भारतातील इतिहासावरून कायमच एक संघर्ष अनुभवयाला येतो. इतिहासाची साधने काही वेगळेच सांगतात आणि संशोधक काही वेगळेच निष्कर्ष काढतात. त्यामुळे देशाचा खरा इतिहास अजही समोर आला नसल्याची भावना अनेक देशबांधवांच्या मनात आहे. अर्थात, यामागे कारण साम्यवाद्यांचा संशोधन संस्थांवर असलेला पगडा हे एक आहेच...
Read More
साम्यवाद हा वरवर दिसायला छान वाटला, तरी त्याच्या मायावी चेहर्यामागे एक क्रूर चेहरा लपलेला आहे. त्याचीच जाणीव जगाला झाल्याने, जगभरामध्ये साम्यवादाचा पराभव झाला. त्याने, साम्यवाद संपला नाही, उलटपक्षी नवीन अत्यंत सौम्य पण, तितकेच घातक रूप घेऊन पुन्हा आला आहे. साम्यवादाच्या क्रूर चेहर्याबाबतचे सत्य उलगडणारा हा लेख...
चिनी ड्रॅगन हा एकाधिकारशाहीसाठी प्रसिद्धच! विस्तारवादी धोरणातून कुरापती करणार्या, चीनमध्ये आता ‘स्त्री विरुद्ध साम्यवाद’ हा संघर्ष उफाळून आला आहे. चीनच्या घटत्या जन्मदरामुळे सरकारने ‘एक अपत्य’ धोरण बदलत, किमान दोन अपत्य धोरण अवलंबिले खरे.
दहशतवादाला विरोध दर्शविणार्या सर्वच देशांनी ‘हमास’च्या दहशतवादी कृत्याचा धिक्कार करत, इस्रायलच्या गाझामधील हल्ल्याचे समर्थन केले. केरळमध्ये कोझीकोड बिचवर दि. २३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ विशाल रॅलीचे आयोजन केले आहे. त्यात किमान ५० हजार लोक जमतील, असा अंदाज काँग्रेसने व्यक्त केला. केरळातील सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) समस्त डावे पक्ष, ’इंडियन मुस्लीम लीग’ आणि काँग्रेस पक्ष पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अशा या विशाल रॅलीचे आयोजन करत आहेत. केरळ हे ’इस्लामिक स्टेट’चा आदर
मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सुधन्वा देशपांडेला पवई ‘आयआयटी’च्या एका अभ्यासक्रमात मार्गदर्शक म्हणून प्रा. शर्मिष्ठा साहने बोलवले. त्यात त्याने पॅलेस्टाईन आणि ‘हमास’च्या हिंसेचे समर्थन केले. सुधन्वाच्या कट्टर डाव्या हिंसक विचारांचे मार्गदर्शन ऐकून ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळणार होती? सुधन्वाला आमंत्रित करणार्या प्रा. शर्मिष्ठा साहची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी समस्त सज्जन देशप्रेमी समाजाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा मागोवा घेणारा हा लेख...
‘नॅशनल पॉलिसी स्टडीज इन द लाईट ऑफ एकात्म मानव दर्शन’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथे दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले होते. समाजजीवनाच्या प्रमुख क्षेत्रातील समाजहितैषी मान्यवरांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून हा ग्रंथ सिद्ध झाला. धारणक्षम विकास, समावेशक-समुचित विकास या विषयात रुची असणार्या सर्व विचारी कार्यकर्त्यांच्या छष्ठीने, या ग्रंथाच्या रुपाने एक मौल्यवान दस्तावेज उपलब्ध झाला आहे. याला आता दहा वर्षे होतील. दीनदयाळजींची एकात्म मानव दर्शनावरील मूळ व्याख्यान
स्वातंत्र्याचा दुरुपयोग केवळ नेते आणि पोलीसच करतात असे नव्हे, तर सत्याला जगापुढे मांडणारे काही पत्रकारही यामध्ये तितकेच आघाडीवर. वाचकांचा छापील शब्दांवर विश्वास असतो, पण या छापील अक्षरांवरील विश्वास डळमळीत करण्याचे पातक आपल्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी सत्याचा बळी देणारे असे डाव्या विचारसरणीचे पत्रकार करीत असतात. ‘न्यूजक्लिक’शी संबंधित पत्रकारांवर झालेल्या कारवाईनंतर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झालेली दिसते.
