स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेली अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची नीती पुढेही तशीच सुरू राहिली. त्यामुळे १५२८ पासून सुरू असलेल्या अयोध्येच्या श्रीरामजन्मस्थान मुक्तीच्या लढ्याला न्याय मिळू शकला नाही. १५२८ पासून सातत्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष अविरत सुरू होता. त्यात कुठेही खंड पडला नाही.
Read More