मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
Read More
( Plastic free Palghar district campaign launched by Guardian Minister Ganesh Naik ) जनतेच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी आहोत याचे भान ठेवून अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनतेची कामे तात्काळ करावी असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
आमच्यात कोणतीही नाराजी नसून पालकमंत्रीपदावर लवकरच मार्ग निघेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, २१ जानेवारी रोजी स्पष्ट केले. त्यांनी साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी माध्यमांशी संवाद साधला.
नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला मिेळेल, असा विश्वास महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी व्यक्त केला. मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूर : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांची नागपूर व अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने १८ जानेवारी रोजी सायंकाळी शासन निर्णय जारी केला. नागपूर व अमरावतीचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
Dhananjay Munde मी वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात णामागे मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तु
Mahayuti राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेत होता. अशातच आता धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : “बीडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून कोणाला पालकमंत्री करायचे याचा निर्णय त्या पक्षाने घ्यायचा आहे,” अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी दिली.
गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवण्याची माझी ईच्छा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद फडणवीसांकडेच राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बुधवार, २५ डिसेंबर रोजी नागपूर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मीट द प्रेसमध्ये ते बोलत होते.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्यद्वाराजवळ ७५ फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. आज ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते येथे ध्वज फडकवण्यात आला. यावेळी संजय गांधी नॅशनल पार्कच्या विकासासाठी सरकारद्वारे २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली. तसेच या कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी पोसलेल्या आपल्या भाडोत्री दहशतवाद्यांचा गूढ मृत्यू आपल्याच देशात होत असल्याचे पाहून पाकिस्तानी सत्ताधार्यांची आणि लष्करी नेतृत्वाची गाळण उडाली होती. या हत्या थांबविण्यासाठी, त्यांनी थेट अमेरिकेला यामध्ये घातले खरे; पण खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून तोंड पोळल्यापासून, भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा शहाणपणा अमेरिकेने दाखविला आहे. ‘नव्या भारता’ने अमेरिकेला दिलेला, हा आणखी एक दणकाच म्हणावा लागेल.
विदेशी वृत्तपत्र 'द गार्डियन' हिंदू कार्यकर्ता काजल हिंदूस्तानीची मुलाखत घेण्यासाठी विचारणा करत आहे. विशेष बाब म्हणजे हिंदुत्वाची बदनामी, भारतविरोधी प्रचार करणाऱ्या 'द गार्डियन' वृत्तपत्राने काजल यांच्या मुलाखत घेण्याची जबाबदारी ज्यांना मिळाली आहे ते सर्व हिंदूविरोधी पत्रकारितेसाठी कुख्यात असेच असल्याचे समोर आले आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी गिरगाव येथील गोल देऊळ, कुंभारवाडा येथे बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी या बाईक रॅलीतील रामभक्तांना काही कट्टरपंथीयांनी थांबवून धमकावले.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिनांक १ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान “निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा” आयोजित करण्यात यावी असे निर्देश राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका शिक्षण विभागाला पत्राद्वारे दिले आहेत. प्रभू श्री राम हे सर्व समाजासाठी एक आदर्श आहेत, या स्पर्धांमुळे पुढील पिढीला श्री रामांच्या आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल तसेच सुशासन कौशल्याबद्दल ज्ञान मिळेल.
बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत 'रात्र अभ्यासिका' सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.
बर्मिंगहॅम हे इंग्लंडमधील लंडन नंतरचे दुसरे सर्वांत मोठे शहर. वेस्ट मिड लॅण्ड्समधील या शहराची काऊंसिल ही युरोपातील क्रमांक दोनची सर्वात मोठी काऊंसिल मानली जाते. बहुसंस्कृतीबरोबरच या शहराला औद्योगिकीकरणाचाही मोठा वारसा लाभला. दुसर्या महायुद्धानंतर एक जागतिक उत्पादन केंद्र म्हणून बर्मिंगहॅम शहराने आपली एक विशेष ओळख प्रस्थापित केली. पण, आज मात्र या शहराला बेरोजगारी व महागाईमुळे दिवाळखोरीची घरघर लागली आहे. बर्मिंगहॅम ‘सिटी काऊंसिल’ने दिवाळखोरीची नुकतीच घोषणा केली. त्यानिमित्ताने...
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान’ उतरवण्याचा ऐतिहासिक पराक्रम भारताने केला आणि संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले. अवकाशातील महासत्तांमध्ये भारताचा झालेला समावेश साहेबांच्या इंग्लंडला पचनी पडलेला नाही, म्हणूनच त्यांची पोटदुखी सुरू झाली आहे. ‘बीबीसी’ने त्याबाबत केलेले वार्तांकन हे त्याचेच लक्षण!
मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार असल्याची माहिती पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. तसेच, अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करण्याचे आदेश लोढांनी यावेळी दिले. रस्त्यावरील खड्डे भरून नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या.
वयाच्या साधारण पंचवीशीनंतर आणि हल्ली तर त्यापूर्वीही ’नोकरी’ हा सामान्य मनुष्याच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होऊन जातो. त्यात जर आपल्या शिक्षणाला, कौशल्याला अनुसरुन उत्तम पगाराची नोकरी असेल, तर विचारायलाच नको. अशी नोकरी शक्यतो कोणी नाकारत नाहीच. मात्र, केवळ अनुभवासाठी काही जण एक ते दोन वर्ष एखाद्या कंपनीत कशीबशी काढतात आणि त्यापेक्षा आणखी चांगली नोकरीची संधी कुठे मिळतेय का, याचा शोध घेण्यास सुरुवात करतात. जणू या एक-दोन वर्षांतच ते या नोकरीला कंटाळून जातात.