‘चॅट जीपीटी’ने जितक्या वेगाने जगात धुमाकूळ घातला, तितक्याच वेगाने अनेक देशांकडून या तंत्रज्ञानाला वेसण घालण्याचा प्रयत्नही झालेला दिसतो. ‘चॅट जीपीटी’वरील बंदीची सुरुवात इटलीतून झाली. आता डेटाचोरीसाठी भारताकडून बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सचा देश असलेला चीनही या यादीत सामील झाला आहे. त्यानिमित्ताने...
‘मिरॅकल ऑन विस्तुला’ म्हणजे ‘कॅथलिक’ धर्मश्रद्धेने अधर्मीय ‘कम्युनिझम’चा केलेला पराभव होय. ‘कम्युनिझम’ विरोधी ‘कॅथोलिझम’ हा या लढाईचा एक भाग आहे. धर्मश्रद्धा अतिशय प्रबळ असतात. प्रेषित मोहम्मदांच्या अनेक लढायांमध्ये अल्लाने त्यांना मदत केली, असे इस्लामी इतिहासकार सांगतात. बदरची लढाई त्याचे एक उदाहरण आहे. असा दैवी चमत्कार पाश्चात्य देशातही घडल्याचे सांगण्यात येते. फ्रान्सची ‘जोन ऑफ आर्क’ अशाच चमत्काराचे उदाहरण आहे.
आज इटलीचा स्वातंत्र्य दिन. फासीवादाविरूद्ध शोषणाविरूद्ध ‘बेला सियाओ’ गीत गाणारे इटलीवासी आजही आजही ‘बेला सियाओ’ गात आहेत. पण, आता ते या गीताने कडवा विरोध करत आहेत ते कोरोनाला.
कवी तिरुवल्लुवर यांच्याबद्दल केवळ तामिळनाडूमधील जनतेलाच अभिमान नाही, तर सर्व भारतीयांनाही तेवढाच अभिमान आहे. पण, काही अपप्रवृत्ती यासंदर्भात अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये राजकीय मंडळी पुढे आहेत, हे सांगायलाच नको!
चीनचा गेल्या ७० वर्षांतील प्रवास वादळी आणि संघर्षमय आहे. क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात चुकीची धोरणं आणि दडपशाहीमुळे कोट्यवधी लोकांना मृत्युमुखी पाडणाऱ्या तसेच मरणयातना देणाऱ्या या व्यवस्थेने गेल्या ४० वर्षांत सरासरी १० टक्क्यांहून अधिक आर्थिक विकासाचा दर राखत नेत्रदीपक प्रगतीही केली आहे. लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य नसूनही राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळावर मर्यादा आणून सलग तीन वेळा खांदेपालटही घडवून आणला आहे.
'साध्य' प्राप्त करताना, साधनशुचिता का महत्त्वाची असते; तर त्याची उत्तरे चीनची परिस्थिती पाहताना लक्षात येतात. चिनी व्यवस्था ज्या पद्धतीने अस्तित्वात आली, राबविली गेली, त्याचेच फलित आज चीनमध्ये अनुभवायला मिळते आहे.
पक्षी... निसर्गाने निर्माण केलेली सुंदर, आकर्षक आणि चित्तवेधक कलाकृती... जगात पक्ष्यांच्या हजारो जाती आढळतात
पोलीस पथक अथवा राखीव दलाचे प्रतिनिधी जर कायद्याचे पालन करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी कारवाई करत असतील तर माओवादी, नक्षलवादी, कम्युनिस्टांना आणि त्यांच्या शहरी भागातील समर्थकांना मानवाधिकार रक्षणाचा टाहो फोडण्याचा अधिकार नाही.
लेनिनचा पुतळा पाडल्याने ‘अच्छे दिन’ येतील का? असा सवाल माध्यमातून उपस्थित केला जात आहे. इतरांना प्रश्न विचारणार्यांनी दोन प्रश्नांची उत्तरे द्यावी. गेल्या वर्षभरात संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या नृशंस हत्या झाल्या त्यावेळी तुम्ही पुतळा होऊन का बसला होता? आणि आज लेनिनची हुकूमशाही राजवट असती तर तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार तरी मिळाला असता का?
१ लाख रुपयांची राशी धनादेशद्वारे त्यांनी समर्पित केली आहे.