘रिप्लानेट्स’ या आशयाचे चर्चासत्र नुकतेच आयोजित केले होते.
पर्यावरण संरक्षणाची कल्पना ही प्राचीन काळापासून भारतीय सांस्कृतिक तसेच आचार-विचारांमध्ये रुजलेली आढळते. पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी सध्याच्या कायदेशीर तरतुदी समजून घेण्यासाठी, पर्यावरण संरक्षणाच्या संबंधी भारतीय इतिहासात डोकावणे महत्त्वाचे आहे. तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताच्या पर्यावरणसंबंधी कायद्यांची उत्क्रांती याविषयावर प्रकाश टाकणारा हा लेख...
जगातील सर्वात मोठी आणि प्राचीन वनसंपदा असलेला देश म्हणजे कांगो. मात्र, तिथल्या सरकार आणि देशाने केलेल्या एका विधानावर आता पाश्चिमात्य देश आणि देशांतर्गत पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.