जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी आर्टिकल ३७० या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
Read More
'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी' या चित्रपटांच्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. करोना काळात जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कॉवॅक्सिन लसीबद्दलची सत्य कथा मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. त्यांनी त्यावरुन केलेलं एक धक्कादायक वक्तव्य वादाचा विषय झाला आहे. अग्निहोत्री यांनी कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर केलेले आरोप सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचे कारण झाला आहे.
काही दिवसांपासून राखी सावंतचा मुद्दा चर्चेत आहे. आता या वादात अभिनेत्री तनुश्री दत्ताने उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच राखीच्या नवऱ्यासोबत अर्थात आदिल खानबरोबर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने #MeToo बद्दल बोलत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.
करोनाच्या सावटातून जगाला वाचवण्यासाठी ‘कोवॅक्सीन’ ही भारतीय लस तयार करणारे डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या महिला शास्त्रज्ञांची गोष्ट ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून लवकरच आपल्यासमोर येणार आहे. ‘द काश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ असे सत्य घटनांवर आधारित यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केलेले विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा एक नवा विषय मांडण्याचा विडा उचलला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने पत्रकारांशी संवाद साधत चित्रप
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात करोना महामारीपासून देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस तयार केली. असमान्य परिस्थितीतही डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस कशी तयार केली याची रंजक आणि थरारक कथा द वॅक्सिन वॉर या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा ओक हिने देखील एक महत्वपुर्ण भूमिका साकारली आहे. काही कलाकारांना पुढे-पुढे करण्याची सवय असते असं
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिने कला क्षेत्रात फार मोठा पल्ला गाठला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यापासून मराठी मनोरंजसृष्टीत पुन्हा पल्लवी दिसलीच नाही. पुन्हा मराठी मनोरंजनसृष्टीत येणार का? असा प्रश्न विचारला असता कला दिग्दर्शक नितीन देसाईंसोबत मराठीत काम करणार होते, परंतु आता ते शक्य नाही असे म्हणत नितीन यांच्या आठवणीत पल्लवी जोशी भावूक झाली. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रप
करोनाच्या सावटातून लोकांना वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी पुढाकार घेत स्वत:ची कोवॅक्सिन लस तयार केली. डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या महिला शास्त्रज्ञांच्या चमुने ही करोनावरील लस कशी तयार केली याची सत्य कथा सांगणारा चित्रपट 'द वॅक्सिन वॉर' विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने बातचीत करताना डॉ. भार्गवा यांनी 'गोईंग वायरल' हे पुस्तक कोवॅक्सिन लसीवर लिहिले होते. या पुस्तकाचे मालकी हक्क 'द वॅक्सिन वॉर' चित्रपटासाठी त्यांनी केवळ १ रुप
बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात झाला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी नाना पाटेकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि त्यांना या चित्रपटासाठी कसे कास्ट करण्यात आले याचा रंजक किस्सा विवेक अग्निहोत्री यांनी सांगितला.
‘द वॅक्सिन वॉर’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी चित्रपटात डॉ. बलराम भार्गवा यांची भूमिका नाना पाटकेर यांनी साकारली आहे. मात्र, चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यापुर्वी नाना कधीच डॉ. भार्गवा यांना भेटले नसल्याचा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे विशेष कौतुक नानांनी केले. “संपुर्ण टीमने विषयाचे सखोल संशोधन केले आहे आणि मला डॉ. भार्गवांबद्दल जी माहिती दिली त्यावरुन मी त्यांची व्यक्तिरेखा साकारली असल्याची कबूली देखील नानांनी दिली. त्यामुळे च
चंदेरी दुनियेसाठी महत्वपुर्ण असणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची २४ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. ज्यात मराठी चित्रपट आणि दिग्दर्शकांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. यात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाने राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार पटकावला. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींच्या आनंदाला पारावार उरला नसताना, दुसरीकडे मात्र, चित्रपटाचे मुख्य अभिनेते अनुपम खेर यांना अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर यांनी खंत व्यक्त केली आहे
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटात काश्मीर मधील हिंदुवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ या वेब मालिकेतून ज्या घटना समोर आल्या नाहीत त्या पीडीतांच्याच तोंडून दाखवण्याचा मानस विवेक अग्निहोत्री यांचा आहे. दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी सरन्यायाधीश चंद्रचुड यांना ‘द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ या माहितीपटाच्या आधारे काश्मिरी हिंदुचा नरसंहाराचा खटला उघडण्याची मागणी करण्यात आली आहे.
