काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?
Read More
(Police Complaint against Virat Kohli over Bengaluru Stampede) आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२५ विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू विराट कोहली याच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी ही विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विराट कोहलीच्या अडच
(Karnataka High Court Slams Siddaramaiah Govt Over Bengaluru Stampede) आयपीएल २०२५ च्या अठराव्या हंगामातील आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर ४ जून रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
विशेष प्रतिनिधी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला.
pm modi congratulates Lawrence Wong on election victory
The Victory Flag of ‘M.I.6’ and Colonel Gordievsky Part-1 कर्नल गोर्दियेव्हस्की हा नुकताच म्हणजे दि. 4 मार्च रोजी वयाच्या 86व्या वर्षी लंडनमध्ये मरण पावला. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्ग आहे, असे मानून देशोदेशींच्या अनेक नामवंतांनी स्वदेशाशी बेईमानी केली. म्हणजे स्वदेशातील गुप्त माहिती सोव्हिएत रशियाला पुरवली. कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की याचे मत नेमके उलटे होते. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे निखळ गुंडगिरी आहे, हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन कळल्यावर त्याने रशियन गुप्त माहिती ब्रिटनला पुरवल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
वरळीत आदित्य ठाकरेंचा ( Aditya Thackeray ) निसटता विजय!
विधानसभा निवडणुकीत भाजपने ( BJP ) न भूतो न भविष्यती असा विजय मिळवला. त्याची कारणे नेमकी काय असावीत, यासंदर्भातील आढावा
कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ कारगिल युद्ध स्मारकावर पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धात बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि येथे तैनात असलेल्या जवानांचीही भेट घेतली.
भारतीय सेनेच्या २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त ठाणे व पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी शहीद जवानांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आठ भारतीय नागरीकांची सुटका करण्यात आली आहे. आठ पैकी सात जण सोमवारी सकाळी मायदेशी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांशिवाय आम्हाला परत आणणे अशक्य होते अस नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या नागरिकांनी म्हटल आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली कतारने या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
कारगिल विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, भविष्यात गरज पडल्यास भारत नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडू शकतो. यासोबतच भारत आपल्या अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले.
बालपणापासून फक्त घरातच नाही, तर संपूर्ण गावाची परंपरा होती, सैन्यात भरती होण्याची. ज्या गावात जन्म झाला त्या रत्नागिरी जिल्ह्यात आजही प्रत्येक घरात सैनिक जन्माला येतो
आपल्या नापाक कृत्यांना पूर्ण करण्यासाठी भारतीय भूमीचा वापर केला. यात सर्वात जास्त आघाडीवर चीन आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे होती. कदाचित पुढील काळातदेखील असतील. मात्र, आताच्या नव्या भारताने आपली कणखर ओळख जगाला दाखवून दिली आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर भारताची ओळख ही एक सक्षम आणि जबाबदार राष्ट्र म्हणून निर्माण होण्यास मदत झाली आहे.
कारगील विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली
हुतात्मा जवानांना वाहिली श्रद्धांजली
कोविड संशयित, कोविडबाधितांची माहिती ठेवणे बंधनकारक
हिंदूंचा वाली आता भारतात सत्तेवर आहे आणि तो कोणत्याही हिंदूला वार्यावर सोडणार नाही, हा विश्वास त्यांनी जागवला. म्हणूनच नागरिकत्व विधेयक केवळ कायदा नाही तर हिंदुहिताचा विजय आहे आणि हा ध्वज सदैव फडकत राहील, अन्यायग्रस्त हिंदूंना आपल्या छायेखाली घेईल.
रिलायन्स इंडस्ट्रीज १० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नोंद करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.
चीनमधल्या तायचुंग येथे सुरु असलेल्या १५ वर्षांखालच्या आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत १३ सुवर्णपदकांसह २८ पदकांची कमाई करत जगात भारताचे नाव उंचावले आहे.
पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा दावा
कारगिल युद्धाच्या ‘ऑपरेशन विजय’च्या विसाव्या वर्षानिमित्त, लष्करी आणि निमलष्करी दलातल्या सर्व तुकड्यांमध्ये विजयी उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त, ह्या विजयात मोठे योगदान असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या पथकांनीही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
आज विराट कोहलीने वर्ल्डकप विषयी भाष्य करणारे आणि टीम इंडियाचा जोश दर्शवणारे एक गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले.
कबीर खान दिग्दर्शित ८३ द फिल्म चित्रपटातील भारतीय संघ नुकताच चित्रपटाच्या पुढील भागातील चित्रीकरणासाठी लंडनमध्ये रवाना झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आवाजी मतांनी देशात पुन्हा एकदा भाजप सरकार एकशे तीस कोटी भारतीय नागरिकांच्या कल्याणाचे काम करण्यास सज्ज झाले आहे.
उत्तर प्रदेश मध्ये सगळेच दिग्गज राजकारणी आखाड्यात उतरले असताना लोकसभेत कोणाची बाजी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर आज निकालाचा दिवस असल्यामुळे मतमोजणीवरून हळूहळू कोणाचे पारडे जड याचा अंदाज लागण्यास सुरुवात झाली.
भाजपच्या या विजयाची शिल्पकार भारतातील राष्ट्रीय जनता आहे. ही राष्ट्रीय जनता धर्माचा म्हणजे उपासना पद्धतीचा विचार करीत नाही, जातीचा विचार करीत नाही, भाषेचा विचार करीत नाही, गरीब-श्रीमंत असा वर्गीय विचार करीत नाही. ती देशाचा विचार करते. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, हे या जनतेला समजते.
भाजपला एका विशिष्ट मर्यादेत आणि विचारधारेमध्ये बांधू पाहणाऱ्यांना कर्नाटकाच्या जनतेनी खूप मोठी चपराक या निवडणुकांच्या निमित्ताने दिलेली आहे.
भाजपा स्थापने पासून पक्षाने संघर्ष केला आहे . २०१४ ला लोकसभेत घवघवीत यश मिळविल्यानंतर देशात कमळ फुलायला लागले. पण नगरपालिका निवडणूकमध्ये संपूर्ण जागा भाजपाने जिंकल्या असल्याचे कुठेही निदर्शनास आले नाही. पण १२ रोजी जामनेर नगरपालिका निवडणूकिचे निकाल जाहीर झाले आणि इतिहास घडला . लोकनियुक्त नगराध्यक्षसह सर्व जागा भाजपाने जिंकल्या. येथे नावा पुरते सुद्धा विरोधक शिल्लक राहिले नाही.