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील जेऊर, निपाणी, औराळा, आणि फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करावा. एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी दिली.
नंदुरबार : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या १० वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांमुळे राज्यातील ६४५ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले.
सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. शासकीय आरोग्य यंत्रणा औषधसाठ्यासह संपूर्णपणे सज्ज असून लक्षणे आढळल्यास स्वत: पुढे येऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
पुण्याचे पालकमंत्री फडणवीस होणार का? तसंच ते लोकसभा लढविणार का?, याबद्दलच्या चर्चांना आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे. ना पुण्याचं पालकमंत्रीपद ना लोकसभा लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांत सुरू असलेल्या पतंगबाजीचा फडणवीस यांनी समाचार घेतला. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रीया दिली त्यावेळी ते बोलत होते. या शिवाय पुण्यात दोन महापालिका करण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही हेही त्यांनी स्पष्ट करताना वादाचे विषय आणू नका,
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री यांची भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तूळात सुरू असताना खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
शिवसेना आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील एक हजार मुलींचे पालकत्व घेत, ’सुकन्या समृद्धी योजने’अंतर्गत दरमहा १०० रुपये योगदान देणार असल्याची घोषणा केली.
नाशिक येथील निसर्गोपासक नवनाथ ढगे हे मागील १५ वर्षांपासून सापांच्या जीविताचे रक्षण होण्याकामी कार्यरत आहेत, त्यांच्या या सर्परक्षण कार्याविषयीचा आढावा...
अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात आणि याच प्रथेचा प्रयोग तब्बल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.
सावरा (Vishnu Savara) यांच्यावर मुंबईच्या कोकिला बेन रुग्णालयात उपचार सुरू होता.माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. सवरा यांच्यावर मुंबईच्या कोकिला बेन रुग्णालयात उपचार सुरू होता. दीर्घकाळापासून ते आजारी होते. अखेर बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांचे वाडा येथील निवासस्थानाहून निघणार आहे.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील 'जिल्हा क्रीडा संकुल' येथील सोयीसुविधांची दि.30 नोव्हेंबर रोजी पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी खेळाडूंना व जनतेला आवश्यक असलेल्या क्रीडाविषयक देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.
संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला मिळालेल्या तात्पुरत्या स्थगितीबाबत पूनर्विचार याचिका तसेच पालघर जिल्यातील, सकल मराठा समाजाच्या मागण्या याविषयी जर योग्य पावले उचलली नाहीत तर मराठा समाज पालघर जिल्ह्यात उग्र आंदोलन पुकारून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल,
जम्बो सेंटरमध्ये स्क्रिन लावण्याचा निर्णय तर मास्क न वापरणाऱ्यांना दंड
The Bhakti cult made Malayalam language richer and modern. Its socio-cultural influence among natives of Kerala was so deep, that it remains equally powerful through the last nearly five centuries. Thunchaththu Ramanujan Ezhuthachan's epic translations into local dialect in 'kilipaatt' form along with other poets belonging to the same cult, brought a self-respect to a community that would have otherwise been trapped into a cultural mess at the cost of semantic religion’s influence. Today, every Malayalam sp
सैनिक वन हे हुतात्मा जवानांची आठवण : पालकमंत्री
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याला पुष्टी दिली. मुंडे यांच्या दोन चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी एक अहवाल पॉझिटीव्ह तर दुसरा निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे मुंडे लवकरच कोरोनावर मात करतील, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. मुंडे यांच्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली आहे, मुंडे साहेब बरे व्हा !, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातच नागरिकांना रेशनिंग दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्यवाटप करण्यात येत आहे. जनावरांसाठीही खाण्या योग्य नसलेले तांदूळ व गहू वितरित करत असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या रेशन दुकानावर धड टाकली आणि कोरोनासारख्या संकटसमयी नागरिकांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट धान्याच्या सरकारी वाटपाच्या बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश केला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.
३६ हजार जनावरांना चारा छावणी उपलब्ध
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती तसेच पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.
राज्यातील दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
पालकत्वाबद्दल 'भूमिका' हा शब्द वापरताना माझ्या मनात एक विचार आला. एकाच कलाकाराने वेगवेगळ्या नाटकांतून वा चित्रपटांतून वेगवेगळी पात्रे उभी करावीत, तसे मुलांच्या वाढत्या वयानुसार पालकांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रवेश करावा लागतो.
तुम्हाला-आम्हाला खड्डे भरणे प्रत्यक्ष शक्य नसलं तरी ते हेल्पलाईन क्रमांकावरून, अॅपच्या माध्यमातून फोनवरूनच प्रशासनाला हलवून त्यांना जागे करूया; अन्यथा खड्डेबळी थांबणार नाहीत.
पालकत्वाचा प्रवास आपल्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला आत्मशोधाकडे नेणारा असेल
जनता दरबाराला नागरिकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे यापुढे हा जनता दरबार प्रत्येक सोमवारी भरवण्याचा निर्णय पालकमंत्री पाटील यांनी घेतला आहे.