मणिपूरमधील हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. महिलांची निर्वस्त्र धिंड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत असताना समाज माध्यमावर आता या विषयामुळे एक वेगळाच भडका उडाला आहे. द कश्मीर फाईल्स या चित्रपटातून समाजाचे ह्रदयद्रावक सत्य घटना मांडल्यानंतर एका नेटकऱ्याने दिग्दर्शक विविक अग्निहोत्री यांना मणिपूर घटनेवर ‘द मणिपूर फाइल्स’ चित्रपट काढण्याबाबत एका नेटकऱ्याने बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना थेट आव्हान दिले आहे.
'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अनेकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. आता देखील पुन्हा एकदा विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ' द केरला स्टोरी' चित्रपटाबद्दल अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे. या चित्रपटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ते म्हणाले की, हा चित्रपट त्याच्या विषयामुळे रिलीज झाल्यापासून वादात सापडला असला तरी लोकांचा मोठा पाठिंबा चित्रपटाला मिळत आहे. तसेच हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तो करमुक्त करण्यात आला आहे.
'काश्मीर फाईल्स' मुळे जगभरातील लोकांना 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले. गोव्यातील पणजी येथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित इफ्फी टेबल टॉक्समध्ये ते सहभागी झाले होते.
अलीकडेच, विवेक रंजन अग्निहोत्रीने त्याच्या आगामी चित्रपटाचे संकेत देऊन दर्शकांचे लक्ष वेधून घेतले होते, ज्यानंतर नेटिझन्स त्यांच्या आगामी चित्रपटाच्या नावाचा अंदाज लावू लागले. दर्शकांची उत्सुकता शिगेला असतानाच, आता चित्रपट निर्मात्याने अखेर त्यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक 'द व्हॅक्सिन वॉर' जाहीर केले आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी जागतिक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आपल्या देशाच्या मुळाशी असलेल्या प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवण्यावर विवेकचा विश्वास आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, क
काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराच्या खऱ्या कहाण्या जगासमोर आणण्याचे धाडस दाखवणारे 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना फिल्मफेअर फेस्टिवलला आमंत्रणच नाकारण्याचा खोडसाळपणा, आयोजकांनी केला आहे
‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणण्याच्या मागे लागले आहेत.
द काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा समावेश आता देशातील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांमध्ये होत आहे .
विवेक अग्निहोत्री आपल्या ट्विटमध्ये लिहितायत, चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल बोलणे तर सध्या विसरूनच जा...
नुकतीच ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणार्या आणि वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. मात्र, त्यातूनही काहीतरी खोड काढून आपला सुप्त हेतू साध्य करण्याचा खटाटोप काहींना स्वस्थ बसू देईना. अशा काही अस्वस्थ लोकांनी राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतरही आपल्या अज्ञानाच्या ज्योती तेवत ठेवून अफवांचा प्रकाश सर्वदूर पसरवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
नुकताच ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. देशभरातील विविध भाषेतील अनेक चित्रपट, कलाकर व तंत्रज्ञ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पण द काश्मीर फाईल्स या विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाला या पुरस्कारातून डावलण्यात आल्याची बातमी प्रसारित झाली.
'द काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मिडीयावर सक्रिय असणारे दिग्दर्शक आहेत
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट आपल्या सोशल मिडीयावर शेअर केली आहे
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचा बहुचर्चित चित्रपटांच्या यादीत समावेश झाला असून या चित्रपटाचा सीक्वेलही येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिली.
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि भारतीयांना ‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून काश्मिरी पंडितांच्या व्यथा सांगणारे विवेक अग्निहोत्री हे युके दौर्यावर असताना त्यांना तिथे अतिशय वाईट अनुभव आला.
न्यू यॉर्क टाईम्सने ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाविरुद्ध, चुकीचा उल्लेख करून चित्रपटाविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी शुक्रवारी (२७ मे )केला.
काश्मीरी हिंदूंच्या नरसंहाराच्या सत्य घटनेवर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.
