Central Government

मुंबईतील शासकीय कार्यालयांच्या वेळा बदलणार - वेगवेगळ्या वेळा ठेवण्याच्या व्यवहार्यता तपासणीसाठी समिती मध्य रेल्वेने केली होती विनंती

मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील सकाळी व सायंकाळी होणारी प्रवाशांची गर्दी कमी व्हावी या दृष्टीने कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची विनंती मध्य रेल्वे, मंबई विभाग यांनी मुंबईतील केंद्र सरकार, राज्य शासन व खाजगी संस्था यांच्या कार्यालयांना केली आहे. त्यानुसार आता मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य शासनाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची व्यवहार्यता तपासून राज्य शासनास शिफारस करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.

Read More

मदरसे महाविद्यालय होतील की मदरसेच राहतील?

मदरसे महाविद्यालय होतील की मदरसेच राहतील?

Read More

मोठी बातमी! देशात 'या' तारखेपासून होणार जनगणनेला सुरुवात, पहिल्यांदाच जातनिहाय नोंदी होणार

(Caste census) भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात केली जाणार आहे. तर, देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जनगणना केली जाईल. जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातनिहाय नोंद होणार आहे. यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातनिहाय नोंदीसाठी कॉलम समाविष्ट करण्यात आला आहे.

Read More

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यास केंद्र शासन सकारात्मक

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी निर्णय घेणे, वीजवितरण क्षेत्रातील कामात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्मार्ट मीटर बसवणे तसेच, केंद्र शासनाच्या नियंत्रणातील अन्य विषयांवर प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध उपाययोजना करण्यात येतील, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. उदयसारखी योजना केंद्र सरकारने पुन्हा आणावी तसेच, वित्तपुरवठा व्याजदर कमी असावेत, लेव्ही रद्द करावी, महावितरण ही ऊर्जा क्षेत्रातील देशातील मोठी कंपनी असून,

Read More

CGHS कार्डधारकांसाठी आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने CGHS कार्डधारकांसाठी नवीन नियमावली बनवली आहे. या नियमवाली अंतर्गत सीजीएचएस कार्ड धारकांना कुठलेही खासगी रूगणालयं उपचार नाकारू शकत नाही. त्याच बरोबर कार्ड धारकांना कुठल्याही प्रकारे दर्जाचे बेड देता येणार नाही. तसेच सरकारने दिलेल्या कार्ड वरील किंमतीपेक्षा जास्त रूपये या रूगणालयांना आकारता येणार नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने CGHS लाभार्थ्यांच्या वारंवार येत असलेल्या तक्रारींवर उपाय म्हणून ही नियमावली तयार केली आहे. या मागचा प्रमुख उद्देश लाभ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121