सर्वसाधारणपणे कोप येण्यासारखे म्हणजेच आपल्या मनाविरुद्ध बाह्य परिस्थिती निर्माण झाली, तर राग आवरता येत नाही. बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते, त्यामुळे रागही आपल्या हाती नसतो, असे सकृददर्शनी वाटते. तथापि क्रोध, माणसाचे किती नुकसान करतो हे समजले तर संयमाने क्रोध हाताळता येतो.
Read More