द काश्मीर फाइल्स' चे निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळमध्ये जेनोसाईड म्युझियम बनवण्याची विनंती केली त्याला चौहान यांनी तात्काळ होकार दिला
नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथील चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे कोटा येथे एक महिन्यासाठी ‘कलम १४४’ लागू करण्यात आले आहे.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या सादरीकरणामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे
"जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले नसते, तर देशाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एखाद्या विवेक अग्निहोत्रीला 'महाराष्ट्र फाईल्स' नावाचा चित्रपट काढायची वेळ आली असती.", असे मत भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी बुधवारी पुण्यात मांडले. राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'शिवजयंती महोत्सव' कार्यक्रमात ते बोलत होते.
या चित्रपटाचे चांगलेपण त्याच्या विचारक्षमतेत आहे. तो अस्वस्थ करतो आणि विचाराला प्रवृत्त करतो. तो आपल्याला इतिहासात घेऊन जातो. इतिहासातील चुका समोर आणतो आणि आपल्याला इशारा देतो की, याच चुका जर उद्या सर्व भारतात घडल्या, तर काय होईल? याचा विचार करा! हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे, असे मला वाटले.
‘पृथ्वीवरील स्वर्ग’ मानल्या जाणर्या काश्मीरमधील सत्य काही औरच होते, हे दाखवणारा, मन सुन्न करणारा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट. १९९० साली घडलेली, मन विषण्ण करणारी घटना-आपलेच घर, आपलेच राज्य सोडून जायला भाग पाडणारा दहशतवाद, स्त्रियांवर झालेले बलात्कार, खुलेआम झालेल्या कत्तली बघून प्रत्येकाचे मन हेलावते. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरीही काश्मिरी पंडितांच्या पलायनामागील कटू वास्तव मांडण्याचा प्रयत्न चित्रपटांच्या माध्यमातून झाला नाही, हे दुर्दैवच! पण, हेच धाडस केले ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाची प्रचंड घोडदौड सुरू आहे. पहिल्याच आठवड्यात जगभरात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने १०७.८० कोटींची कमाई केली आहे
इस्लामचे, कुराणचे, शरियतचे नाव घेऊन धर्मांध मुस्लिमांनी काश्मिरी हिंदूंना घरेदारे सोडून पलायनासाठी अगतिक केल्याचे, मुली-महिलांवर बलात्कार केल्याचे, विरोध करणार्यांना कापून टाकल्याचे, कीड्या-मुंगीसारखे मारुन टाकल्याचे, नरसंहार केल्याचे प्रकार घडलेच नाहीत, अशा आविर्भावात पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारजंतांची ‘द काश्मीर फाईल्स’विरोधातील मळमळ बाहेर पडत आहे.
काश्मिरी हिंदू पंडितांचा नरसंहार नाकारून भाजप आणि रा. स्व. संघाला दोष देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कॉंग्रेसवर केली टीका
द काश्मीर फाईल्स’ या चित्रपट सध्या लोकप्रिय ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये ३१.६ कोटींची कमाई केल्याची माहिती आहे.
साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे, त्यांच्यावरील नृशंस नरसंहाराचे हृदयद्रावक वास्तव विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि पल्लवी जोशी निर्मित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट दि. ११ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, त्यानिमित्ताने या चित्रपटाची निर्माती आणि कलाकार पल्लवी जोशी यांच्याशी ‘दै. मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचित...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचा ट्रेलर २१ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना 'शूर्पणखा' म्हणत चित्रपटाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता. आता त्याने एका व्हिडीओमार्फत चोप्राच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा आगामी चित्रपटावर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला इंटरनेटवर प्रचंड लोकप्रियता मिळाली. अग्निहोत्रीचा शेवटचा चित्रपट द ताश्कंद फाइल्स होता, जो माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित होता.
ताश्कंद फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अनेक मोठे चेहरे यात दिसणार आहेत
ताश्कंद फाईल्सनंतर आणखी एक इन्वेस्टिगेटिव्ह चित्रपट घेऊन विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. उद्या भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि याच निमित्ताने पुढील वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट घेऊन येत असल्याचे आज अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले.
मॉब लिंचिंगसारख्या घटनांचा निषेध करत देशातील ४९ सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटनांचा निषेध नोंदवून काही होणार नाही
'दि ताश्कंद फाईल्स' हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित आहे. हा चित्रपट पाहून मात्र, जे मी मूल्य दिले, त्याच्यापेक्षा हजारपट या चित्रपटाने मला दिले आहे, अशी प्रत्येकाची भावना होईल.